tag:blogger.com,1999:blog-36287974446227178432024-03-14T00:17:09.835+05:30त्याचं काय खरं नाहीथोडं इकडचं थोडं तिकडचं... प्रदीप पोवार. Pradeep Powarhttp://www.blogger.com/profile/01020998895630109402noreply@blogger.comBlogger55125tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-58560169696002507202012-12-19T16:18:00.000+05:302012-12-19T16:23:14.680+05:30५७. बलात्काराची बातमी<br />
<div class="P1">
दिल्लीत चालत्या बसमध्ये मुलीवर बलात्कार करुन बाहेर फेकून दिले - अशी बातमी समजली. पाठोपाठ संसद, वृत्तपत्रे आणि टिव्हीवर विविध लोकांच्या प्रतिक्रिया पाहील्या. त्या निमित्ताने माझ्याही मनात कांही प्रतिक्रिया उमटल्या आहेत. माझ्या मनात पहिला प्रश्न निर्माण झाला तो म्हणजे - दिल्लीमध्ये असा प्रसंग घडतो मग आपल्याकडे घडू शकणार नाही का?</div>
<div class="P1">
या प्रश्नावर विचार करताना मला लगेचच कोल्हापुरात वृत्तपत्रातून सुरु असणारे सध्याचे "चालू प्रकरण" आठवले. ते आपल्या माहीतीसाठी देत आहे. हे प्रकरण जसेच्या तसे मला सांगता येणार नाही कारण तसे सांगणे हे बेकायदेशीर नसले आणि <span class="T1" style="font-weight: bold; margin: 0px;">मी कायद्याला घाबरत नसलो तरी पोलिसांना नक्कीच घाबरतो. </span> कारण कोल्हापूर पोलीसांचा हिसका आम्हाला माहीत आहे. आपल्याला हे विषयांतर वाटेल पण हाच तर खरा चर्चेचा आणि काळजी करण्याचा विषय आहे.</div>
<div class="P1">
मागच्या महिण्यातले ऊसदर आंदोलन कसे <span class="T1" style="font-weight: bold; margin: 0px;">"चिरडले"</span> आणि शेतकरी कुटुंबातल्या सामान्य कार्यकर्त्यांना कसे <span class="T1" style="font-weight: bold; margin: 0px;">"चिंबवले"</span> हे कोण विसरेल ? कांही गावातले तरूण तर पोलिसांच्या भितीमूळे गाव सोडून पाहूण्यांच्या गावी राहायला गेले आहेत.</div>
<div class="P1">
<span class="T1" style="font-weight: bold; margin: 0px;">"वरुन आदेश आहेत"</span> या वाक्यावर एकाच शेतकरी <span class="T1" style="font-weight: bold; margin: 0px;">आंदोलनकर्त्याला पाच पाच गोळ्या</span> घालण्यात आल्या. पण सांगलीत जिल्हापोलिसप्रमुख कृष्णकुमार यांच्या पोलिसजीपवर पाकिस्तानचा झेंडा नाचवून मुस्लिम दहशतीचा नंगानाच करणा-यांसमोर पोलिस चूप बसले होते, कारण वरुन आदेश होता. हेच कृष्णकुमार परवाच झालेल्या मुंबईतल्या (महिला पोलिस विनयभंगफेम) दंगलीच्यावेळी स्टेजवर उपस्थित होते. या दोन प्रसंगाचे कनेक्शन माझ्या लक्षात येत नाही. मावळचा गोळीबार असो की सांगलीचा, पोलिस हे राजकारण्यांच्या हातचे बाहूलेच बनत चालल्याचे पुरावे आहेत. कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांना निषेधाचे झेंडे दाखविले म्हणून सध्याच्या गृहराज्यमंत्र्यांनी स्वत:च त्या पोरांना धरुन कुत्र्यासारखे बदडून काढले होते. उपस्थित असलेला कॉंग्रेसचा समुदाय वा पोलिस या कोणीही त्यात हस्तक्षेप केला नाही. साधा शेतकरी असो विद्यार्थी असो त्यांचे आंदोलन चिरडून टाकायचे कारण त्यांनी उपस्थीत केलेले प्रश्न राजकरण्यांना अडचणीत आणतात. पण त्यामुळे त्यांच्या निवडून येण्यावर परिणाम होत नाही. बहुसंख्यांकाची आंदोलने चिरडणे हा एककलमी कार्यक्रमच सद्या सुरु आहे. बहुसंख्यांकाना कितीही झिडकारले तरीही निवडूणुका लागल्या की ते आपल्याच मागे येतात हे या राजकारण्यांना माहीत आहे. त्यांच्यासाठी प्रश्न आहे तो फक्त अल्पसंख्यांकाचा. पण हे लोक अल्पसंख्यांकांचे खरे प्रश्न सोडवतात काय? उत्तर आहे - कधीही नाही. हे लोक फक्त इतकेच करतात की अधूनमधून कुठेतरी जातीय तेढ निर्माण करायची त्यातून दंगल निर्माण करायची आणि आपण कसे अल्पसंख्यांचे रक्षण करतो हे दाखवायचे. खरे प्रश्न सोडवण्यासाठी जे लागते ते या लोकांकडे आहे काय?</div>
<div class="P1">
तसेच आपल्याकडे जातीय दंगली करणा-यांना वेगळी आणि ऊसदरासारखे आंदोलन करणा-यांना वेगळी ट्रिटमेंट असते.</div>
<div class="P1">
तेढ शब्दावरुन आठवले - इंदू मिल प्रकरण. कॉंग्रेसची इच्छा असती तर हा प्रश्न एकाच दिवसात सुटू शकला असता. बाबासाहेबांच्या स्मारकाचा वाद उगाच चिघळत ठेवायचा. त्यातून कुठेतरी कोणीतरी वाद निर्माण करायचा, उगाच घोळ घालायचा आणि मागासवर्गियांवर उपकार केल्यासारखे मगच तो प्रश्न संपवायचा. यातून जणू हे स्मारक मागासवर्गियांसाठी आमच्या सरकारनेच भेट दिले आहे असा भास निर्माण करायचा आणि बहुसंख्यांकाच्या मनात उगाच हेवा निर्माण करायचा असा डाव होता पण तो तितकासा साध्य झाला नाही. सबंध महाराष्ट्राला त्याच्या हक्काचे स्मारक लवकरच पहायला मिळेल. आता मात्र हे विषयांतर झाल्यासारखे वाटत आहे.</div>
<div class="P1">
<br /></div>
<div class="P1">
मूळ विषय म्हणजे कोल्हापूरचे सध्याचे "चालू प्रकरण"- एका पोलिसाने एका मुलगीचा विनयभंग केला.</div>
<div class="P1">
आता या विषयाचे विविध पदर आहेत.</div>
<div class="P1">
<br /></div>
<div class="P1">
१) एके रात्री एक मुलगी (अविवाहीत) आपल्या एका विवाहीत मित्राबरोबर जेवायला म्हणून हॉटेलात गेली होती आणि तेथून परत आल्यावर साधारण रात्री दहाच्या सुमारास विद्यापिठाजवळच्या रस्त्यावर कारमध्येच त्यांचे कांहीतरी सुरु होते.</div>
<div class="P1">
२) तेथून जात असताना एक पोलिसाच्या मनात शंका आली की रात्रीच्या वेळी कारमध्ये कांहीतरी सुरु आहे. आपल्या ड्यूटीची आठवण होऊन त्याने त्यांना दरडावून विचारणा केली.</div>
<div class="P1">
३) या प्रकरणाची वाच्यता न करण्याच्या बोलीवर त्या पोलिसाने त्या विवाहीत तरुणाकडून अंगठी आणि त्या मुलीकडून सोन्याची चेन काढून घेतली.</div>
<div class="P1">
४) त्यानंतर मला दसरा चौकात सोड अशी गळ घालून त्या पोलिसाने त्यामुलगीच्या सोबत तिच्या स्कुटरवरुन प्रवास केला. दरम्याने त्याने तिच्याशी अश्लिल चाळेही केले. त्यानंतरही त्या मुलीच्या मोबाईलवर फोनकरुन लॉजवर येण्यास सांगून शरीरसुखाची मागणी केली.</div>
<div class="P1">
५) घडल्या प्रकारानंतर इतर पोलिसांमध्ये कुजबूज सुरु झाली. त्यावेळी कार्यरत पोलिसप्रमुखांच्या कानावर ही कुजबुज पोहताच त्यांनी हे प्रकरण गांभिर्याने घेत त्या पोलिसाला निलंबीत केले. (यापुर्वी महिला पोलिस लैंगिक शोषणाचा इतिहास आहेच).</div>
<div class="P1">
६) कुजबूज वाढता वाढता हे प्रकरण कालांतराने एका वॄत्तपत्रात छापून आले. एका वृत्तपत्रात छापून आल्यावर सर्वांनाच छापणे भाग पडले. तरीही पहिल्या दिवशी कोणाचेही नाव उघड केले नव्हते. दुस-या दिवशी तो पोलिस कागल तालुक्यातील आहे व ती मुलगी पोलिसकन्या आहे हे उघड केले. तिस-या दिवशी त्या पोलिसाचे नाव जाहीर केले. पण इतक्या दिवसांनीही त्या पोलिसावर विनयभंगाचा अथवा बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला नव्हता.</div>
<div class="P1">
७) नंतर जिल्हा पोलिसपदाचा कार्यभार स्विकारलेल्या प्रधानसाहेब यांनी त्या मुलीचे व त्या विवाहीत तरुणाचे समुपदेशन करुन विनयभंगाचा गुन्हा नोंद केला.</div>
<div class="P1">
८) त्या पोलिसाचे नाव उघड झाले तेव्हा कळले की त्याच तरुणाने पुर्वी एका महिलेवर बलात्कार केला होता व प्रकरण अंगलट येणार असे वाटताच तिच्याशी विवाह केला होता.</div>
<div class="P1">
९) त्याच्या डोक्यावर मंत्र्याचा वरदहस्त असल्यामुळेच त्याचे नाव इतके दिवस बाहेर येत नव्हते असे कळते.</div>
<div class="P1">
<br /></div>
<div class="P1">
आता या प्रकरणातील एक एक गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत. ती मुलगी स्वत: अविवाहीत असताना एका विवाहीत पुरुषाबरोबर संबंध ठेवते. रात्री अपरात्री कुठेही फिरते. हे धाडस तिच्यात कुठून आले. की आजची स्त्री खुपच मॉर्डन असून ती पुरुष्याच्या बरोबरीने सर्वकांही करु शकते हे तिला दाखवायचे आहे. बॉयफ्रेंड असणं हि फॅशन झाली आहे म्हणून कोणत्याही थराला जाऊन ती फॅशन केलीच पाहीजे का? आपण कांहीतरी थ्रि-लिंग करत आहोत याच भ्रमात राहातात आणि निस्तारण्याच्या वेळी आपण महिला आहोत याची आठवण होते. आपण बाहेर अपरात्री निर्जण ठिकाणी आहोत अशा ठिकाणी थांबत असताना सुरक्षेच्या दृष्टीने प्लॅन बी हवा की नाही?</div>
<div class="P1">
आजही तिचे नाव उघड होत नाही कारण ती स्त्री आहे आणि स्त्रीची अब्रू ही आजही तितकी रक्षणीय आहे म्हणूनच. पण ज्यावेळी या अशा उनाड मुली रात्री अपरात्री परपुरषांबरोबर बाहेर फिरतात त्यावेळी त्यांना याविषयी जाणिव असते का? त्यावेळी यांना फक्त आपलं मॉडर्न विचार आठवतात. नवनवीन फॅशन करणं, पिझ्झा, सॅंडविच खाणे म्हणजे मॉडर्न झालं का? विचारांनी मॉडर्न कधी होणार? स्वत: विषयी स्वत:च्या सुरक्षेविषयी जागरुक कधी होणार?</div>
<div class="P1">
आज त्या मुलीची, तिच्या लग्नाची, पालणपोषणाची जबाबदारी कायद्याने तिच्या पित्यावर आहे. त्याची या प्रकरणात काय चूक झाली की त्याला ह्यासर्वाला सामोरं जावं लागत आहे? त्याने त्या मुलीला मॉडर्न वागण्याची मोकळीक दिली हिच त्याची चूक झाली काय? अशी मोकळीक मिळते त्याचा विचारपुर्वक वापर करायचा की त्याच बापाच्या नाकावर टिच्चून असे बेकायदेशीर प्रकार करायचे. आणि वर म्हणायचे की आम्ही पुढच्या पिढीतल्या मुली?</div>
<div class="P1">
ती मुलगी विनयभंगाचा गुन्हा नोंदवायला तयार नव्हती कारण त्या पोलिसाबरोबरच तिचा प्रियकरही त्यात सापडला असता. त्यातूनही तिला तिच्या प्रियकराला वाचवायचे होते.</div>
<div class="P1">
आपला बाप पोलिस आहे याचा बडेजाव मित्र-मैत्रिणीवर मारता येतो पण गुन्हा नोंद करताना हेच कनेक्शन आडवे येते. त्या पोलिसावर विनयभंगाचा गुन्हा नोंद झाला तसाच या दोघांवरही व्यभिचाराचा गुन्हा नोंद व्हावा का?</div>
<div class="P1">
<br /></div>
<div class="P1">
काल दिल्लीप्रकरणावरुन सर्वजण म्हणत होते की बलात्का-याला फाशीची शिक्षा द्यावी. पण या कोल्हापूर प्रकरणात काय करायचे? जर त्या पोलिसालाच फक्त शिक्षा करायची म्हंटलं तर पुढच्या वर्षी वॄत्तपत्रात येणा-या बातमीचे हेडींग असे असेल - "विवाहाचे अमिष दाखवून पोलिसाच्या मुलीवर दोनवर्षे बलात्कार"- एका विवाहीत पुरुषाने एका पोलिसाच्या अजान मुलीस विवाहाचे अमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केला. कालांतराने ती मुलगी गरोदर राहील्याने आज हा प्रकार उघडकीस आला."</div>
<div class="P1">
अहो, खरं आहे. असंच होणार. आजचीच आणखी एक बातमी अशीच आहे. "लग्नाचे अमिष दाखवून दोन वर्षे बलात्कार". आणि आश्चर्य म्हणजे ज्या मुलगीने ही तक्रार दाखल केली आहे तीनेच दोनवर्षापुर्वी अशीच एक तक्रार दुस-या पुरुषाविरुध्द दाखल केली होती असंही त्या बातमीत आहे. कमाल आहे बातमी देणा-याची. या प्रकाराला बलात्कार असं कसं म्हणू शकता? एक तर याला "विवाहबाह्य संबंध किंवा अनैतीक संबंध" असं म्हणता येईल पण त्याला डायरेक्ट बलात्कार असं संबोधन बहुदा हे वृत्तपत्रवालेच देत असावेत. हे असं दोन दोन वर्षे बलात्कार कसं शक्य आहे? हां पैश्याची देवघेवीवरुन संबंध ताणले असावेत. पण ते वसुल करुन देण्यासाठी पोलिस त्या ठिकाणी बलात्कार असा गुन्हा नोंद करतात तर वरीलप्रमाणे सोईच्या ठिकाणी फक्त विनयभंग असा गुन्हा नोंदवतात. आणि पुरावा म्हणालतर तो दोन्हीकडेही नसतो म्हणजे शिक्षेचा प्रश्नच नाही.</div>
<div class="P1">
<br /></div>
<div class="P1">
दिल्लीतल्या प्रकरणी म्हणाल तर ते प्रकरण आपल्या सर्वांना लाज आणणारे आहे. योग्य ते पुरावे गोळाकरुन प्रकरणाला कोणतेही फाटे न फोडता. आरोपींना शिक्षाही झालीच पाहीजे. नाहीतर आसामप्रकरणासारखे तारीख पे तारीख नको. हा प्रकार म्हणजे दिल्लीतले सामाजिक फेल्यूअर हेही कारणीभूत आहे. असे प्रकार मात्र आमच्याकडे घडणार नाहीत असे वाटते, कारण आपल्याकडे आजूनही समाजपुरुष जिवंत आहे जो आया बहिणींचे रक्षण करण्यास समर्थ आहे. जोपर्यंत आमच्याकडे गुन्हेगारांना हिनतेचीच वागणूक मिळत राहील तोपर्यंत लोक गुन्हेगारीकडे वळण्यास धजावणार नाहीत. </div>
<div class="P1">
<br /></div>
<div class="P1">
<b>फाशीच्या शिक्षेबद्दल - </b></div>
<div class="P1">
गुन्हा नोंदवताना तो विनयभंग की बलात्कार, अनैतिक संबंध की शरीरविक्रेय या बाबी ज्ञानवंत, प्रामाणिक पोलिसांच्याच हातात असतात तेव्हा गुन्हा नोंदवणे, त्याला पुरावे देणे, तो शाबीत करणे हे तो <span class="T1" style="font-weight: bold; margin: 0px;">फुकट करेल का</span> हाच खरा प्रश्न आहे. प्रत्तेक गोष्टीत आंबा पाडणा-या पोलिसांकडून ती अपेक्षा करता येईल का?</div>
<div class="P1">
<br /></div>
<div class="P1">
जर गुन्हा नोंदवण्यापासूनच जर असंख्य फाटे फुटत असतील तर बलात्का-याला फाशीच्या शिक्षेचा कायदा होऊन तर काय उपयोग? कारण जे कायद्याला घाबरतात ते गुन्हाच करत नाहीत. आणि जे गुन्हेगार आहेत त्यांच्या पाठीशी . . . . . . . कायद्याच्या पळवाटा आणि त्या वाटा दाखविणारे वाटाडे.</div>
प्रदीप पोवार. Pradeep Powarhttp://www.blogger.com/profile/01020998895630109402noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-26767785272233711052012-11-23T12:00:00.000+05:302012-11-23T12:00:00.942+05:30५५. जी. ए. कुलकर्णी - प्रवासी<div align="JUSTIFY" style="margin-bottom: 0in; margin-top: 0.04in;">
<span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: x-small;"><span lang="hi-IN"><span style="font-size: small;">जी</span></span></span></span><span style="font-size: x-small;"><span style="font-family: Verdana, sans-serif;"><span style="font-size: small;">.
</span></span></span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: x-small;"><span lang="hi-IN"><span style="font-size: small;">ए</span></span></span></span><span style="font-size: x-small;"><span style="font-family: Verdana, sans-serif;"><span style="font-size: small;">.
</span></span></span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: x-small;"><span lang="hi-IN"><span style="font-size: small;">कुलकर्णींच्या
कथा म्हणजे एक अनामिक</span></span></span></span><span style="font-size: x-small;"><span style="font-family: Verdana, sans-serif;"><span style="font-size: small;">,
</span></span></span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: x-small;"><span lang="hi-IN"><span style="font-size: small;">अनोळखी</span></span></span></span><span style="font-size: x-small;"><span style="font-family: Verdana, sans-serif;"><span style="font-size: small;">,
</span></span></span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: x-small;"><span lang="hi-IN"><span style="font-size: small;">गूढ
पण तितक्याच रम्य विश्वातला
प्रवास वाटतो</span></span></span></span><span style="font-size: x-small;"><span style="font-family: Verdana, sans-serif;"><span style="font-size: small;">.
</span></span></span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: x-small;"><span lang="hi-IN"><span style="font-size: small;">गुढ
व्यक्तिमत्वे आणि गुढ प्रतिकांमधून
धावणारी पण वास्तवाशी जवळचं
नातं सांगणारी कथा असं कांहीसं
वर्णन करता येईल</span></span></span></span><span style="font-size: x-small;"><span style="font-family: Verdana, sans-serif;"><span style="font-size: small;">.
</span></span></span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: x-small;"><span lang="hi-IN"><span style="font-size: small;">कवितेच्या
प्रांतात कवी ग्रेस आणि आरती
प्रभू तसे कथांच्या प्रांतात
जीए</span></span></span></span><span style="font-size: x-small;"><span style="font-family: Verdana, sans-serif;"><span style="font-size: small;">.
</span></span></span>
</div>
<div align="JUSTIFY" style="margin-bottom: 0in; margin-top: 0.04in;">
<span style="font-size: small;"><span style="font-family: Verdana, sans-serif;"> </span></span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">जी</span></span></span><span style="font-size: small;"><span style="font-family: Verdana, sans-serif;">.
</span></span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">ए</span></span></span><span style="font-size: small;"><span style="font-family: Verdana, sans-serif;">.
</span></span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">कुलकर्णींच्याच
</span></span></span><span style="font-size: small;"><span style="font-family: Verdana, sans-serif;">"</span></span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">रमलखुणा</span></span></span><span style="font-size: small;"><span style="font-family: Verdana, sans-serif;">"
</span></span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">या
कथासंग्रहातल्या </span></span></span><span style="font-size: small;"><span style="font-family: Verdana, sans-serif;">"</span></span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">प्रवासी</span></span></span><span style="font-size: small;"><span style="font-family: Verdana, sans-serif;">"
</span></span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">या
कथेतला हा काही भाग आपल्यासाठी
</span></span></span><span style="font-size: small;"><span style="font-family: Verdana, sans-serif;">.
. </span></span>
</div>
<div align="JUSTIFY" style="margin-bottom: 0in; margin-top: 0.04in;">
<br /></div>
<div align="JUSTIFY" style="margin-bottom: 0in; margin-top: 0.04in;">
<span style="font-size: small;"><span style="font-family: Verdana, sans-serif;"> .
. . </span></span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">दूर
अंतरावर प्रकाश दिसताच त्याला
फार धीर आला</span></span></span><span style="font-size: small;"><span style="font-family: Verdana, sans-serif;">.
</span></span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">पाण्याचा
शिडकावा झाल्याप्रमाणे त्याचे
अंग ताजे झाले व झपाझपा पावले
टाकत तो प्रकाशाकडे आला</span></span></span><span style="font-size: small;"><span style="font-family: Verdana, sans-serif;">.
</span></span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">पण
जवळ येताच मात्र त्याला फार
निराश वाटले</span></span></span><span style="font-size: small;"><span style="font-family: Verdana, sans-serif;">.
</span></span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">त्याला
वाटले</span></span></span><span style="font-size: small;"><span style="font-family: Verdana, sans-serif;">,
</span></span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">आजचा
दिवसच असा कुजलेला आहे</span></span></span><span style="font-size: small;"><span style="font-family: Verdana, sans-serif;">!
</span></span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">मी
जिवंत माणसाकडे जरी धावत आलो</span></span></span><span style="font-size: small;"><span style="font-family: Verdana, sans-serif;">,
</span></span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">तरी
मला तेथे सांगाडाच भेटेल </span></span></span><span style="font-size: small;"><span style="font-family: Verdana, sans-serif;">!</span></span></div>
<div align="JUSTIFY" style="margin-bottom: 0in; margin-top: 0.04in;">
<span style="font-family: Verdana, sans-serif;"> </span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">कारण
त्याला दिसलेला प्रकाश एका
पेटलेल्या चितेचा होता</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">.
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">तिच्याशेजारी
केवळ त्या हलत्या प्रकाशाचे
वस्त्रच अंगावर घेऊन एक
अतिशुष्क</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">,
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">नग्न
बैरागी बसला होता</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">.
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">त्याच्या
बाजूला जमिनीत एक उंच त्रिशूल
खोचलेला होता व त्यावरील
ज्वालेच्या प्रकाशामुळे
त्यातून तीन बोटे उभारल्याचा
भास होत होता</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">.
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">प्रवाशाने
जवळ येऊन फरशी बाजूला ठेवली
व जमीनीवर अंग टाकले</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">,
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">तरी
बैराग्याने त्याच्याकडे
पाहीले देखील नाही</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">.</span></div>
<div align="JUSTIFY" style="margin-bottom: 0in; margin-top: 0.04in;">
<span style="font-family: Verdana, sans-serif;"> "
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">येथून
गाव किती दूर आहे </span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">?"
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">प्रवाशाने
विचारले</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">.
"</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">आज
दुपारपासून मी अन्नाचा कण
देखील खाल्ला नाही</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">."</span></div>
<div align="JUSTIFY" style="margin-bottom: 0in; margin-top: 0.04in;">
<span style="font-family: Verdana, sans-serif;"> "
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">तुला
खायला हवं </span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">?
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">तर
मग तू अगदी वेळेवर आलास</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">."
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">बैरागी
चितेकडे बोट दाखवत म्हणाला</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">.
" </span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">कांही
क्षणांतच गोळे भाजून होतील</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">."
</span>
</div>
<div align="JUSTIFY" style="margin-bottom: 0in; margin-top: 0.04in;">
<span style="font-family: Verdana, sans-serif;"> </span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">प्रवाशाने
बावरून चितेकडे पाहिले</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">.
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">बैराग्याने
पिठाचे सात</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">-</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">आठ
गोळे तिच्यात भाजत ठेवले होते</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">.
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">पण
त्यापलीकडे अद्याप जळत असलेले
प्रेत पाहून त्याला एकदम पोट
उलटल्यासारखे झाले व त्याची
भूकच मेली</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">.</span></div>
<div align="JUSTIFY" style="margin-bottom: 0in; margin-top: 0.04in;">
<span style="font-family: Verdana, sans-serif;"> "
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">म्हणजे
तुला अद्याप खरी भुकच लागली
नाही</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">,
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">नाहीतर
तू चेहरा असा वेडावाकडा केला
नसतास </span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">!"
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">बैरागी
म्हणाला</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">.
"</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">तसली
खरी भूक येते</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">,
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">त्या
वेळी आतडी कुरतडत येते</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">.
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">त्या
वेळी माणसाकडे नुसतं पाहताना
देखील त्याच्या मांसात आपले
दात रुतत असतात</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">.
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">मी
एकदा अठरा दिवस स्वत</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">:</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">ला
गुहेत कोंडून घेतलं होतं</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">,
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">त्या
वेळी मला तशी भूक लागली होती</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">.
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">मला
समोर एका रानझुडपांच्या पानाचा
झुबका दिसला</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">,
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">तेव्हा
ती कडवट पाने मुंग्याकिड्यांसकट
मी हपापून खाऊन टाकली होती</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">.
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">वास्तविक
हे गोळे तू खायला हरकत नाही</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">.
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">ही
चिता माझ्या पत्नीचीच आहे</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">.
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">आयुष्यभर
तिनं आपल्या शरीरानं अनेकांना
अनिर्बंध सौख्य दिलं</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">;
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">मेल्यावरही
शरीरानं हे सुख द्यायला ती
हरकत घेणार नाही</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">."</span></div>
<div align="JUSTIFY" style="margin-bottom: 0in; margin-top: 0.04in;">
<span style="font-family: Verdana, sans-serif;"> </span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">प्रवासी
बैराग्याकडे अविश्वासाने
पाहात राहीला व त्याने हळूच
फरशी जवळ घेतली</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">.
"</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">पण
येथून गाव किती दूर आहे </span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">?"
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">त्याने
पुन्हा विचारले</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">.</span></div>
<div align="JUSTIFY" style="margin-bottom: 0in; margin-top: 0.04in;">
<span style="font-family: Verdana, sans-serif;"> "</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">गाव
किती दूर आहे</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">,
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">याचाच
शोध घेत मी जन्म घालवला</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">,
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">पावलं
झिजवली</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">,
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">पण
अद्याप मला बोध झाला नाही </span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">!"</span></div>
<div align="JUSTIFY" style="margin-bottom: 0in; margin-top: 0.04in;">
<span style="font-family: Verdana, sans-serif;"> </span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">प्रवासी
उगाच राहीला</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">.
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">अंधार
जाण्याला अद्याप बराच अवधी
होता व आता विसावू लागलेले
शरीर पुन्हा लगेच श्रम सोसण्यास
तयार नव्हते</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">.
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">त्याने
एक नि</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">:</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">श्वास
सोडला व बैराग्याची सोबत
स्विकारली</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">.</span></div>
<div align="JUSTIFY" style="margin-bottom: 0in; margin-top: 0.04in;">
<span style="font-family: Verdana, sans-serif;"> "
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">तू
कोण आहेस </span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">?"
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">बैराग्याने
विचारले</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">.</span></div>
<div align="JUSTIFY" style="margin-bottom: 0in; margin-top: 0.04in;">
<span style="font-family: Verdana, sans-serif;"> "
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">मी
एक प्रवासी आहे</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">.
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">यात्रा
करत आहे</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">."
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">त्याने
थोडा विचार करत म्हटले</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">.</span></div>
<div align="JUSTIFY" style="margin-bottom: 0in; margin-top: 0.04in;">
<span style="font-family: Verdana, sans-serif;"> "
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">फरशी
घेऊन </span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">?"</span></div>
<div align="JUSTIFY" style="margin-bottom: 0in; margin-top: 0.04in;">
<span style="font-family: Verdana, sans-serif;"> "
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">तुझा
त्रिशूल तशी माझी फरशी </span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">!"
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">तो
तुटकपणे म्हणाला</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">.</span></div>
<div align="JUSTIFY" style="margin-bottom: 0in; margin-top: 0.04in;">
<span style="font-family: Verdana, sans-serif;"> </span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">बैराग्याने
मान डोलावली</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">.
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">तो
म्हणाला</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">,
" </span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">तू
अवश्य यात्रेला जा</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">,
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">शहाणा
होशील</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">.
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">पवित्र
ठिकाणं किती अपवित्र असतात</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">,
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">एकशेआठ
उपाधी चिकटलेले आचार्य किती
उथळ असतात आणि त्या ठिकाणी
गर्दी करणारी माणसं किती
क्षुद्र</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">,
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">मुर्ख
असतात</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">,
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">याचं
तुला दर्शन होईल</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">.
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">आणि
स्थान जेवढं प्राचीन</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">,
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">तेवढी
मलीनता अधिक </span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">!
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">जा</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">,
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">तू
अवश्य जा</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">.
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">तुझा
लाभच होईल </span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">!"</span></div>
<div align="JUSTIFY" style="margin-bottom: 0in; margin-top: 0.04in;">
<span style="font-family: Verdana, sans-serif;"> </span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">प्रवासी
तसाच जाळाकडे पाहात राहीला</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">.
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">त्याची
भूक आता दडपून गेली होती</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">,
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">पण
डोळ्यावरची ग्लानी उतरेना</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">.
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">त्याने
अंगावरील एकवस्त्राची उशी
केली</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">.
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">फरशी
अगदी अंगाशी ठेवली व त्याने
जमिनीवर ऐसपैस अंग पसरले</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">.
</span>
</div>
<div align="JUSTIFY" style="margin-bottom: 0in; margin-top: 0.04in;">
<span style="font-family: Verdana, sans-serif;"> "</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">तुला
कसाही पहाट होईपर्यंत वेळ
काढलाच पाहिजे</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">,
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">तेव्हा
मी तुला काही कथा सांगू का </span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">?"
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">बैराग्याने
विचारले</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">.</span></div>
<div align="JUSTIFY" style="margin-bottom: 0in; margin-top: 0.04in;">
<span style="font-family: Verdana, sans-serif;"> "
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">कथा
नवी आहे की जूनी आहे </span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">?
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">तिला
काही अर्थ आहे का </span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">?"
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">फारशी
उत्सुकता न दाखवता प्रवाशाने
पडल्यापडल्या विचारले</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">.</span></div>
<div align="JUSTIFY" style="margin-bottom: 0in; margin-top: 0.04in;">
<span style="font-family: Verdana, sans-serif;"> ’
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">हे
बघ</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">,
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">कथा
काय आहे हे सांगणा</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">-</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">याइतकच
ऐकणा</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">-</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">यावरही
अवलंबून असतं</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">.
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">आणि
अर्थाविषयी म्हणशील तर सगळ्याच
कथा अर्थपूर्ण असतात किंवा
अगदी वेडगळ</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">,
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">अर्थहीन
असतात</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">.
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">ऐकून
तरी बघ</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">."</span></div>
<div align="JUSTIFY" style="margin-bottom: 0in; margin-top: 0.04in;">
<br /></div>
<div align="JUSTIFY" style="margin-bottom: 0in; margin-top: 0.04in;">
<span style="font-family: Verdana, sans-serif;">.
. . </span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">बाकीची
कथा वाचण्यासाठी </span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">-
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">कथेचे
नाव </span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">"</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">प्रवासी</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">"
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">पुस्तकाचे
नाव </span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">"
</span><span style="font-family: Tahoma;"><span style="font-size: small;"><span lang="hi-IN">रमलखुणा</span></span></span><span style="font-family: Verdana, sans-serif;">"</span></div>
प्रदीप पोवार. Pradeep Powarhttp://www.blogger.com/profile/01020998895630109402noreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-55759277586435307552012-10-13T10:44:00.000+05:302012-10-26T12:48:43.555+05:30५४. कुंकू आणि टिकली<br />
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<span style="font-family: Mangal;"> सौभाग्याचे प्रतिक म्हणून विवाहीत स्त्रिया आपल्या कपाळावर कुंकू किंवा टिकली लावतात असं मला वाटतं. सौभाग्याचं ते प्रतिक आहेच पण स्त्रीचं सौंदर्य त्याशिवाय उणं आहे. चेह-याला शोभणारी टिकली किंवा कुंकू स्त्रिच्या सौंदर्यात भरच घालते </span><span style="font-family: Mangal;">असं</span><span style="font-family: Mangal;"> </span><span style="font-family: Mangal;">मला वाटतं. </span><span style="font-family: Mangal;">पुर्वापार चालत आलेली परंपरा कुंकू असो वा टिकलीच्या रुपाने आजही आपल्याकडे जपली जाते. </span><span style="font-family: Mangal;">हिंदू त्यातही महाराष्ट्रीय स्त्रियांमधे हे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षातरी निश्चितच जास्त आहे. </span><span style="font-family: Mangal;">यापैकी किती स्त्रिया कुंकू लावतात व किती टिकली वापरतात हे निश्चित सांगता येणार नसले तरीही टिकलीचे प्रमाण त्यापैकी ऎंशी टक्क्यांपेक्षातरी जास्तच असावे. </span><span style="font-family: Mangal;">आजकाल, "आमचे आमच्या नव-यावर अतिशय प्रेम आहे पण आम्हाला टिकली लावायला आवडत नाही" असे म्हणणा-यांची संख्याही वाढते आहे.</span></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://i1.trekearth.com/photos/25871/p1010651.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="234" src="http://i1.trekearth.com/photos/25871/p1010651.jpg" width="320" /></a></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<br /></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<br /></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<span style="font-family: Mangal;"> पुर्वी आमच्या गावातल्या बायका जो कुंकू लावायच्या तो आठवड्याच्या बाजारात मिळायचा (आजही मिळतो). करनुरचा अत्तार प्रत्तेक आठवड्याला शनिवारच्या बाजारात आपले दुकान मांडून बसायचा. त्याच्याकडे कुंकवाबरोबरच हळद, बुक्का (विठोबाचा), डोरल्यातले काळे मणी, काळे, लाल दोरे, सुया, पिना आणि कान-कोरणे असले ऐवज आजही मिळतात. याच्याच जोडीला कुंकवा अगोदर लावायला लागणारे मेण सुध्दा मिळायचे. हे मेण बहुदा मधाच्या पोळ्यापासून बनवत असावेत. याच अत्ताराकडे काळा बिब्बाही मिळतो आणि तोंडाला लावायचा स्नोसुध्दा मिळतो. त्या स्नोचे नाव मला आता आठवत नाही पण ’कश्मीरी स्नो’ असंच कांहीतरी आम्ही त्याला म्हणत होतो. त्यामूळे गावातल्या सौभाग्यवतींना महिण्यातल्या एका शनिवारीतरी या दुकानात जावंच लागायचं.</span></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<span style="font-family: Mangal;"> त्याची बायकोही त्याच्या सोबत असायची, जवळच बसून डोरले गाठवणे हा तिचा उद्योग. एखाद्या बाईने तिच्याजवळ आपले सोन्याचे मणी आणि शिपल्या की काय म्हनतात ते तिच्याजवळ द्यावे आणि निवांत बाजार करून परत यावे तोपर्यांत डोरले गाठवून तय्यार. या व्यवहारात कधी फसवा फसवी झालेली गेल्या पाचपंचवीस वर्षात बातमी नाही.</span></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<span style="font-family: Mangal;"> खरंतर, हे अत्तार लोक जातीनं मुसलमान पण त्या बाईच्या कपाळावर हे मोठ्ठ कुंकू असायचे. पण आजकाल बाजारात अत्ताराची आणि तिच्या कपाळावर कुंकवाची जागा रिकामी दिसते, सलते.</span></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<span style="font-family: Mangal;"></span> <span style="font-family: Mangal;"> असंच सलायचं ते आमचा मित्र दशरथ गोनुगडेच्या आईचे रिकामे कपाळ बघताना. दशरथचे वडील होते तेव्हा आकाशातल्या पुर्णचंद्राशी स्पर्धा करणारे रक्तवर्णी कुंकू आईच्या भारदस्त कपाळावर शोभून दिसायचे. वडील गेल्यानंतर आईकडे पाहताना नजर दुसरीकडे वळवावी लागायची. कुंकू नसले तरी त्या कुंकवाची ऐसपैस जागा पाहून मनात कालवा-कालव व्हायची.</span></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<span style="font-family: Mangal;"> </span></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<span style="font-family: Mangal;"> जणू कांही, कुंकवाचा आकार हा त्यांच्या जीवनातील कारभा-याची व्याप्तीच दर्शवित होता. तो असो वा नसो त्याचं आयुष्यातलं स्थान अढळ होतं. ते कोणीही दुर्लक्षीत करण्यासारखं नाही हे जाणवत होतं.</span><span style="font-family: Mangal;"> </span></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<span style="font-family: Mangal;"> तिकडे लातूरकडच्या बायातर कपाळभर "कुंकू लेवतात". त्याला आपल्याकडे "मळवट" असं म्हणतात. बंगाली स्त्रियांही पुर्वापार मोठ्या आकाराचे कुंकू लावतात, उषा उत्थूपसारखे. दुर्गापूजेच्या वेळी तिकडल्या स्त्रिया एकमेकीला कूंकू (सिंदूर) माखतात जसे आपल्याकडे गुलाल माखतात तसे.</span></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<br /></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<span style="font-family: Mangal;"> आमच्याच गल्लीतल्या भागाआऊ, इंदाआऊ, पाटलाची शांताई, कांही भिसु-यांच्यातल्या बायकाही आजून हा कुंकू लावतात. याचा रंग एकदम लाल भडक रक्तासारखा असतो आणि हा कुंकू डायरेक्ट कपाळाला लावलातर तसा चिकटत नाही त्यासाठी तो लावण्या आगोदर मेनाचे बोट फिरवावे लागते.</span></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<span style="font-family: Mangal;"> हे कुंकू लावत असताना पाहणे म्हणजे देवळातल्या गुरवाची पुजा पाहण्यासारखेच आहे अगदी सावकाश कोणतीही घाई नाही, गडबड नाही. आणि कोणा पोराच्या कारणाने जर का त्यावेळी गडबड झालीच तर त्यांचे दिवसभर सुरु असते, "स्सक्काळी सक्काळी मेल्यानं कुठं गू तुडवून आल्तं कायकी कुक्कूबी नीट लावू दिलं नाही."</span></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<span style="font-family: Mangal;"> यातूनच त्यांच्या जीवनात नव-यासाठी असणारी ’स्पेस’ जाणवते. "आपल्याला बाकी जगाचं काय करायचं हायं, एवढं कुक्कू घट्ट असलं की झालं." हाच भाव जीवनात नित्य नेम.</span></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<br /></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<span style="font-family: Mangal;"> हा जुना-पुराणा कुक्कू लावताना अवघडल्यासारखं होतं पण डायरेक्ट टिकली लावू शकत नाही असा एक जमाना मध्यंतरी होता. त्याकाळात एक वेगळा कुंकू बाजारात मिळायचा तो एकदम लालभडक नसायचा तर थोडा चॉकलेटी कलरकडे झुकणारा लाल रंग असायचा. हा कुंकू उभट आकाराच्या डबीतून मिळतो आणि तो कपाळाला लावताना अगोदर मेन लावावे लागत नाही हे त्याचे प्लस पॉइंट आहेत. कदाचीत या कारणानेही हा कंकू खुप बायका वापरतात. माझी आईही हा कुंकू वापरते. त्या डबीवर ’लक्ष्मी सिंदूर’ असं लिहलेलं असतं. हा केसाच्या भांगात भरण्यासाठीही वापरतात. कदाचीत हाच तो ’एक चुटकी सिंदूर’ असावा.</span></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<br /></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<span style="font-family: Mangal;"> सुशिक्षीत, थोडं जग फिरलेली, थोड्याफार प्रमाणात आपल्या कुवतीप्रमाणे अंधश्रध्दा टाळणारी, शिक्षणाकडे डोळसपणे पाहणारी, वर्तमानपत्र वाचणारी स्त्री या वर्गासाठी हा कुंकू एकदम जिव्हाळ्याचा बनला आणि तो त्यांचं प्रतिकही बनला आहे. माझा संसार-माझी मुलं, आपलं-परकं, भलं-बुरं, जुनं-नवं यातला भेद जाणणारी, नव-याला काय बरोबर काय चूक हे सांगणारी आणि स्वत:ची चॉईस असणारी स्त्री यातून दिसते.</span></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://pimg.tradeindia.com/00334131/b/0/Sindur.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="320" src="http://pimg.tradeindia.com/00334131/b/0/Sindur.jpg" width="320" /></a></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<span style="font-family: Mangal;"><br /></span></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<br /></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<span style="font-family: Mangal;"> लाल रंगाचा गंध (की गंद) हा सुध्दा याच दरम्यानचा पण तो थोडा लेट आला असावा. हा उभट आकाराच्या डबीतून मिळतो. लालरंगाचा हा गंध द्रवरुपात असतो त्यामुळे लावण्यास सोपा असतो आणि दिवसभर चिकटुन राहतो. पुर्वी तो फक्त शाळकरी मुलींमध्येच असायचा, पण कांही विवाहीत स्त्रियांनी तोच धागा ओढून पुढे लग्नानंतरही वापरला.</span></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<span style="font-family: Mangal;"> साधारण ऎंशीनंतर ज्यांची लग्ने झाली त्या ताया हा गंध वापरतात. माझी दिदी हा गंध वापरते. त्या काळात मुलीची सातवी किंवा दहावी इयत्ता संपली की तिला एक वर्ष शिवणक्लासला पाठवायचे की मग पुढल्याच वर्षी कुठतरी उजवून टाकायचे असाच प्रघात पडला होता. मुलीला शाळेतून बाहेर पडल्यावर ना संसाराविषयी, ना नव-याविषयी ज्ञान असायचे ना जगात काय सुरु आहे याचे भान असायचे. मुलीने शाळा सोडली रे सोडली की तिचे लगेच लग्न झालेच म्हणून समजा. त्यामुळे या गंध प्रकारातून त्या कुंकूमध्ये कधी शिफ्ट झाल्या नाहीत. त्या नेहमीच गंधात राहील्या आहेत, शिकावू. तीच्या संसारातील बारीकसारीक निर्णय आमची आईच घेते. त्याना गंधातून कुंकूमध्ये शिफ्ट होण्यासाठीचे भान येणे अवघड आहे. आपला नवरा, शेती, मुले गुरे-ढोरे, घर, आले-गेले, हा वारला, तिला मुल झाले यातच त्या गुंतून पडल्या आहेत. त्या आपल्या संसारगाड्यात इतक्या रुतल्या आहेत की मी गंध का लावते गंध बरा की कुंकू, कि टिकली वापरावी? याचा त्या कधी विचारही करु शकत नसाव्यात. जे चालत आलेले आहे ते पुढे सुरु ठेवणे. शाळेत असताना आपली आई सकाळी अंघोळ केली की आपल्या कपाळाला गंध लावायची म्हणून तोच नित्यक्रम पुढेही सुरु.</span></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<span style="font-family: Mangal;"> या वर्गातल्या स्त्रियांना आपण मध्यकाळातल्या स्त्रिया असं म्हणू. एकतर स्त्री शिक्षणाचा त्यांना म्हणावा तसा फायदा करुन घेता येत नाही. हां त्यांना स्वत:ला फायदा नाही झाला तरी पुढच्या पिढीला तो झाला. पुढची स्त्री डायरेक्ट टिकलीवर आली. पुढच्या पिढीला स्वातंत्र्य मिळाले स्वत:ची चॉईस मिळाली. ”पहिल्यापासून चालत आले आहे’ असा शिक्का त्यांच्यावर कोणी मारला नाही आणि या लालगंधवाल्यांनी तो मारू दिला नाही.</span></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<br /></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<span style="font-family: Mangal;"> आजचा काळ हा टिकलीप्रधान काळ आहे. आज या टिकलीप्रकरणापुढे कोणताही कुंकू टिकेल की नाही कोणास ठाऊक. तरीही जुन्या बाया म्हणतात की "काय ती टिकली?, कायतरी थ्यार आपलं, टिकली तर टिकली नाहीतर हुकली!"</span></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<span style="font-family: Mangal;"> पण कुणी कांही म्हणो टिकली आजूनही टिकून आहे एवढे खरं.</span></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<br /></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<span style="font-family: Mangal;"> आज बाजारात विविध रंगाच्या विविध आकाराच्या असंख्य नमुण्याच्या टिकल्या मिळतात. असे जरी असले तरी कांही स्त्रिया नेमक्या एकाच रंगाच्या एकाच आकाराच्या टिकल्या वर्षानुवर्षे लावतात. आणि त्यांना त्या मिळतातही.</span></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<br /></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<span style="font-family: Mangal;"> प्रत्तेकीची आवड निराळी आणि दिवसागणिक बदलणारी. कधी मैत्रिणीची पाहून कधी कोणता सिनेमा किंवा टिव्ही सिरियल पाहून. कधी उभी टिकली कधी गोल सर्कल, कधी लाल, कधी चॉकलेटी, कधी सोनेरी झालर असलेली तर कधी चंदेरी झालर. अनेक मूड, अनेक चॉईस. </span><span style="font-family: Mangal;">"फ़्लेग्झिबल" असंच म्हणता येईल याला. जसे की </span><span style="font-family: Mangal;">नव-यावर प्रेमतर आहे पण ते यांच्या मूडनुसार तो कधी यांना आपल्या मागे मागे फिरावा असं वाटतं, कधी तो "कामावर गेलेलाच बरा!" असे. कधी शॉपिंगला सोबत हवा तर कधी "खरेदीतलं त्यांना कांहीच कळत नाही". कधी वाटतं की आपण नोकरी करावी कधी वाटतं आपणच किती काम करायचं.</span></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<span style="font-family: Mangal;"> लहानशी टिकली, लाल टिकली, चॉकलेटी टिकली, मोठ्ठी टिकली, उभी टिकली, बाणाच्या टोकासारखी टिकली, चंद्राकार टिकली, कोणाची टिकली भुवयांच्या मधोमध तर कोणाची मध्यकपाळी, कोणाची दिवसारात्र टिच्चून टिकून आहे तर कोणाची सारखी पडते-हरवते.</span></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<br /></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<span style="font-family: Mangal;"> काळ्या रंगाच्या टिकल्याही मिळतात. त्या टिकल्या बहुदा विधवा स्त्रियाच वापरताना मी पाहीलेले आहे. नवरा नसल्याची सल आणि पुर्वीप्रमाणे आपल्याला लाल टिकली वापरता येत नाही, आपली आवड-निवड आता पुर्ण करता येत नाही याचा निषेधच जणू त्या काळ्या रंगातून करत असाव्यात.</span></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://www.indif.com/India/images/bindi.gif" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="266" src="http://www.indif.com/India/images/bindi.gif" width="320" /></a></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<span style="font-family: Mangal;"><br /></span></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<br /></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<span style="font-family: Mangal;"> गोंदणे किंवा गोंदून घेणे हा प्रकार आजूनही आमच्याकडे आहे. पुर्वी सुयांचा जुडगा एकप्रकारच्या शाईत बुडवून हातानेच वारंवार टोचून विविधप्रकारची गोंदणी काढली जायची. आता तेच काम इलेक्ट्रीक मशीनद्वारेही होऊ शकतं.</span></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<span style="font-family: Mangal;">माझी बायको परवा रात्री मला म्हणाली," अहो, मी गोंदून घेऊ काय?"</span></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<span style="font-family: Mangal;">"आत्ता इथं, रात्री?"</span></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<span style="font-family: Mangal;">"अहो, तसं नाही, कधी तरी जत्रंत गेल्यावर."</span></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<span style="font-family: Mangal;">" काय, माझं नावं लिवून घेणार आहेस?"</span></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<span style="font-family: Mangal;">"नाही हो, नुसती टिकली ती पण कपाळावर."</span></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<span style="font-family: Mangal;">"का?"</span></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<span style="font-family: Mangal;">" अहो परवा कोणतरी म्हणत हुतं की बाई मेली की तिच्यासोबत फक्त गोंन्नच -हातय"</span></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<span style="font-family: Mangal;">माझ्या अंगावर सर्ररकण काटा आला.</span></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<span style="font-family: Mangal;"></span> <span style="font-family: Mangal;">"अगं पण मी तर बघितलयं की आपल्याकडे जर त्या बाईचा नवरा जिवंत असला तर तिला कुंकवाचा मळवट भरतात आणि नसला तर मग गुलाल लावतात."</span></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<span style="font-family: Mangal;">" मेल्यावर ते काय करायचं ते करुदेत मी गोण्ण काढू की नको ते सांगा"</span></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<span style="font-family: Mangal;">मी कांहीच बोललो नाही.</span></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<br /></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<span style="font-family: Mangal;"> ’भरल्या कपाळानं ’वर’ जावावं’ या बायकांच्या वाक्याला फक्त भावनिकच नाही तर सामाजीक, आर्थिक संदर्भ आहेत.</span></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<br /></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<br /></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<span style="font-family: Mangal;"> लग्नसमारंभ असो वा पुजाअर्चा असो सगळीकडे कुंकवाला मान आहे. घरी आलेल्या सुवासिनीला निरोप देताना आजूनही " थांब गं, जाते आहेस कुंकू लावून जा" असं म्हणून अगोदरच्या कुंकवावर किंवा टिकलीवर पुन्हा कुंकू लावतात. " थांब टिकली लावून जा" असं कोणी म्हंटलेलं आजून मी ऐकलं नाही. आजकालच्या सिरीयल्समधेसुध्दा मोठ्ठे कुंकू लावण्याची फॅशन आली आहे.</span></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<br /></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<span style="font-family: Mangal;"> माझं निरीक्षण आणि त्यावरंची मतं प्रत्तेकानुसार भिन्न भिन्न असू शकतील, पण स्त्रियांचा स्वभाव काळानुरुप बदलला तरीही त्या आणि कुंकू किंवा टिकलीचा संबंध तरी खरा आहेच ना? आणि कृपया माझं निरिक्षण "व्हाईस-व्हर्सा" करुन घेऊ नये.</span></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<br /></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<span style="font-family: Mangal;">आणखी एक, कशीही असो कोणतीही असो बायकोच्या कपाळावर टिकली असावी.</span></div>
<div style="margin: 0.0001pt; text-align: justify;">
<span style="font-family: Mangal;">कारण घाई गडबडीच्या वेळी, "अहो, ... माझी टिकली?" असं बायकोनं म्हंटलं की आपला गोंधळ उडतोच, होय की नाही?</span></div>
प्रदीप पोवार. Pradeep Powarhttp://www.blogger.com/profile/01020998895630109402noreply@blogger.com2KAGAL RASHIWADE Rd, Siddhanerli, Maharashtra, India16.5505664 74.251679416.542955900000003 74.2418089 16.5581769 74.2615499tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-37785852276251667902012-01-03T15:20:00.000+05:302012-10-26T12:48:36.805+05:30५३. मन कुंतो मौला<div style="text-align: justify;">
ज्याला सुफी संगीताविषयी माहिती आहे, त्याने अबिदा परवीन हे नाव ऐकले नाही असे होणार नाही.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
सुफी संगीताला ज्यांनी आपल्या गायकीने चार चांद लावले अशा अबिदा परवीन यांची मुलाखत टिव्हीवर सुरु होती. मुलाखतीच्या अखेरीस मुलाखतकाराने अबिदा परवीन यांना विचारले की आत्ता या क्षणी तुम्हाला कोणतं गाणे म्हणावेसे किंवा गुणगुणावेसे वाटत आहे? तेव्हा त्यांनी उत्तर दिले - ’मन कुंतो मौला’ .</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
मुलाखत संपली, आता मलाही ते गाणं ऐकायचं होते. मला चैन पडेना.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
मी इंटरनेटवर सर्च केले तेव्हा मला "मन कुंतो मौला" हे एकच गाणे विविध गायकांनी गायलेले ऐकायला मिळाले. त्यात साब्री बंधू, उस्ताद नुसरत फतेह अली खान, झिला खान, नजर अली खान, आतिफ अस्लम आणि अरिफ लोहार आणि खुद्द अबिदा परवीन या सर्वांना ऐकायला मिळाले. प्रत्तेकाचा आवाज वेगळा, अंदाज वेगळा, नशा वेगळी.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
मला अशी गाणी एकवेळ ऐकून समाधान वाटत नाही, पुन:-पुन्हा ऐकल्याशिवाय मजा वाटत नाही.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
’मन कुंतो मौला’ पुन:पुन्हा ऐकून ते आपल्या आत कुठेतरी घुमत आहे असे वाटू लागले. सकाळी जाग आल्यापासून रात्री झोपेपर्यंत एक धुन आत वाजतच होती. सुफी संगीताची हीच तर कमाल आहे. कांही वेळानंतर, हे गाणे बाहेरून आपल्या आत गेले आहे की आतूनच बाहेर आले आहे असा प्रश्न पडतो.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
हम तुम ता ना नाना तानानारे,</div>
<div style="text-align: justify;">
यालाली यालाली आला याला अली रे,</div>
<div style="text-align: justify;">
ताना नाना ताना नाना ताना नानारे...</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
सुफी आलाप मी गुनगुणतच राहीलो. आता याचा अर्थ शोधण्याची जिज्ञासा जागृत झाली.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
आणखी शोधाशॊध करताना मला कळले ते असे.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
’मन कुंतो मौला’ हे प्रेषीत मुहम्मदांच्या पवित्र मुखातून वदलेल्या " ’मन कुंतो मौला, फा अली-उन मौला" या संदेशावर आधारीत लिहीले गेलेले सुफी गीत आहे आणि ते अमीर खुसरो या प्रख्यात उर्दू-फारशी शायराने लिहीले आहे.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
आपले पवित्र शरीर सोडण्यापुर्वी प्रेषीत मुहम्मद आपल्या शेवटच्या धर्मयात्रेच्या एका मुक्कामात प्रवचन देत असताना त्यांनी या वाक्याचा उल्लेख आपल्या संदेशात केला आहे. याचा अर्थ असा होतो की "जो कोणी मला गुरु मानेल, त्याचा अली हा सुध्दा गुरु असेल".</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
मेरी मॅग्दालीन आणि थॉमस यांना ख्रिस्त धर्मात जे स्थान आहे त्याइतकेच किंवा त्यांपेक्षा वरचे स्थान इमाम अली यांना आहे असे सुफी संत मानतात. कांही ठिकाणी स्वत: प्रेषीत मुहम्मद असे म्हणतात की ’मी ज्ञानाचा (परमसत्याचा) गाव आहे आणि अली हा त्यामधे प्रवेश करण्याचा दरवाजा आहे’.</div>
<div style="text-align: justify;">
अशाप्रकारे इमाम अलीचे स्थान अनेक ठिकाणी उच्च असल्याचे वर्णीले आहे. अलीनेसुध्दा आपल्या ’झुल्फीकार’ नावाच्य़ा तलवारीने अन्याय आणि अनाचाराविरुध्द सत्याची बाजू बळकट केली. प्रेषीत मुहम्मदाने दिलेले प्रेम आणि परमसत्याचे ज्ञान सर्वत्र पोहचीवण्यात त्याचा सिंहाचा वाटा आहे.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
या सर्व गोष्टींचे वर्णन अमीर खुसरो यांनी या ठिकाणी केले आहे ते कांहीसे असे आहे,</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
शाह-ए-मर्दां, शेर-ए-याझदान,</div>
<div style="text-align: justify;">
कूव्वत-ए-परवरदिगार,</div>
<div style="text-align: justify;">
ला फता इल्ला अली,</div>
<div style="text-align: justify;">
ला सैफ इल्ला झुल्फिकार</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
म्हणजे,</div>
<div style="text-align: justify;">
पराक्रमाने सम्राट, देवांचा सिंहासारखा,</div>
<div style="text-align: justify;">
देवाची शक्ती असणा-या,</div>
<div style="text-align: justify;">
अलीसारखा कोणी नाही,</div>
<div style="text-align: justify;">
आणि त्याच्या झुल्फिकार नावाच्या तलवारी सारखी तलवारही कोठे नाही.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
मन कूंतो मौला,</div>
<div style="text-align: justify;">
ख्वाजा अली-उन मौला.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
जो कोणी मला गुरु मानेल,</div>
<div style="text-align: justify;">
त्याचा अली हा सुध्दा गुरु असेल.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
याच्या पुढे सुफी अलाप येतो,</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
दारा दिल ए दारा दिल-ए दार-ए-दानी</div>
<div style="text-align: justify;">
हम तुम तानाना नाना, ताना नाना रे,</div>
<div style="text-align: justify;">
हम तुम तानानाना, ताना नाना रे.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
यालाली यालाली अला, याला याला रे</div>
<div style="text-align: justify;">
ताना नाना ताना नाना तानानाना तानाना</div>
<div style="text-align: justify;">
तुम तनन नन, ताना नाना रे...</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
मौला अली मौला</div>
<div style="text-align: justify;">
मौला अली मौला</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
अली हा गुरु आहे,</div>
<div style="text-align: justify;">
अली हा गुरु आहे.</div>
<div style="text-align: justify;">
<span style="font-size: large;">.. ... ....</span></div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
कुठेही जर कव्वालीची मैफील असेल तर या कव्वालीशिवाय ती पुरी होऊ शकणार नाही असे म्हणतात.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
एकदा जरुर ऐका.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
यू-ट्यूबवरही आपल्याला ऐकायला मिळेल.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
<a href="http://www.youtube.com/watch?v=w_HmZF-tK3c">नुसरत फतेह अली खान यांच्या आवाजात ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.</a></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<object class="BLOGGER-youtube-video" classid="clsid:D27CDB6E-AE6D-11cf-96B8-444553540000" codebase="http://download.macromedia.com/pub/shockwave/cabs/flash/swflash.cab#version=6,0,40,0" data-thumbnail-src="http://3.gvt0.com/vi/w_HmZF-tK3c/0.jpg" height="266" width="320"><param name="movie" value="http://www.youtube.com/v/w_HmZF-tK3c&fs=1&source=uds" />
<param name="bgcolor" value="#FFFFFF" />
<embed width="320" height="266" src="http://www.youtube.com/v/w_HmZF-tK3c&fs=1&source=uds" type="application/x-shockwave-flash"></embed></object></div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
<a href="http://www.youtube.com/watch?v=MR5Unin8Y2o">अबीदा परवीनच्या आवाजात ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.</a></div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<iframe allowfullscreen='allowfullscreen' webkitallowfullscreen='webkitallowfullscreen' mozallowfullscreen='mozallowfullscreen' width='320' height='266' src='https://www.youtube.com/embed/MR5Unin8Y2o?feature=player_embedded' frameborder='0'></iframe></div>
<br />प्रदीप पोवार. Pradeep Powarhttp://www.blogger.com/profile/01020998895630109402noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-45465710509734461582011-11-21T15:20:00.000+05:302012-10-26T12:49:39.378+05:30५२. मला भेटलेली माणसं - भाग ७ -आयब्याआयब्या जर शाळेत गेला असता तर त्याचे हजेरीतले नाव किंवा कागदोपत्री नाव आयुब बाबालाल मनेर असे असते.
पण आयब्या शाळेत गेला नाही आणि शाळाही त्याच्याकडे आली नाही.<br />
पाणा-याच्या थडग्यातला पानारी जिवंत होता तेव्हा कधीतरी आयब्या आपल्या बापू बरोबर आमच्या गावात आला असावा. कारण आमच्या गावात मुसलमान असे नावालाच राहतात. चार पाच कुळं असतील त्यांची. ते सगळे एकदमच गावात उतरले असावेत. ठरवून केल्याप्रमाणे असे चारपाच मुसलमान कुळे आपल्याकडच्या गावात आढळतात. कोण बायकांच्या हातात काकणं भरायचं कासारकाम करतो तर कोण डोरली गाठवायचं अत्तारकाम करतो. अशाप्रकारचे किरकोळ वाटणा-या धंद्यामध्ये आपआपले कसब वापरुन मोठ-मोठे बंगले बांधले आहेत या लोकांनी.<br />
पांढ-या कापडाच्या विजारी आणि त्यावर घालायचे तीन बट्नांचे शर्ट शिवणे हि आयब्याची स्पेशालीटी आहे. हिरवे, निळे, पिवळे धनगरी शर्ट, पांढरी पट्टी असणा-या, नाडीच्या, निळ्या, लाल रंगाच्या जाड कापडाच्या चडडया शिवणे हा त्याचा हातखंडा. लुगडेवाल्या बायकांच्या चोळ्य़ासुध्दा तो शिवून देत असे. आम्ही लहान असताना तो आमच्या शाळेच्या युनिफॉर्माचा शर्ट आणि खाकी चड्डीही शिवून द्यायचा. त्यासाठी लागणारे कापडही त्याच्याकडे मिळायचे.<br />
हा झाला त्याचा एक व्यवसाय आणि त्याचा दुसरा व्यवसाय म्हणजे आपल्याकडे आलेल्या माणसांबरोबर गप्पा मारणे. त्याच्याकडे निरनिराळ्या कारणाने बाया-बापड्या किंवा बापए-लोक जमायचे. त्यांना तासनतास बसवून गोड गोड गप्पा मारण्याची कला त्याच्याकडे होती. या गप्पा ह्या नुसत्या गप्पा नसतात तर त्यातून कमाई कशी करायची हे त्याला चांगले माहीत होते. त्यामुळे त्याचा मुख्य व्यवसाय ह्या कमाईगप्पा मारणे हा आहे की कपडे शिवण्याचा हा प्रश्न पडतो. एखादा शेतीवाला आला आणि समजा त्याची शेती खडीच्या साईडला आहे. खडी म्हणजे नदीपासून थोडे लांब अंतरावरची शेते जिकडे अगोदर पाणी पोहोचले नव्हते. तर आयब्या म्हणणार, "काय बापूदा, तुझ्या खडीकडच्या शेतातल्या शेंगा. काय तेची चवच अलग हाय. गयेसाली तू दिलेल्या शेंगा खाऊन आमची अम्मी नुसती तेचीच याद करते बघ. इस साल शेंगा केल्या नाहीस काय तू?" मग काय समोरच्यानं वळखायचं आपला शर्ट पोरग्याच्या लग्नाच्या मुहुर्ताला पाहीजे असला तर घम्यालेभरून शेंगा त्या अम्मीच्या वट्यात आणुन टाकायला पाहीजेत.<br />
जर कुणाचे शेत नदीजवळ असले तर आयब्या म्हणणार " इससाल भाताचं पिक जोरात आलं. पावसानं लई झ्याक काम केल्यानं भातपिकाची बरकत झाली. मागच्यापेक्षा जास्तच पोती झाली असतील नाही? किती पोती झाली यावर्षी? ." अशी येणकेण प्रकारे आयब्याची वसूली सुरु असते. त्यामूळे शिवणावळीच्या रोकडीपेक्षा हेच उत्पन्न अधिक होत असे.<br />
बाहेरच्या माणसांशी अशा शुध्द मराठीत गप्पा मारणारा आयब्या भाभीबरोबर किंवा घरच्यांबरोबर त्याच्या टिपिकल मुसमानी भाषेत बोलायचा. अर्थात थोड्या सरावाने गल्लीतल्या सगळ्या लोकांना ही भाषा यायला लागली आहे. आयब्याची भाषा म्हणजे, "क्योंरे रडणेको क्या हुया? ऑं?" , यावरचे उत्तर- " हमरे परडेमें शेरडी वरड्या मै देखनेको भाग्याभाग्या गया वाटमें पड्या तो गुडघेको खरचट्या, और रोच पड्या." अशा प्रकारची त्याची ही भाषा शिकून गल्लीतले कोणतरी भाभीला विचारतो," क्यों भाभी, जेवीश क्या नई?" म्हणजे जेवलीस का? असं विचारायचे असतं. याचं उत्तर मात्र " आम्ही जेवलो नाही अजून, बापू तूम्ही जेवला का नाही?" असं येतं.<br />
कापडं शिवतानं गप्पा मारत बसल्यामुळं कधी कधी त्याचं काम आवरायचं नाही. मग रात्री जागून तो आपल्या मशीनला पळवत बसे. त्यात तो इतका तल्लीन व्हायचा की सकाळ झालेली पण त्याला कळायचे नाही. एखाद्याच्या गुळ, शेंगा पोहोचत्या झाल्या असतील तर त्याची शर्ट-विजार वेळेवर द्यायला तो रात्रभर काम करत असे.
एकदा म्हणे एक चोर त्याच्य़ा खोलीत आला. चोराला खरंतर त्याच्या शेजा-याच्या घरात उतरायचे असावे पण खाप-यांचा अंदाज चूकून तो आयब्याच्या घरात उतरला. आयब्या आपल्या मशिनवर, आजूबाजूला कापडाचे तुकडे पडलेले आणि चोर त्याच्या मागे कोप-यात बसलेला. आता चोराची पंचाईत झाली, बाहेर जायचे कसे? चोराने ठरविले असावे की हा जेव्हा काम संपवून झोपेल त्यावेळी निघून जावे. मग चोर कोप-यातच बसून वाट पाहू लागला. पण आयब्याला आत्ताच जोर चढला होता त्यामुळं तो मशीनला सुट्टी देत नव्हता. असं एकाच जागी गप्प बसून चोराला झोप आवरेना. चोरानं तिथच ताणून दिली. पहाट झाली तशी डेअरीचा भोगा वाजला. आयब्याची बायको गाईंला वैरण टाकायला उठली. कोप-यात बांधलेल्या शेळ्यांनी कालवा केला. तशी चोराला जाग आली. आजून आयब्या मशीनला भिडलेलाच होता, चोरानं डोक्यावर हात मारला आणि डोळे चोळीत आधीच उघडलेल्या मागच्या दाराने बाहेर पडला. चोराला हात हालवत घरला जायची पाळी आली. चोर ज्या कोप-यात लपून बसला होता तिथच दहापंधरा किल्ल्यांचा जूडगा पडलेला सापडला. पुढे गावात कुणाची किल्ली हरवली की यातली किल्ली वापरली जाऊ लागली.<br />
मुसलमान असला तरी आयब्याच्या दारात गुढीची काठी उभी असायची आणि सणासुदीच्यावेळी त्याच्या घरातून पोळ्यांचा वासही दरवळत असे. दस-याचे सोने असो वा तिळगूळ त्याला कशाचे वावडे नव्हते. हे सगळे हिंदू सण सोडून ईद सुध्दा त्याच्याकडे जोरात साजरी व्हायची. ईदची खीर "शिरखुर्मा" सगळ्या गल्लीला खायला मिळायची.
आयब्या गल्लीचा अविभाज्य भागच झाला होता.<br />
आयब्या, त्याचा कबीला, दोन-तीन गाई, एक-दोन शेळ्या आणि कोंबड्या गल्लीची अमानत होती. त्यातच आणखी एक भर म्हणजे "येशा".
आपल्या दुस-या पोरीचे लग्न झाल्यावर त्यानं एक कुत्रे पाळलं होते त्याचं नाव ’येशा’. या येशावर त्याचा जीव होता. तो जाईल तिकडं हा कुत्रा त्याच्या सोबत फिरत असे. तो मशिनवर असला की हा कुत्रा मग दारात बसून येणाजाणा-यांवर नजर ठेऊन असे. मशीनवर पाय मारता मारता आयब्या येशाबरोबर बोलत असे. शहानपणा शिकवत असे. लोकांबरोबर कसे वागावे याचे पाठ येशाला शिकवत बसे. येशाने कोणाला उगाच घुरघुरावे मग आयब्याने त्याला,"येशा, क्योंरे?, कौन आया रे?" असे विचारावे मग आलेल्याने आपणच सांगावे," आयब्या, मी हाय रे."
" मग ये कि गा, आत"
"तुझ्या रखवालदाराला बाजूला कर अगोदर".
असा संवाद झाला की आयब्या खुष होऊन आलेल्याला आपल्या कुत्र्याची ओळख करुन देत असे.<br />
किती झाले तरी ते गावठी कुत्रे होते. कुणाला गुरगुरेल तर कुणाबरोबर खेळत बसेल याचा नेम नाही. कोणी बोलावले की शेपूट हालवत जात असे. त्याला बघून भिण्यासारखेपण कांही नव्हते. त्यामुळे येशा सगळ्या गावाच्या ओळखीचा झाला होता.<br />
त्या वर्षी ईदला आयब्या खुप खुषीत होता. गेल्यावर्षीच त्याच्या दुस-या पोरगीचे लग्न झाले होते. दोन्ही पोरी त्यांची पोरं अशी सगळे यावर्षी ईदला त्याच्या घरी जमले होते. आयब्यानं यावर्षी ईदसाठी सगळ्यांना नवी कापडं केली.<br />
आयब्या स्वत:चीच कापडं शिवण्यात मग्न झाला तेव्हा लोक त्याला म्हणू लागले " आयब्या ईदला तू नवी कापडं घालून मिरिवणार आणि येशाचं काय रे? त्याला कापडं केलीस काय नाही?" यावर एक दोघं फिदी फिदी हसून गेली.<br />
बोलणारा बोलून गेला पण आयब्याला गप्प बसवेना. आयब्यानं सगळ्याची कापडं बाजूला ठेवली आणि कुत्र्यासाठी कापडं शिवली. चीटाचीटाचा शर्ट आणि लाल पांढरी पट्यापट्याची विजार. विजारीला नाडी आणि शर्टाला बटणे. अगदी येशाची मापे घेऊन ड्रेस तयार केला तेव्हा त्याला बरे वाटले.<br />
ईदचा दिवस उगवला तसा आयब्याला आनंद झाला.
आपल्या घरच्यांबरोबर येशालाही कपडे घालून कधी एकदा गल्लीतल्या लोकांना दाखवितो असे त्याला झाले होते.
सगळ्यांनी आपआपली कपडे घातली, मोठ्या लोकांनी चिल्ल्यापिल्ल्यांना कपडे चढविली. चिल्ल्यापिल्ल्यांनी येशाला कपडे चढवीली. सुरवातीला अवघडलेला येशा थोड्यावेळाने त्या कपड्य़ांना सरावला. कपडे पण एकदम मापात जमलेली होती. पुढचे पाय शर्टाच्या हातूप्यातून बाहेर आले होते तर मागचे पाय विजारीतून. शेपटीला बाहेर यायलाही जागा ठेवलेली होती.<br />
एकूण काय येशा एकदम ऐटबाज दिसू लागला होता. चालताना तर काय त्याचा रुबाब, व्वा. येशा जसा बाहेर पडला तसा लोक त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले.<br />
एक एक करत सगळ्यांना समजले. कपडे घातलेल्या येशाला बघायला खालच्या वरच्या गल्लीतल्या पोरांनी गर्दी केली. मोठी लोकं आयब्याला शाब्बासकी देत होती. येशातर सर्कशीतल्या प्राण्याप्रमाणे इकडे तिकडे ऐटीत फिरत होता. आयब्या तर त्याची दृष्ट काढावी काय याचा विचार करत होता.
कोण म्हणत होतं की येशाचा फोटो काढून पेपरात देऊया. कोण म्हणत होते की नको सर्कसवाले येऊन येशाला घेऊन जाणार. कोणाचे काय तर कोणाचे काय.<br />
ही सर्कस अशीच दिवसभर सुरु राहणार असे वाटत असतानाच येशाचा मूड बदलल्यासारखा वाटला.
तो एकदम इकडे तिकडे धावू लागला.
येशा पळू लागला की पोरं त्याच्या मागून पळू लागली.
गल्लीत एकदम गोंधळ सुरु झाला.
त्याला एकदम काय झाले हे कोणालाच कळेना.<br />
आयब्यानं त्याला येशा येशा हाका मारल्या पण येशा ऐकायच्या स्थितीत नव्हता.
आयब्याला वाटलं येशाला दॄष्ट लागली. नाहीतर त्याला लागीर झाला असेल. काय गोंडस दिसाय लागलाय तो आज. एकदमच असे काय झाले कळेना. येशानं गल्लीतच तीनचार फे-या मारल्या आणि मग गल्ली सोडून चौकात आला.<br />
पोरं गिल्ला करुन येशाला काय सुचू देत नव्हती.<br />
येशा धावत जाऊन एका झुडपात घुसला पोरं त्याच्या पाठीमागून धाऊ लागली.<br />
येशानं झुडपात घासाघिस करुन सगळी कापडं फाडून टाकली आणि पुन्हा जोरात पळत सुटला गावाच्या बाहेर.<br />
आयब्याला काळजी वाटू लागली तोही धावत सुटला. पण येशा तोवर खुप लांब गेला होता.<br />
पोरं मागे पडली तसा येशा थांबला.<br />
जरा इकडे तिकडे घुटमळला आणि टराटरा हागला.<br />
शांत झाला.<br />
मग कांहीच न झाल्या सारखं परत घराकडे येऊ लागला.<br />
वाटेत आयब्या दिसल्यावर त्याच्या पायाजवळ जाऊन घुटमळू लागला. आयब्या म्हणाला," खुदान खास्ता, आल्लानू वास्ता. मुझे छोडके कहां गया था? फिरसे ऐसे करोगे तो मै तुमसे बात नही करुंगा, ऑं"<br />
इकडे ही बातमी भाभीला समजली तेव्हा तीही काळजीत पडली होती.<br />
आयब्या आणि येशा घराकडं येतानं बघुन तिचा जीव भांड्यात पडला. " या अल्ला" असं म्हणून तिनं दोघांच्यावरून मिठ-मिरच्या ओवाळुन टाकल्या.<br />
पुढे कांही दिवसांनी येशा कुठे गेला ते कोणालाच कळले नाही.<br />
तेव्हापासून मात्र आयब्याने दुसरे कुत्रे पाळले नाही.
येशाचा फोटॊ काढायचा राहून गेला याचे त्याला राहून राहून वाईट वाटते.<br />
आता फक्त आयब्या आणि त्याचे मशिन दोघे एक-मेकांशी बोलतात.<br />
बेंदराच्या बैलांना झुली घातलेल्या पाहून आम्हाला एकापेक्षा एक फक्कड झुली शिवणारा आयब्याची आणि आयब्याला येशाची आठवण आल्याशिवाय राहत नाही.प्रदीप पोवार. Pradeep Powarhttp://www.blogger.com/profile/01020998895630109402noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-18647504136987821112011-07-05T15:33:00.002+05:302011-09-28T16:53:12.234+05:30५१. मला भेटलेली माणसं - भाग -६ -बापू भिसूरेबापू भिसूरे हा एक इरसाल माणुस आमच्या सिध्दनेर्ली गावात होऊन गेला.<br />
<br />
शर्ट किंवा नुसतीच बंडी, धोतर किंवा पॅन्ट, डोक्याला पटका नेसलेला नसेल तर मफलर किंवा टॉवेल गुंडाळलेला असा सर्वसाधारन पेहराव. पटका हा लग्न इ. समारंभातच दिसायचा.<br />
<br />
बापू भिसु-याने सर्वसाधारणपणे पोटापाण्यासाठी दोनचार प्रकारची कामे केली. कोणाच्यातरी शेतात कामे केली, ऊस तोडायला किंवा गु-हाळावर फडकरी म्हणून गेला, स्वत:ची चार-दोन गुंटे जमीन पिकवली आणि खानीत जाऊन दगड फोडले. अठरा-वीस किलो वजणाच्या सुतकीने दगड फोडणारी कांही माणसे मी पाहिलीत त्यातला एक म्हणजे बापूदा. पहारीने दगडात भोक मारुन त्यात सुरुंगाची दारु भरुन त्याचा स्फोट करण्याच्या कामात बापूदाची गरज लागायची.<br />
<br />
पण या उपयोगाच्या गोष्टीसाठी उपयोगाचा बापूदा कोणाच्याही लक्षात राहणार नाही. बापूदाला लोक वर्षानुवर्षे ज्यासाठी लक्षात ठेवणार त्या गोष्टीच अजब आहेत.<br />
<br />
खेड्यापाड्यात सोंगीभजन हे एक करमणुकीचे साधन होते. त्यात ’वाल्याचा वाल्मिकी झाला’ हे नाटक असावयाचे. त्यात वाल्या कोळ्याचे स्वांग (सोंग) बापूदाकडेच असायचे. " या वडगावच्या दरीत .... " असा त्यानं ठोकलेला डॉयलाग अजून आमच्या लक्षात आहे. "आमच्या पार्टीचे पुढचे स्वांग आहे .. . " अशी एंट्री आजून दुसरीकडे कुठे पहायला मिळाली नाही.<br />
<br />
मोहर्रमच्यावेळेस रात्री करबल सुरु असताना वेगवेगळी सोंगे आजूनही काढली जातात. त्यात काढण्या घातलेला खुणशी दरेडेखोराचे सोंग बापूदाकडे असायचे. आता यावर्षी ते काम कोण करणार असा प्रश्न आहे. कदाचीत त्यावेळेस बापूदाची सगळ्यांना आठवण येईल.<br />
<br />
वेगवेगळ्या विषयावर पैजा लावणे ही बापूदाची खासीयत होती.<br />
<br />
एकदा म्हणे पुरणाच्या पोळ्या खाण्याची पैज लागली होती तर या पठ्याने अख्खी बुट्टी म्हणजे साधारण पन्नासभर पोळ्या खाल्या होत्या असे सांगतात. तसेच एकदा बुट्टीभर जिलेब्याही खाल्या होत्या. त्यावेळी बापूदाने कोणतीतरी मुळी आदल्या रात्री खाल्ली होती म्हणे आणि त्यामुळे त्याला हे कर्तब शक्य झाले म्हणतात.<br />
<br />
घागर भरुन ताडी पिण्याचा पराक्रम या लोकांनी केला होता. ताडीही अस्सल आणि कडक होती. चार दिवस आणि चार रात्री यांना जगाची खबरबात नव्हती.<br />
<br />
एकदा बोलता बोलता पैज लागली की बापूदाने पादून(अपानवायू विसर्जणाद्वारे) दिवा विझवायचा.<br />
<br />
झाले माघार घेईल तो बापुदा कसला. बापुदाने जोरात तयारी केली. (म्हणजे काय केले ते सिक्रेट आहे)<br />
रात्री पैजेच्या ठिकाणी सगळे जमले. (हो दिवसभर कामे करुन रात्रीचे हे उद्योग सुचायचे.)<br />
आमच्या गावात एमएसईबीचा उदय होण्यापुर्वीचे ते दिवस होते त्यामुळे दिवा पेटवलेलाच होता. आता बापूदाने तीन प्रयत्नात तो विझवायचा होता.<br />
पहिला प्रयत्न - बापूदाने पोझ घेतली आणि ताकदीने दणका दिला जोराचा आवाज बाहेर पडला, दिवा थरथरला - पण दिवा विझला नाही. दुसरा प्रयत्नातही बापूदाला यश आले नाही. मात्र खोलीत घुसमटल्यामुळे बरीच मंडळी मात्र कमी झालेली होती.<br />
तिसरा आणि शेवटचा प्रयत्न मात्र बापूदाने निकराचा केला आणि दिवाच मुजला. सर्वत्र अंधार आणि सारी मंडळी गायब .<br />
<br />
तर असा हा बापूदा सदासर्वदा आपल्या करामतींनी लक्षात राहील.<br />
ईश्वर त्याच्या मॄतात्म्यास चिरशांती देवो.प्रदीप पोवार. Pradeep Powarhttp://www.blogger.com/profile/01020998895630109402noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-35573010811461685512011-07-02T16:06:00.001+05:302011-09-28T16:53:03.716+05:30५०. एक कप चहा आणि गरिबीअब्द-शब्द या नावाचा एक सुंदर ब्लॉग लिहीणा-या सविता यांनी माझ्या यापुर्वीच्या "ग्लॅमरस गरीबी" या ब्लॉगवर लिहिलेली प्रतिक्रिया अशी होती,’ स्वभावाची गरीबी, पैशाची गरीबी , विचारांची गरीबी .... असे अनेक वेगवेगळे मुद्दे आहेत .... त्यातली फक्त पैशाची गरीबी दाखवायला आपल्याला आवडते.’<br />
यापुर्वी त्यांनी एक ब्लॉग लिहीला होता त्याच नाव ,’ ब्लॉग नंबर ५६. पाच रुपयांची भिंत’ दि.२०/१२/२०१०. या ब्लॉगमधला चहाचा उल्लेख आणि वरील त्यांची प्रतिक्रिया यांच्याशी संबंधीत एक घटना घडली होती ती अशी.<br />
खरंतर ही घटना पुर्वीच घडून गेली होती व मला त्यांचा ब्लॉग वाचताना आठवली होती. पण या कथेतील पात्राविषयीच्या माझ्या भावना व्यक्त कराव्यात की नाही किंवा मी एकांगी तर विचार करत नाही ना? अशी शंका येऊन मी लिहिण्याचे टाळले होते. पण असो, आज ती वेळ आलीच.<br />
<br />
तेव्हा गडहिंग्लज येथे आमच्या कंपनीचे काम सुरु होते.<br />
कामावर लागणारे कामगार मुख्यत: कर्नाटकातील कणगल्ला या गावातील असावयाचे.<br />
गेली दोन-तीन वर्षे या गावातील पंधरा ते वीस कामगार आमच्याकडे वेगवेगळ्या साईटवर काम करत होते. नवीन साईट सुरु करताना प्रत्यक्ष त्यांच्या गावी जाऊन त्यांना घेऊन यावे लागे. कारण हे लोक दररोजच्या मोलमजुरीवर राबणारे असल्यामुळे त्यांच्याकडे एसटीसाठी जादा पैसे नसायचे. आणि घरी आठवड्याचे रेशन किराणा सामान भरण्यासाठी पैसेही त्यांना आगावू द्यावे लागत असत. दिलेले पैसे नंतर आम्ही हिशेबातून कापून घेत असतो. पण हे लोक प्रामाणिक व कष्टाळू आहेत. त्यामुळे या येरझारीचे आम्हाला काय वाटायचे नाही.<br />
यापुर्वी याकामासाठी कृष्णात पाटील हे जात होते त्यामूळे मला त्यांची फारशी माहीती नव्हती. यावेळेस त्यांना आणण्यास मलाच जावे लागणार होते.<br />
<br />
घरी जेवायला परत येतो असे सांगून मी गाडीला किक मारुन थेट कागल, निप्पाणी, हिटणी असे करत कणगला गाठले.<br />
सकाळी दहाची वेळ असेल.<br />
मी रवी नावाच्या कामगाराला शोधत होतो. आज गावातील कोणीच ओळखीचे वाटत नव्हते. रवीच्या घराजवळच एक ओळखीचा चेहरा दिसला. अरे हा तर आमचा गाववाला, आमचा वर्गबंधू ईश्वरच होता. ईश्वर कांबळेला तिथे पाहून मला आश्चर्य वाटले. मी अंदाजे हाक दिली तर त्यानेही मला ओळखले आणि आश्चर्य व्यक्त केले.<br />
मी त्याला तिथे येण्याचे प्रयोजन विचारले. आपल्या डंपरवर कामावर असलेल्या कामगाराला न्यायला आलो आहे असं त्यानं सांगितलं. मीही माझे येण्याचे कारण सांगितले.<br />
मी त्याला विचारले, ’तू तर शिक्षक म्हणून नोकरीवर आहेस ना? मग आज शाळेला दांडी काय ?’<br />
तो म्हणाला,’छे, छे, डांडी मारुन कशी चालेल. मी सकाळी जाऊन मस्टरवर सही मारुन आलोय. तिकडे मीटर सुरु आहे आणि इकडे मीटर पाडायचं आहे.’ असं म्हणून तो हसायला लागला.<br />
’एवढ्या सकाळी तू शाळेत गेलास कधी, आलास कधी?’<br />
’ आज सकाळची शाळा आहे त्यामूळे सकाळी लवकर बाहेर पडलो, गावातून सत्तर किलोमीटरवर गगनबावडा तालूक्यात शाळा आहे. तिथून मागे कागल साठ कीलोमीटर आणि तिथून हे गाव पन्नास किमोमीटर असं १८० किलोमीटर रनिंग झालं आहे आता परत दिडशे किलोमिटर जाऊन तेवढेच अंतर परत यायचं आहे.’<br />
मी डोक्याला हात लावला. मोटरसायकलवरुन एका दिवसात ५०० किलोमीटर? एवढा प्रवास म्हणजे रात्री झेंडू बामशी गाठ.<br />
तो बाहेरच आपल्या बाईकजवळ उभा होता. त्याचा डंपरड्रायव्हर घरातून बाहेर आला आणि त्याने मला पाहताच ओळखले. " परदीपसाहेब " अशी आश्चर्ययुक्त हाक मारून तो धावतच माझ्याजवळ आला.<br />
" तुम्ही आलायसा साहेब आज आमच्या घरचा च्या तुम्ही घेतलाच पाहिजे." त्याचा चहासाठी आग्रह.<br />
मी म्हंटले," चल तर चहा तर चहा आणि त्यात बुडवायलाही आण"<br />
<br />
"बुडवायलाही आण" असं मी म्हंटल्यावर तो आणि मी खळखळून हसू लागलो. याचं कारण जॅकवेलच्या कामावर असताना वर्क्या (बटर पावाचा मोठा भाऊ) संपल्या म्हणून ह्यानच नदीत सापडलेला ताजा मासा चहात बुडवून खाल्ला होता ते मला कोणीतरी सांगितले होते. ते दोघांनाही आठवले.<br />
"ईश्वर चल चहा घेऊया".<br />
"छे छे मी घरात घेऊन आलोय"<br />
" अरे मीही घेऊन आलो आहे, चल थोडा थोडा घेऊ"<br />
पण तो एकदम बावरल्यासारखा झाला.<br />
"अरे चल, एक कप चहाने काय होतय"<br />
तो जास्तच चूळबूळ करु लागला. त्याला चहा घ्यायचा नव्हता हे मला पहिल्यांदाच लक्षात आले होते पण तो इतका बावरला कशामुळे ते माझ्या लक्षात येत नव्हते.<br />
"अरे मला लेट होतोय साईटवर जायला"<br />
पण त्याचा ड्रायव्हर आल्याशिवाय तो कांही जाऊ शकत नाही हे मला माहीत होते. याला आपण चहा पाजायचाच आणि त्याचं चहा न पिण्याचं कारण शोधून काढायचं असं मी ठरवले.<br />
<br />
चहा आला आणि सोबत पार्ले बिस्किटे असलेले एक ताटही आले कदाचीत ही बिस्किटे त्याच्या लहानग्याच्या वाट्याची असावीत.<br />
" अरे ही लहान पोरांची बिस्कीटे आहेत, मला नकोत बाबा" असं म्हणून मी कप उचलला.<br />
ईश्वरने नाईलाजाने कप उचलला पण तोंडाकडे जाईना. मी चहा संपवून त्याच्याकडे पाहीले. तो चहा थंड व्हायची वाट पहात होता. चहा थंड होताच त्याने एकाच घोटात पिवून सुटकेचा श्वास सोडला.<br />
त्याचे हे वर्तन सगळ्यांच्याच लक्षात आले आणि खटकले.<br />
त्या ड्रायव्हरचा चेहरा सगळं कांही सांगत होता.<br />
<br />
त्या कामगारासाठी मी एक मोठा माणूस होतो. एवढा मोठा माणूस आजवर त्यांच्या घरी आलेला नव्हता. त्याला माझ्यासाठी काय करु आणि काय नको असे झाले होते. हा ईश्वरही त्याचा मालकच होता पण त्याच्यासाठी त्या ड्रायव्हरच्या मनात इतका आदर का नसावा?<br />
<br />
मी मराठा आहे आणि तो ईश्वर महार आहे हेही त्या ड्रायव्हरला ठाऊक नसावे. तरीही त्याच्याकडून हा फरक का होत होता?<br />
<br />
मला वाटते की तो ड्रायव्हर आमच्या वर्तणुकीवरुनच हा भेदभाव करत असावा.<br />
आम्ही साईटवर गेलो की नेहमी त्यांनी साईटवर शिजवलेलेच जेवत असू. एकाच ताटातली भाकरी वाटून खात असू. भले आम्ही मारुतीगाडीतून फिरू, उंची ड्रेस वापरु पण हा समोरचा इसम कोणत्या जातीचा असेल हा विचार आमच्या मनात येत नाही. ते कामगारही आमचा आदर करत आणि आम्ही त्यांची काळजी घेत असू. कदाचीत या वर्तणूकीने ते आम्हाला उच्चवर्णीय मानत असावेत.<br />
<br />
आमचे इतके मित्र आहेत त्यात वेगवेगळे जातीधर्माचे , पंथाचे सगळे आहेत. आम्ही एकमेकांची चेष्टा मस्करी जरुर करु पण असा भेदभाव आम्ही कोणी केल्याचे मला आठवत नाही. जाती धर्माच्या नावाने चालणा-या चेष्टे वरून हेच लक्षात येईल की आम्ही त्याला फारसे महत्व देत नाही. याउलट ईश्वर हा जातीने महार होता(त्याआधारेच नोकरीवर होता), फारतर माझ्यापेक्षा जास्त पैसेवाला होता असं म्हणता येईल. याच्याकडे आलेल्या पैशामुळे तो स्वत:ला कोणीतरी समजायला लागला होता का? कालपर्यंत हा त्यांच्यातलाच एक होता आज काय झाले? आणि एक कप चहाने त्याचे काय बिघडणार होते. गरीब किंवा खालच्या जातीच्या माणसाघरचा चहा इतके वाईट तोंड करुन पिण्याचे कारण काय? हा माणूस एक सरकारी नोकरी असताना मिटर पाडायचे म्हणुन ५०० किमी प्रवासाला तयार होतो पण त्याला आपल्या कामगाराच्या घरचा एक कप चहा जड होतो?<br />
आणि खरं सांगायचं झालं तर तो चहाही उत्तम होता. त्यात साखर, चहा पावडर आणि दुधही होतं. कारण कांही उच्च किंवा श्रीमंता म्हणविनारांच्या चहात सगळं कांही मोजून मापून घातले जाते. असा चहा प्यायल्यानंतर मला बाहेर जाऊन चॉकलेट खायची इच्छा होते.<br />
मला सनक आली होती त्याच्या थोबाडीत मारावी असे वाटत होते पण कारण काय सांगणार? की तू चहा घेत नाहीस म्हणून मारले?<br />
<br />
तो ड्रायव्हर माझ्याकडे अगतिकतेने पहात पहात त्याच्या सोबत निघुन गेला.<br />
<br />
तिथल्या लोकांनी नंतर मला सांगीतले की मी आलो म्हणून तो घरात आला आणि चहा घेतला नाहीतर तो नेहमी गल्लीच्या टोकावर उभा रहायचा आणि लांबूनच हाका मारायचा. साईटवर पाणी उष्ठे का केले म्हणून त्याच्यात आणि ड्रायव्हरच्यात भांडण झाले होते. आणि त्यानंतर घरी आलेल्या ड्रायव्हरला साईटवर न्यायला ईश्वर आला होता.<br />
<br />
<br />
नंतर कांही आठवड्यांनी ईश्वर गावात भेटला. आमच्या घरी चहा घेता घेता ईश्वरला मी त्या दिवसाबद्दल छेडले. तर म्हणाला" नाही रे माझे मनच होत नाही अशा ठिकाणी चहा प्यायला, मला ओकारी येते"<br />
<br />
तो गेला तेव्हा मी बाहेर जाऊन चॉकलेट खरेदी केले.प्रदीप पोवार. Pradeep Powarhttp://www.blogger.com/profile/01020998895630109402noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-36282290479385513912011-02-09T14:31:00.000+05:302011-09-28T16:52:55.071+05:30४९. ग्लॅमरस गरिबीआपल्या देशात "गरीब" आणि "गरिबी" या दोन शब्दांइतके ग्लॅमर दुस-या कोणत्याही शब्दांना नसेल.<br />
आपल्याकडे सहज जाताजाता तुम्ही कुणाला विचारले," काय हो, कसं काय चाललंय?"<br />
"काय चालायचं, गरिबाचं?" असंच उत्तर आपल्याला मिळेल.<br />
स्वत:च स्वत:ला गरीब म्हणवून घेण्यात काय मजा आहे ठाऊक नाही.<br />
बरं दुस-या कोणी या लोकांना तोंडावर गरीब म्हणू शकेल असंही नाही.<br />
दुकानातला प्रसंग घ्या.<br />
" काय साहेब(किंवा शेठ/मालक/सावकार), बोला काय देऊ आपल्याला?"-दुकानदार आदबीने.<br />
" आम्ही कसले साहेब (किंवा शेठ/मालक/सावकार), आम्हा गरिबाला काय लागतय़ं ? बरं द्या दोन किलो साजूक तूप आणि बदाम एक किलो ...."<br />
त्या दुकानदाराने शेठ किंवा साहेब म्हंटले की यांना आतून बरेच वाटते पण आपल्याला डायरेक्ट शेठ म्हंटलेलं यांना धोक्याचं वाटतं. आपल्या श्रीमंतीचा उल्लेख डायरेक्ट व्हायला हवा की नको याच्या संभ्रमातच हे लोक असावेत. जर तोच दुकानदार यांना जर असे म्हणाला असता की काय हो काय हवे ते लवकर लवकर बोला माझ्याकडे तुम्हासारख्य़ांसाठी वेळ नाही. किंवा काय रे गरीब माणसा तुला काय करायचे आहेत तूप आणि बदाम? तर याच माणसाची अवस्था बघण्य़ासारखी झाली असती.<br />
आपली श्रीमंती आपला पैसा दिसला पाहीजे त्याचा उल्लेख दुस-याने केला पाहीजे पण आपण मात्र आपल्या तोंडाने ’आम्ही काय गरीबच हो’ असा सुर हे लोक पकडून असतात.<br />
कदाचीत स्वत:च स्वत:ला गरीब म्हणवून घेत हे लोक नम्रपणा किंवा विनयशिलता दाखवत असतील. पण यांच्याकडे आलेला पैसा कसा आलेला आहे ते सर्वांना माहीत असतेच ना.<br />
<br />
हा गरीब शब्दच मोठा जादूमय आहे.<br />
<br />
कॉंग्रेसने तर ’गरीबी हटाव’ या ना-यावर कितीतरी निवडणुका जिंकल्या आहेत आणि कितीतरी लोकांची गरीबी हटविलेली आहे जे आज त्यांच्या पक्षात किंवा विरुध्दपक्षात आहेत.<br />
<br />
’गरीबी हटाव, गरीबी हटाव’ म्हणजे काय? यापेक्षा ’श्रीमंती वाढवा’ असे म्हणू शकतो पण त्या ना-यात एवढा दम नाही.<br />
<br />
बरे श्रीमंत व्हायचे कशासाठी? कारण आपल्याकडे श्रीमंताना न्याय कमीच आहे. आपल्या देशातील सिस्टिम, न्याययंत्रणा, सोई-सुवीधा या सर्वांपासून श्रीमंताना वंचीतच ठेवले गेले आहे.<br />
बघा रेशनवरचे धान्य असो वा सरकारी दवाखाने असोत ते सगळे गरीबांसाठी. आणि हे दवाखाने कुणाच्या पैशातून निर्माण झाले तर श्रीमंतांनी भरलेल्या कराच्या उत्पनातून. हे सगळं अन्यायकारक आहे. शिक्षणक्षेत्रातील अनुदाने असोत व्यावसायीक अनुदान असोत की अंध-अपंग असोत त्यामध्ये गरीबांनाच प्रथम हक्क मिळतो प्रत्तेक ठिकाणी श्रीमंताना डावलले गेले आहे. आणि हे आज काल नाही खुप पुर्वी पासून म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यापासून सुरु आहे.<br />
निवडणुका असोत की पोलिस भरती पहिला हक्क गरीबाचा.<br />
प्रत्तेक नेता म्हणतो मी दुस-या नेत्यापेक्षा गरीब आहे मलाच मते द्या. आजपर्यंत आम्ही गरिबालाच मते दिली आहेत तरीही गरीबी हटत नाही म्हणजे काय?<br />
<br />
आपण श्रीमंतीच्या कीती विरोधात आहोत याचे आणखी एक उदाहरण आहे.<br />
रस्त्यावर ऍक्सिडेंट झाला की पहा. लोक लगेच तेथे जमतात. कोणत्या वाहनांची धडक आहे हे पाहतात आणि कोणी कोणाला धडक दिली हे न पाहता,<br />
१) जर धडक सायकल आणि मोटरसायकलची असेल तर मोटरसायकलवाल्याला बदडून काढतात.<br />
२) जर धडक मोटरसायकलची आणि कारची असेल तर कारवाल्याला बदडून काढतात.<br />
३) जर धडक लहानकार आणि ट्रकची असेल तर ट्रकवाल्याला बदडून काढतात.<br />
तात्पर्य काय गरिबाला न्याय देण्य़ाचा प्रयत्न सर्व थरावर दिसून येतो.<br />
<br />
एवढे सगळे या गरीबीचे महात्म्य असताना तिकडे ७०,००,००० कोटी की कितीतरी डॉलर पैसे स्वीस बॅंकेत आहेत म्हणे. असतील बुवा कोणातरी गरिबाचे. कारण आम्ही फक्त गरीबांना निवडून देतो. गरीबांना अनुदान देतो. जिथे तिथे गरिबांना संधी देतो. गरीबांना नोकरी देतो. गरीबांना उद्योगधंदे सुरु करुन देतो. साधे दानही गरीबालाच मिळेल असे पाहतो. मग यातल्याच कोणा गरीबाचा पैसा असेल तिकडे स्विसबॅंकेत.<br />
<br />
बाकी सगळे विसरलो तरी महात्मा गांधीनी दिलेला हा गरीबीचा मंत्र आपण विसरलो नाही. त्यामुळेच आज आपल्याला हे सोनियाचे दिवस पाहायला मिळत आहेत.<br />
ज्याप्रकारे मायकल जॅक्सनमुळे डान्सला, सचीनमुळे क्रिकेटला ग्लॅमर प्राप्त झाले त्यापेक्षाही कितीतरी अधीक पटीने एकट्या म. गांधींमुळे गरीबीला प्राप्त झाले आहे.<br />
महात्मा गांधींनी देशाच्यागरीबीला आपला आत्मा बनविला आणि त्या गरीबांसाठी आपले प्राण पणाला लावले. पण याउलट येथील त्यांच्या अनुयायांनी आपला आत्माच गरीब बनविला. अनुयायांच्या आत्म्यात देशासाठी जागाच नव्हती. फक्त मी, माझे वंशज, माझी खुर्ची आणि ती टिकवण्यासाठी आवश्यक असलेले उद्योगपती आणि त्यांचा पैसा.<br />
<br />
श्रीमंत असणे हे पाप आहे का? नाही. पण कांही श्रीमंत बनलेल्या लोकांमूळे ते पापच वाटू लागले आहे.<br />
जर आपण श्रीमंताना योग्य न्याय दिला, श्रीमंत नेत्यांना निवडून दिले आणि त्यांच्यासाठी योग्य सुविधा निर्माण केल्या तर हा बाहेर जाणारा पैसा देशातच राहील.<br />
<br />
जर श्रीमंतीला मान्यता मिळू लागली तर लोक आपला पैसा स्वीसबॅंकेत का लपवून ठेवतील?प्रदीप पोवार. Pradeep Powarhttp://www.blogger.com/profile/01020998895630109402noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-10613557448136283752011-02-07T14:48:00.001+05:302011-09-28T16:52:45.346+05:30४८. भक्ताच्या हाकेला देव धावतोएका निवांत क्षणी रामकृष्ण परमहंस आपल्या अनुयायांसह बसलेले होते तेव्हा एका भक्ताने त्यांना विचारले," ठाकूरजी, आम्ही सर्वचजण देवाची भक्ती करतो, नित्यनियमाने पुजाअर्चा करतो, देवाचा धावा करतो, पण अजुनही तो आम्हाला का भेटत नाही?"<br />
रामकृष्णांनी यावर स्मितहास्य केले आणि डोळे मिटले. कांही वेळाने ते बोलू लागले.<br />
ते म्हणाले,<br />
’अरे, तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे तो प्रसंग.’<br />
सगळ्यांनी कान टवकारले.<br />
’ लहान मुल खेळत असते आणि आई तिकडे आपले काम करत असते. मुलाला खेळवत खेळवतच तिला आपले कामही करावे लागते. ती चुलीवर भाकरी करत असते, मुलासाठी खाऊ शिजवत असते. पण त्याबरोबरच तिचे लक्ष नेहमी आपल्या बाळाकडे असते.<br />
कांही वेळाने बाळ रडू लागते तेव्हा ती आई त्याला खेळण्यासाठी एखादे खेळणे देते. खेळणे मिळताच बाळ त्या खेळण्य़ाबरोबर गुंगून जाते. आईचे काम सुरुच असते. ती इकडे चुलीत लाकूड टाकते तिकडे बाळाला खेळणे दाखविते. दोन्ही कामे सुरुच असतात.<br />
असाच कांही वेळ गेला की बाळ पुन्हा रडू लागते. आता आई त्याला खायला लाडू देते. बाळ पुन्हा लाडू खाण्यात दंग होऊन जाते. आईचे काम सुरुच राहते. तिचे बाळाकडे पुर्ण लक्ष असते की आपला बाळ खेळतो आहे का? त्याला भुक लागली आहे का? तो कुठे पडणार तर नाही ना? पण तीचे कामही सुरु असते.<br />
लाडू खाऊन झाल्यावर कांही वेळ बाळ खेळते पण नंतर पुन्हा रडू लागते. आई त्याला खेळणे देऊन पाहते, पुन्हा लाडू देऊ पाहते पण बाळ आता रडायचे थांबत नाही. यावेळेस त्याला ना खेळणे हवे ना लाडू त्याला आता आईच हवी असते. बाळाचे रडणे थांबत नाही तेव्हा आईला हातातील काम खाली ठेवावेच लागते. ती काम बंद करते आणि बाळाला उचलून पटापट मुके घेते. आईच्या कुशीत गेल्यावर बाळ लगेच खुदूखुदू हसू लागते. आता त्याला ना खेळणे हवे ना लाडू.<br />
तुम्हा आम्हा भक्तांचे तसेच आहे.<br />
कालीमाता म्हणजे आपली सर्वांची आईच आहे. ती आई आपल्या कामात आहे, तीला खुप काम असते. पण तीचे आपल्यासर्वांकडे खुप लक्ष असते. आपल्याला काय हवे नको ते तीच तर पाहते. ती आपल्याला हा संसाररुपी खेळणे देते आणि आपण त्यातच रमून जातो ह्या संसारातच आपण गुंगून जातो. आपली बायको, मुले, घर, पैसा, जमीन, बंगला हेच सर्वस्व मानतो. त्यातच रमून जातो आणि आपल्या आईला म्हणजे परमेश्वराला विसरून जातो. ती एका पाठोपाठ एक अशी खेळणी आपल्याला देते आणि आपण त्यातच गुंगून जातो. संसाराचा खेळ खेळताना खोटे बोलतो, लांडी लबाडी करतो, हे माझे ते माझे असे करतो त्यातच रमून जातो. कधी कधी आईची आठवण करतो आणि पुन्हा आपल्या खेळण्य़ात रमतो. आपल्याला वाटते की आईचे लक्ष आपल्याकडे नाही. पण तसे कधीही होत नाही तिला आपलीच काळजी लागून राहीलेली असते. फक्त ती दुरुन पाहत असते की आपण कसे खेळतो.<br />
याच्याउपरांत एखादा भक्त हे सगळे सोडून द्यायला तयार झाला आणि आईसाठी रडू लागला तर ती त्याला लगेच दर्शन देईल त्याला जवळ घेईल.<br />
असे म्हणतात की एखादा भक्त निस्सीम भक्तीने आणि दृढ निश्चयाने तीन दिवस आणि तीन रात्री रडला तर देव त्याला दर्शन देतो.<br />
भक्ताच्या हाकेला देवालाही हातचे काम टाकून धावावे लागते.प्रदीप पोवार. Pradeep Powarhttp://www.blogger.com/profile/01020998895630109402noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-74488523359477637042011-02-04T15:30:00.002+05:302011-09-28T16:52:36.873+05:30४७. कशासाठी नावासाठीएके काळी एक सम्राट चक्रवर्ती होऊन गेला. चक्रवर्तीचा होण्याचा अर्थ आहे जगज्जेता होणे. असे चक्रवर्ती कधी कधीच जन्मतात. त्यांच्याबाबतीतली ही एक खुप जूनी कथा आहे. तर या चक्रवर्ती होणा-या राजांना एक वरदान होते जे दुस-या कोणालाही प्राप्त होऊ शकत नव्हते. चक्रवर्ती झालेल्या राजाला स्वर्गातील महान अशा सुमेरु नावाच्या पर्वतावर आपले नाव कोरण्याचा अधिकार होता. त्यांच्या व्यतिरिक्त दुस-या कोणाला तो अधिकार प्राप्त नव्हता. खरंतर शतकानुशतकानंतर एखादा राजा चक्रवर्ती बनतो जो सर्व पृथ्वी जिंकतो. आणि अशा चक्रवर्तीलाच या महान सुमेरु पर्वतावर आपले नाव कोरण्याचा अधिकार मिळू शकतो.<br />
तो चक्रवर्ती राजा खुपच खुष झाला होता कारण त्याला हे भाग्य प्राप्त झाले होते. तो स्वर्गातील सुमेरु पर्वतावर आपले नाव कोरणार होता. तो आपली सारी फौज घेउन शस्त्राअस्त्राबरोबर पोहोचला स्वर्गाच्या दारावर.<br />
स्वर्गाच्या दरवाज्यावर पोहोचताच त्याला तेथील द्वारपालाने अडविले.<br />
तो द्वारपाल म्हणाला," आपण आलात ठिक आहे, पण हा सारा लवाजमा, बाडबिस्तारा तुम्हाला मागे पाठवावा लागेल कारण तुम्हाला एकट्यालाच प्रवेश मिळेल. आणि आपण सोबत कांही चिन्ही-हातोडावगैरे साहित्य आणले आहे ना नाव कोरण्यासाठी?"<br />
राजा म्हणाला," होय मी घेऊन आलोय"<br />
" मग ठिक आहे. प्रथम आपल्याला थोडं काम करावे लागेल ते म्हणजे, हा जो सुमेरु पर्वत आहे तो जरी महान आणि खुप अनंत, विशाल असला तरी आता पर्यंत इतके राजे चक्रवर्ती होऊन गेले की तुमचे नाव लिहायला आता जागाच उरली नाही. तेव्हा आपल्याला प्रथम कोणाचे तरी नाव खोडावे लागेल आणि नंतरच तुमचे नाव लिहावे लागेल. सारा पर्वत नावांनी भरुन गेला आहे."<br />
तो राजा आत गेला. पर्वत अनंत होता त्यामध्ये कितीतरी हिमालय सामावले असतील इतका मोठा. आणि तरीही त्यावर एक इंचभर जागा शिल्लक नव्हती. तो विचार करु लागला. शतकानुशतकानंतर एखादा राजा चक्रवर्ती होतो. आणि तरीही हा पर्वत चक्रवर्ती राजांच्या नावांनी भरुन गेला आहे. कमाल आहे. एवढे चक्रवर्ती होण्य़ासाठी किती काळ लोटला असेल. अनंत अनंत काळ लोटल्यानंतर एक चक्रवर्ती होतो आणि तरिही जागा नाही. तो उदास झाला त्याला काय करावे हे कळेना. तो द्वारपाल आला आणि म्हणाला," हे राजन आपण दुखी होऊ नका. हे फार पुर्वीपासून घडत आले आहे. माझे बाबा, त्यांचे बाबा आणि त्यांचेही बाबा असे सर्व खुप काळापासून हेच काम करत आहोत. पिढ्यानपिढ्या पुढ्च्या पिढीला ते हेच सांगत आले आहेत की जेव्हा कोणी राजा चक्रवर्ती होऊन येईल तेव्हा त्याला दुस-याचे नाव खोडून आपले नाव लिहावे लागते. रिकामी जागाच मिळत नाही.<br />
चक्रवर्ती राजा मागे परतू लागला. तो म्हणाला," जर दुस-याचे नाव खोडून आपले नाव लिहावे लागत असेल तर हा वेडेपणाच आहे. कारण आज मी नाव लिहून गेलो तर उद्या दुसरे कोण चक्रवर्ती येऊन ते खोडून आपले नाव लिहील आणि हा पर्वत एवढा विशाल आहे आणि त्यावर एवढी अनंत नावे आहेत ती वाचतो तरी कोण? येणारा चक्रवर्ती आपले नाव लिहीण्याकरताच येतो. मग याला काय अर्थ राहीला. सगळे कांही व्यर्थच गेले."<br />
. . .<br />
<br />
परंतू त्या चक्रवर्तीइतके समजूतदार लोक कमीच असतात. लोक दगडावर नावे कोरुन घेतात. मंदीरावर नावे कोरुन घेतात. स्मारक बनवतात, आपले नाव लिहून घेतात आणि विसरतातच की नावाशिवाय जन्माला आलो होतो. नावतर आपले नव्हतेच ते कोणीतरी दिलेले होते. नाव दगडावर लिहीले काय आणि वाळूवर लिहीले काय, ते किती काळ टिकणार?. दगड खराब केला ती गोष्ट वेगळीच आणि मेहनत केली ती वेगळीच.<br />
- ओशो (साधना पथ)प्रदीप पोवार. Pradeep Powarhttp://www.blogger.com/profile/01020998895630109402noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-63571027648724379092011-01-25T16:30:00.001+05:302012-10-27T12:26:23.572+05:30४६. पापाचे धार्मिक महत्वख्रिश्चन हा आपल्या हिंदू धर्मासारखा सरळ आणि साधा धर्म नाही.<br />
त्यातून कॅथॉलीक ख्रिश्चन हा तर आचरावयास खुपच कठीन धर्म म्हणावा लागेल.<br />
आपल्या हिंदू धर्मात करण्यासारखं ’असं’ खुप कमीच असतं. दिवाळी, दसरा, गणेशोत्सव हे सगळे सण समारंभ. ते साजरे करणे म्हणजे धर्माचरण करणे असं आम्हाला वाटतं. पण तसे काही नाही. धर्म ह्या शब्दाची व्याप्ती खुप मोठी आहे. ख्रिस्तांच्या धर्मात करण्यासारखे खुप कांही असते. हा धर्म जरा इव्हेंटप्रिय असावा. आणि त्यांना असं कांही केल्याशिवाय आपण धार्मिक आहोत असं वाटत देखील नसावं. दर रविवारी चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करा. फादरसमोर कंफेशन करा (त्याअगोदर थोडीफार पापं करा) दुस-यावर प्रेम करा. शेजा-यांवर प्रेम करा. गरीबांना मदत करा. (जमलंतर त्यांना धर्मांतर करायला भाग पाडा) इ.इ.<br />
नित्से म्हणतो की हे ख्रिश्चन लोक शेजा-यावर प्रेम करतात कारण त्यांना स्वत:ला स्वर्गात पोहोचायचे असते आणि पापी शेजा-यांना नरकात यातना भोगताना पहायचे असते.<br />
<br />
"पाप" वरून आठवलं.<br />
एकदा एका शाळेत लहान मुलांना ख्रिश्चन धर्माविषयी माहीती दिली जात होती. कार्यक्रमाच्या शेवटी त्या नननी विचारले," सांगा पाहू कोणाकोणाला स्वर्गात जायचे आहे?"<br />
बहूतेक सर्व मुलांनी हात वर केले मात्र एका मुलीने केला नाही. तीला विचारले तेव्हा ती म्हणाली," मम्मीने मला शाळा सुटल्यावर दुसरीकडे कुठे न जाता सरळ घरी ये असं सांगीतलं आहे."<br />
मुलं किती सरळमार्गी असतात नाही?.<br />
त्या ननने पुढचा प्रश्न विचारला," सांगा बरे मुलांनो, स्वर्गात जाण्यासाठी अगोदर काय केले पाहीजे?"<br />
" पाप" एका मुलीने उत्तर दिले.<br />
ती मुलगी पुढे म्हणाली" कारण, पाप केल्यानंतर आपण जेव्हा प्रभूची क्षमा मागतो तेव्हाच आपल्याला स्वर्गाचा दरवाजा उघडतो."<br />
लहान मुले प्रत्तेक गोष्ट सरळ सरळ पाहतात. लहान मुलांना आपल्यासारखे "अनुभव" नसतात व "ज्ञान" कमी असते, त्यामूळे ते पुर्वानुमानाने किंवा पुर्वग्रहाने कोणतीही गोष्ट पहात नाहीत.<br />
हां एक गोष्ट खरी आहे ती म्हणजे ’पाप’ म्हणजे काय हे त्यांना इतक्यात कळत नाही. ते कळण्यासाठी त्यांना थोडे मोठे व्हावे <br />
लागते.<br />
"पाप" वरून आणखी एक कथा आठवली.<br />
एकदा एका ख्रिश्चन पाद्र्याची (फादरची) सायकल हरवलेली असते.<br />
आपली सायकल हरवल्यामुळे ते खूप बचैन झाले होते. सायकलीमुळे त्यांची कामे वेळेवर व्हायची.<br />
आज रविवार त्यांना सायंकाळच्या प्रार्थनेसाठी वेळेवर पोहोचायचे होते. म्हणून ते घाईघाईने चालत जात होते. चालता चालता सायकल चोराला दुषणे देत होते. एका फादरची सायकल चोरायची म्हणजे काय?<br />
आज प्रार्थनेनंतरच्या प्रवचनादरम्यान आपण पाप-पुण्य इ. विषयी चांगले भाषण ठोकायचे असे त्यांनी ठरविले. आपले भाषण ऐकून त्या चोराला आपल्या अपकृत्याची आठवण होऊन त्याने आपली सायकल परत करावी असा त्यामागे हेतू होता.<br />
प्रवचनादरम्यान ते पाप-पुण्य, चोरी, सत्य-असत्य, प्रेम-इर्षा असे करत करत ते व्यभिचार-वेश्यागमनपर्यंत आले. वेश्यागमन, परस्त्रीगमन या शब्दांनंतर ते एकदम थांबले, त्यांना आठवले की त्या रात्री त्यांची सायकल नेमकी कोठे विसरली होती.<br />
त्यांनी प्रवचन संपवले. ते चर्चबाहेर पडले आणि तडक चालू लागले. <br />
<br />
(मी या कथा कोठेतरी वाचल्या आहेत. कोठे? ते नक्की आठवत नाही.)प्रदीप पोवार. Pradeep Powarhttp://www.blogger.com/profile/01020998895630109402noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-65079252966265227102011-01-22T15:25:00.000+05:302011-09-28T16:52:17.974+05:30४५. लबाड प्रोफेसरप्रोफेसर श्री. प्रभाकर जोशी एम. ए. पी. एचडी. कांही कामानिमीत्त आपली इंपोरटेड कार घेऊन शेजारच्या शहराकडे जात होते.<br />
रस्ता खेडेगावातून जात होता. रस्त्यावरून जाणारी येणारी गुरे, कुत्री आणि रस्त्यावर मध्येच उभा राहून गप्पा मारणारे गावकरी यांच्यामुळे प्रोफेसर महाशयांना खुपच मन:स्ताप सहन करावा लागत होता. मन शांत ठेऊन कशीतरी आपली इंपोर्टेड कार त्या भिकार रस्त्यांवरून पुढे नेताना त्यांचा जीव मेटाकूटीला आला होता. ड्रायव्हरला सुट्टी दिल्याबद्दल स्वत:ला टॊचण्या देत देतच ते पुढे जात होते.<br />
वाटेत एक मेंढ्यांचा कळप आला. त्यांनी करकचून ब्रेक लावला पण गाडी थांबे पर्यंत एका मेंढीच्या पायावरून चाक गेलेच.<br />
मेंढीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून लगेचच तीचा मालक तेथे आला.<br />
एका जातीच्या धनगराला त्यांनी इतक्या जवळून कधी पाहीले नव्हते. ते सहाफूट उंच आणि दोनफूट बाय दिडफूट रुंद अखंड धूड पाहून पहील्यांदा त्यांना धडकीच भरली.<br />
आपला चष्मा पुसून त्यांनी डोळ्यावर लावला आणि गाडीतून खाली उतरले. तो धनगर तोपर्यंत गाडीच्याजवळ पोहोचलाच होता त्याने विचारले," काय साहेब हे काय केलंसा? गरीब मुका जीव, बघा कसा ओरडतोय तो?"<br />
प्रोफेसर स्वत:ला सावरुन म्हणाले," छॆ, छे, काही नाही, कांही नाही फक्त पायावरुन गाडी गेली आहे बाकी कांही नाही. तो पाय लवकरच दुरुस्त होईल कांही काळजी करण्यासारखं नाही"<br />
" म्हणे काळजी करण्यासारखं काही नाही," त्या धनगराला आता राग आवरेना. तो धनगर पुढे म्हणाला," या, साहेबराव इकडे या."असं म्हणून त्याने प्रोफेसर महाशयांना गाडीजवळून बाजूला ओढून उभा केले आणि त्यांच्या पायाभोवती एक रिंगन आखले आणि म्हणाला," हं, गप्प गुमान या रिंगणात उभा -हायाचं, रिंगणाच्या बाहीर पाय ठेवल्याला दिसलास तर तुझा पायच काढून हातात देतो."<br />
<br />
" बघ आता काय काळजी करण्यासारखं आहे का नाही ते?" असं म्हणून त्याने आपल्या हातातल्या काठीने एका घावातच त्या इंपोर्टेड कारची पुढची काच फोडून टाकली.<br />
" बघीतलस काय?" असं म्हणून त्याने प्रोफेसरसाहेबांकडे पाहीले तर ते हसत होते.<br />
त्याने रागाने मागची काच फोडली तरी प्रोफेसर हसत होते.<br />
" काय हसतोस रे माकडीच्या" असं म्हणून त्या धनगराने गाडीच्या सगळ्या काचा फोडल्या तरिही प्रोफेसर हसतच होते.<br />
धनगराला काही कळेना त्याने प्रोफेसर साहेबांची कॉलर धरुन विचारले," कायरे भुसनळ्या तुझ्या या मोटारीचे एवढे नुस्कान झालं आणि तुला दात इचकायला काय झालं?"<br />
प्रोफेसर साहेब आपलं हसू आवरत म्हणालं," तूला . . . तूला माहीत नाही , तूला माहीतच नाही"<br />
"आरं, काय माहीत नाही सांगशिल काय नाही"<br />
" तूला माहीत नाही मी दोनवेळा या रिंगणातून बाहेर आलो होतो आणि तूझं लक्षच नव्हतं माझ्याकडे!!" आणि पुन्हा ते जोर जोरात हसू लागले.प्रदीप पोवार. Pradeep Powarhttp://www.blogger.com/profile/01020998895630109402noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-52121040807143663222011-01-20T15:25:00.000+05:302011-09-28T16:52:09.302+05:30४४. ससा आणि कासवससा आणि कासव ही कथा आपल्याला माहीत असेलच.<br />
पंचतंत्रात किंवा इसाप यांनी ही कथा लिहील्यानंतरच्या काळातील घडून गेलेली आणखी एक कथा फारशी प्रसिध्द नाही ती आज मी तुम्हाला सांगणार आहे.<br />
एका रम्य सायंकाळी ससा, कासव आणि उंदीर हे तिघे मित्र फिरायला बाहेर पडले होते. फिरता फिरता शहरापासून खुप बाहेर पोहोचले. आज चालणे खुप झाल्यामुळे त्यांना आता कांहीशी भूक लागल्याची जाणीव झाली. तिथून जवळच त्यांना एक हॉटेल दिसले. तिघेही खुषीतच तिकडे वळले. नवीनच दिसणारे ते हॉटेल खुप महागडे असावे असा त्यांनी तर्क केला. दरवाजावरच त्यांचे स्वागत करण्यात आले.<br />
एक टेबल निवडून ते स्थानापन्न झाले आणि सुरवातीला तीन कॉफीची ऑर्डर दिली. कॉफी पिऊन खायला कांहीतरी मागवू असे ठरले. कॉफी येईपर्यंतच्या गप्पांमध्ये त्यांच्या लक्षात आले की त्यांच्यापैकी एकाकडेही पैसे नव्हते. ते तिघे फिरायला सहजम्हणून बाहेर पडलेले त्यामुळे पैशाचे पाकीट कोणीही सोबत घेतले नव्हते. आता कॉफीचे बील कसे द्यायचे?<br />
कोणी तरी घरी जाऊन पैसे घेऊन आले पाहीजे त्याशिवाय बील भागवता येणार नव्हते. एवढ्या लांब चालत कोण जाणार? प्रत्तेकजण दुस-याकडे बोट दाखवू लागला.<br />
उंदीर म्हणाला," माझा जीव तो केवढा? एवढे चालल्यावर मीतरी मरुन जाईन तेव्हा तुम्हा दोघांपैकी कोणीतरी जायला पाहीजे"<br />
त्याचे म्हणणे बरोबर असल्याचे त्या दोघांना पटले. पण ससा आणि कासव यापैकी कोण जाणार हे अजून ठरत नव्हते.<br />
कासव सशाला म्हणाले," तू खुप वेगाने धावू शकतोस तेव्हा तूच जाऊन लवकर पैसे घेऊन ये."<br />
तेव्हा ससा म्हणाला," छे, छे मी नाही जाणार एवढ्या लांब, मला कंटाळा आलाय."<br />
उंदीर कासवाला म्हणाला," आता तूलाच जायला लागणार, हे ससे खूप आळशी असतात. मध्येच कुठेतरी झोपतील. मागे नाही का एक ससा शर्यतीत मध्येच झोपला होता आणि त्या कासवाने शर्यत जिंकली होती."<br />
आता यावर त्या कासवाचा नाईलाज झाला.<br />
कासव घरी जाऊन येण्यास तयार झाले पण त्याने अट घातली की मी आल्या शिवाय ही कॉफी कोणी प्यायची नाही. आणि ही अट मान्य नसेल किंवा कोण पाळणार नसेल तर ते घरी जाणारच नाही. शेवटी ही अट सर्वानी मान्य केली आणि कासव घरी जायला निघाले.<br />
कॉफी टेबलवर आलेली होती आणि थंड होत होती पण ती पिता येत नव्हती.<br />
कासवाला जाऊन बराच वेळ झाला तरी ते अजून परतले नव्हते.<br />
कॉफी टेबलवर येऊन तासभर होऊन गेला पण कासव काय येईना तेव्हा कॉफी पिऊन टाकावी की काय असे त्यांना वाटू लागले.<br />
ससा उंदराला म्हणाला," दोस्ता, हे कासव म्हणजे अगदीच संथ चालीचे त्याला पाठवून आपण चूकच केली, मला आता राहवत नाही आपण ही कॉफी आता पिऊन टाकूया."<br />
उंदरानेही त्याला होकार देऊन कॉफीचा कप उचलला. तेवढ्यात मागून आवाज आला," हुं, मला माहीतच होते तुम्ही असे करणार, म्हणून मी घरी गेलोच नाही!!" " मला चुकवून कॉफी पिता काय चोरांनो? मी तुम्हाला ओळखत नाही की काय?"प्रदीप पोवार. Pradeep Powarhttp://www.blogger.com/profile/01020998895630109402noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-49883508589313522092011-01-18T15:23:00.000+05:302011-09-28T16:51:59.877+05:30४३. नीतीकथा Vs अनीतीकथानीती आणि अनीती हे दोन एकमेकांचे विरुध्दार्थी शब्द आहेत.<br />
नीतीची बाजू म्हणजे चांगली बाजू आणि अनीती बाजू म्हणजे वाईट बाजू असे आपण मानतो.<br />
नीतीमानता याप्रमाणेच प्रामाणिकपणा, नम्रपणा, विनयशिलता, सत्यप्रियता असे आणखी कांही समानधर्मीय शब्द आहेत.<br />
ग्रीक कथाकार इसाप याने लिहीलेल्या कथा या नीतीकथा म्हणून सर्वांना सुपरिचीत आहेत. इसाप या महाशयांनी प्राणी पक्षी यांच्या माध्यमातून विविध प्रसंगाच्या आधारे अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. ज्यामधून आपल्याला नीतीच्या अनेक गोष्टी कळतात असे म्हंटले जाते. पण यावर माझा आक्षेप आहे. या आणि अशाच प्रकारच्या कथामधून एखाद्याला नीतीने कसे वागावे यापेक्षा अनितीने कसे वागावे यावरच जास्त मार्गदर्शन मिळते असं मला वाटते. उदाहरनार्थ एकदा एक कोल्हा करकोच्याला घरी मेजवानीस बोलावीतो आणि उथळ थाळीत खीर देऊन त्याला उपाशीच राहावयाला भाग पाडतो. त्यानंतर तो करकोचा त्याच कोल्ह्यास आपल्या घरी मेजवानीस बोलावितो आणि एका उभट भांड्यात खीर देतो. त्यामूळे तो कोल्हा उपाशी राहतो.<br />
याकथेवरून कोणती नीतीची गोष्ट आपल्याला कळते?<br />
आपण दुस-याशी वाईट वर्तन केल्यास कधीतरी आपल्यावरही तशीच वेळ येऊ शकते. तेव्हा घरी येणा-या पाहूण्यांशी योग्यप्रकारे वर्तन करावे. असा निष्कर्ष खूप कमी लोक घेतात. तर एखाद्याला घरी बोलावून त्याची कशी फजीती करावी हेच जास्तजण शिकतात. जर एकादा सरळमार्गी असेल तर त्याला वाममार्गाचा परिचय करुन देण्याचं काम या गोष्टीद्वारे होते असे मला वाटतं. मोठ्या मानसांची ही गत तर आपण या गोष्टी लहान मुलांना वाचायला लावतो. अशाप्रकारे जाणीवपुर्वक लहान मुलांमध्ये आपण चालूगीरी, लूच्चेगीरी शिकवितो असं मला वाटते. मग या कथांना नीतीकथा असे कसे म्हणायचे, यांना अनीतीकथा असे म्हणावे लागेल.<br />
त्यामानाने भारतीय पंचतंत्रामधील गोष्टी या जास्त उजव्या आहेत.<br />
इसापनीतीमधील कांही कथा खुप सुंदर आहेत तर कांही कथातून गुप्तपणे वाईट शिक्षण मिळते. जाणत्या माणसांना वाचायला ठिक आहेत पण अजाणत्या आणि लहान मुलांना या वाचायला देणे हितावह नाही असे मला वाटते. या आणि अशा कथांमुळेच मुले स्वार्थी आणि आळशी होण्याची शक्यता जास्त असते.<br />
यापुर्वी मी लोभी कुत्र्याची कथा यावर लिहीलेला लेख काहींना आवडला तर कांहीजणांनी त्यावर आक्षेप घेतला. एका वाचकाने तर मला ती कथाच कळली नाही असा आक्षेप घेतला. पण आपण जरा माझ्या दृष्टीतून या कथांकडे पाहीले तर या कथांमधील खोट आपल्या ध्यानात यायला सुरुवात होईल.<br />
या असल्या नीती कथा लहान मुलांना सांगणे म्हणजे औषधापेक्षा रोग बरा म्हणावा लागेल. फार तर काय सगळी मुले सरळमार्गी होतील. जगातला खोटेपणा, चालूगिरी कमी होईलप्रदीप पोवार. Pradeep Powarhttp://www.blogger.com/profile/01020998895630109402noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-87656706897187377242011-01-15T15:17:00.000+05:302011-09-28T16:51:39.561+05:30४२. इनक्रेडीबल मोरेवाडीकरमोरेवाडी ता. करवीर जिल्हा कोल्हापूर हे गाव कोल्हापूर शहराच्या करंगळीजवळ वसलेले आहे आणि ते भटाला दिली ओसरी या चालीवर हळूहळू तळहाताकडे सरकत आहे.<br />
उजळाईवाडीकडून शहरात येणा-या रस्त्याने शाहू जकात नाक्यापासून थोडे पुढे आले की डाव्याबाजूस इंग्रजी "व्ही" आकारात एक रस्ता जातो. शांतीनिकेतनकडे असा बोर्डही तेथे दिसतो. त्या रस्त्याने आपण गेलात तर आपल्याला या गावाकडे जाता येईल. हे सगळे सविस्तर वर्णन वाचून आपल्याला वाटेल की मोरेवाडीला मोरगावचा गणपती आहे किंवा मोरेवाडीला निर्मल ग्रामपंचायतीचा पुरस्कार मिळाला आहे किंवा मोरेवाडीला कांही प्रेक्षणीय ठिकाण आहे किंवा असेच कांही तरी.<br />
पण मी आपल्याला मोरेवाडीचा पत्ता देण्य़ामागे वेगळेच एक कारण आहे.<br />
आपण गावठी दारुचा कारखाना पाहीला आहे का?<br />
पाहीला असेल किंवा नसेल आपण जरुर येथे येऊन येथील गावठी दारुचे उत्पादन कसे केले जाते हे पाहू शकता. वर्षभर अखंडीतपणे सुरु असलेला या दारुच्या भट्ट्या आपल्याला रस्त्याच्या कडेलाच दिसतील. आपण कोणत्याही मौसमात या येथील भट्ट्या नेहमी धगधगतच असतात.<br />
आपण म्हणाल की आम्ही पहायला आलो आणि पोलिस आले तर ?<br />
त्याची काळजीच करु नका. पोलिस येथे दररोज येऊन जातात. दारुवाल्यांना आपली भिती वाटणार नाही याची ते काळजी घेतात.<br />
एक-दिड वर्षापुर्वी येथे दर पंधरादिवसांनी पोलिसांची धाड(?) पडायची, पुन्हा या भट्ट्या तेवढ्याच तावाने पेटायच्या.<br />
पुन्हा धाड पडायची पुन्हा भट्ट्या सुरुच.<br />
मला वाटायचे की पोलिस दर पंधरा दिवसांनी येऊन त्यांना दारुच्या धंदा कसा करावा याचे शिक्षणच देत असावेत. येथील नवतरुणांचे प्रबोधन (?) करुन धंद्यातील बारकावे व नवनवीन तंत्रज्ञानाविषयी शिक्षण देत असावेत.<br />
कालांतराने तेथील तरुणच या पोलिसी शिक्षणाला कंटाळले आणि तेथील बायाबापड्या तरुण मुले लहान-मोठ्ठे सगळ्यांनी मिळून पोलिसांचा धंद्यातील हस्तक्षेप दुर करण्याचा निर्णय घेतला.<br />
अशाच एका धाडीच्या वेळी काहीतरी कारणावरुन त्यांच्या बिनसले. तेव्हा तेथील सगळ्यांनी मिळून आलेल्या पोलिसांना काठ्या, लाकडाची फोके इत्यादी जे काय हाताला मिळेल त्याने फोकळून काढले.<br />
त्या समरप्रसंगी बरेच वरिष्ठ कनिष्ठ पोलिस बांधव तेथे उपस्थीत होते. पण मोरेवाडीच्या बहाद्दरांनी कोणताही भेदभाव न पाळता सगळ्यांना एकच न्याय हे धोरण राबवून चांगलेच बदडून काडले. त्यांचा मार इतका व्यवस्थीत होता की काही पोलीसांना दोन-तीन दिवस इस्पितळात काढावे लागले. ( त्यानिमीत्ताने त्यांना सुट्टी मिळाली, त्यांच्यावर अशा धाडी टाकण्याच्या कामांचा खुप ताण असतो)<br />
या प्रसंगाने येथील दारुभट्टीधारक बांधवामध्ये एकी निर्माण झाली असून येथून पुढे येणा-या वाईट प्रसंगात असेच धैर्य दाखवण्याचे त्यांनी आता ठरविले आहे.<br />
याउलट पोलीसबांधवांचा मात्र "कॉन्फिडन्सच गेला" आहे. येथून पुढे मोरेवाडीकरांचा "नाद करायचा नाय" हे त्यांनी मनोमन ठरवीले आहे.<br />
त्यानंतर त्या भट्ट्या आजतागायत धडाधड धगधगत आहेत, त्यातून उत्तमप्रतीची गावठी दारु तयार होते आहे. त्यांचे एकदम कसे झकास सुरु आहे.<br />
दारू वाले, त्यांच्य़ा शेजारीच असणारे रिव्हेन्यू कॉलनीतील सरकारी नोकर, पोलिस, रस्त्याने येणारे जाणारे पुढारी, नेते हे सगळेच सुखी आहेत.<br />
येता जाता त्या भट्ट्या पाहून आम्हा सगळ्यांच्या मनाला कसा आल्हाद वाटतो. मनाला एक उभारी प्राप्त होते.<br />
कधी कधी पोलिसांबद्दल वाईट वाटते पण म्हणतो जाऊदे ते तरी काय करणार?<br />
दारुवाल्यांसमोर कोणाचे काय चालणार ??<br />
आता पोलिस त्याऐवजी फक्त तुम्हा-आम्हाला किंवा एखाद्या आमदाराला मारण्य़ासाठी आपली ताकत वापरतात. ते सोपे आहे त्यात रिस्क नाही.<br />
दारुवाले, साठेबाज व्यापारी, मशिदीत हत्यारांचा साठा करणारे, मटका घेणारे यापेक्षा सामान्य माणसावर आपला ताव काढणे कधीही सोपे.<br />
याच पोलिसांनी मिरजेत गणेशोत्सवात झालेल्या दंग्याचे पडसाद उचगावात उमटले तेव्हा तेथील लोकांना घरातून ओढून काढून मारहाण केली. त्यावेळी लहान-मोठे स्त्री-पुरुष या सगळ्यांनाच पोलिसी अत्याचार सहण करावे लागले. मुख्यमंत्र्याच्या सभेत घोषणाबाजी केली म्हणून त्या मुख्यमंत्र्यासमोरच कांही विद्यार्थ्यांना कोल्हापूरात अमानुष्य मारहान झाली. तेथे कायदा इत्यादीसाठी वेळ नसतो.<br />
शेवटी हे कायद्याचे राज्य आहे. देशद्रोही असला तर त्याच्या शिक्षेआड कायदा कसा आणावा हे या सरकारकडून शिकावे.<br />
तात्पर्य एवढेच की सामान्य माणसाने पोलिसांच्या वाट्याला जाऊ नये.<br />
(आपण जरी नाही गेलो तरी ते आपली वाट आडवून पैसे मागतातच.)<br />
<br />
टीप: वरील लेखातील प्रसंग, व्यक्ती विषयी कायदेशीर पुरावे माझ्याजवळ असतीलच असे नाही पण त्या त्या ठिकाणच्या लोकांना भेटून आपण याविषयी खात्री करु शकता.प्रदीप पोवार. Pradeep Powarhttp://www.blogger.com/profile/01020998895630109402noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-2079436089748944052011-01-10T15:45:00.000+05:302011-09-28T16:51:30.173+05:30४०. नात्यांमधील खेळपिटर वाडेन व जॉर्ज बाख या दोन मनोवैज्ञानिकांनी मिळून एक पुस्तक लिहिले आहे.<br />
त्याचे नाव - ’ दि इंटिमेट एनिमी’ ज्याचा मराठीत भावानुवाद केला तर कांहीसा "सख्खा शत्रू" असा होईल.<br />
१९६८ साली अमेरिकेत प्रकाशित झालेल्या या पुस्तकात स्त्री आणि पुरुष यांच्यातील जटील नातेसंदर्भाविषयी खुप विस्मयकारी गोष्टी लिहीलेल्या सापडतात.<br />
ओशो आपल्या प्रवचनात या पुस्तकातील दाखले नेहमी देतात.<br />
आसपास जर बारकाईने पाहीले तर आपल्याला असं पाहायला मिळेल की स्त्री आणि पुरुष विषेशत: पती-पत्नी या नात्यातले, नेहमी आपआपसात डाव-पेंच खेळतात.याबाबतीत त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात दुसरेच असतात. कारण दोघेही सत्याला सामोरे जायला घाबरतात. दोघांमध्ये खूप राजकारण चालते. एकमेकांपासून दुर पळण्याचे प्रयत्न असतो आणि स्त्रिया यामध्ये खूप वाकबगार असतात.<br />
पहिला डाव- डोकेदुखी<br />
१) पती जोपर्यंत घरी नसतो तोपर्यंत ती टिव्ही पाहत असते, टेलीफोनवरून आईशी किंवा मैत्रीणीशी गप्पा मारत असते सगळ कसं ठिक ठीक सुरु असतं. पण जेव्हा पती घरी येतो ती डोके हाताने धरून कन्हू लागते.<br />
ही डोकेदुखी पतीची सहानुभूती मिळविन्यासाठी असते. बघा मी दिवसभर किती काम केले, घर सांभाळणे किती अवघड आहे हे तिला दाखवायचे असते.<br />
२) डोकेदुखी -२- या डोकेदुखीचे प्रयोजन ठिक उलटे असते. ती बरोबर मध्यरात्री सुरु होते आणि ती पतीच्या प्रेमापासून बचाव करण्यासाठी असते.<br />
विजयकुमार शास्त्री जेव्हा रात्री उशीरा आपल्या मित्रांबरोबर गप्पा संपवून घरी येत तोपर्यंत पत्नी झोपलेली असायची किंवा झोपण्याची तयारी करत असायची. कपडे बदलून ते अंथरुनात घुसून आपल्या पत्नीला म्हणत ," काय राणी, कसं कायं?" तेव्हा पत्नी लगेचच म्हणते,"इथे माझे डोके ठणकत आहे, डोक्यात नुसते घन बडवल्या सारखे दुखते आहे . . . " इ.इ.<br />
अशाप्रकारे ती आठवडेच्या आठवडे त्यांना आपल्यापासून दूर ठेवते. प्रेमापासून वंचीत ठेवते.<br />
विजयकुमार खुप उदास आहेत. ही नाजूक समस्या कोणाला आणि कशी सांगायची? शेवटी त्यांनाही कोणीतरी गुरु भेटलाच.<br />
त्यानंतर ते रात्री घरी गेले. अंथरुनात जाताना हातात एक ग्लास पाणी आणि ऍस्प्रिनच्या दोन गोळ्या घेऊनच गेले. ती गडबडली व म्हणाली ," हे काय हो?"<br />
ते म्हणाले," ऍस्प्रिन आहे, तुझे डोकं दुखत आहे ना राणी? त्याच्यासाठीच आहे हे सगळं."<br />
त्यावर ती एकदम म्हणाली," छे छे कोण म्हणालं की माझं डोकं दुखतयं म्हणून?"<br />
विजयकुमार म्हणाले," तो फिर आज क्या खयाल है? ... हो जाय?"<br />
<br />
दुसरा डाव -<br />
हा डाव पती आपल्या पत्नीबरोबर खेळतात.<br />
दोन मित्र रात्री उशीरा पार्टीतून घरी परतत होते. त्यापैकी एकजन म्हणाला," मी जेव्हा कधीही रात्री उशीरा घरी पोहोचतो तेव्हा मला खुप भिती वाटते. मी हळूच गाडी स्टँडला लावतो, हळूच दार बंद करतो, हळूहळू बूट काढून बायकोला न उठवता आपण झोपण्याचा प्रयत्न करतो. पण तिला जाग येतेच आणि ती उठून माझी चांगलीच खातीरदारी करते.<br />
यावर दुसरा म्हणाला," तुझी आयडीया चुकीची आहे. मलातर काही प्रॉब्लेम येत नाही. मी घरी पोहोचल्यावर जोरात हॉर्न वाजवतो, लाथ मारुन दरवाजा उघडतो, गाणी गुणगुणत कपडे बदलतो आणि अंथरुणात शिरुन बायकोला विचारतो," काय म्हणतेस डार्लिंग आज काय खयाल आहे?" आणि ती नेहमी झोपण्याचे नाटक करते.<br />
- सौजन्य - Osho Times<br />
visit - www.osho.comप्रदीप पोवार. Pradeep Powarhttp://www.blogger.com/profile/01020998895630109402noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-11042585050824598042011-01-08T15:50:00.002+05:302011-09-28T16:51:20.020+05:30३९. कथा: सुफी शिक्षणाचा मार्गशाह फ़िरोज हे एक सुफी संत होते आणि त्यांना विशेषत: सुफी संतांचे गुरु म्हणून ओळखले जात होते. त्यांना नेहमी विचारले जाई की आपण शिक्षण देण्य़ास इतका वेळ का लावता. तेव्हा ते म्हणत,"अगदी समर्पित व्यक्तिसुध्दा जोपर्यंत समजण्याच्या एका खास पातळीपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तो शिक्षण प्राप्त करण्यास योग्य ठरत नाही. इथे फक्त त्याचे शरीर हजर असते बाकी कांही नाही."<br />
त्यांनी एक कथा सांगितली ती अशी...<br />
एकदा एका सुलतानाला सुफी व्हायचे होते.<br />
जेव्हा तो यासाठी एका सुफी संताला भेटला तेव्हा तो सुफी म्हणाला," बाद्शहा सलामत, आपण निवडलेल्या बाकीच्या लोकांबरोबर तोपर्य़ंत शिक्षण घेऊ शकत नाही जोपर्यंत आपण बेशुध्दीतून बाहेर येत नाही."<br />
"बेहोशी!," सुलतान म्हणाला," मी माझी धार्मिक कर्तव्ये पार पाडतो, प्रजेकडे लक्ष देतो, आणि कोण आहे जो मला बेहोश समजतो?"<br />
" बस! हीचतर खरी समस्या आहे", सुफी संत म्हणाला," कारण सजगतेला लोकांनी अशा गोष्टीबरोबर जोडले आहे की ते स्वत:ला सजग मानून जगत आहेत."<br />
" मी आपली ही दुर्बोध भाषा समजू शकत नाही आणि म्हणूनच आपण मला अयोग्य समजत असाल."<br />
" बिलकूल नाही, परंतू एक भावी शिष्य आपल्या भावी गुरुबरोबर वादविवाद करु शकत नाही. सुफी लोकांचे कार्यक्षेत्र हे प्रज्ञा असते, तर्क नाही. परंतू तुला मी तुझ्या बेहोशीचा प्रत्यक्ष दाखलाच देतो. तू माझ्या म्हणन्यानुसार एक परिक्षा दिलीस तर तूलाही समजेल."<br />
सुलतान तयार झाला.<br />
सुफी संताने सांगितले की पुढे कांही काळासाठी ते जे कांही म्हणतील त्यावर सुलतानाने फक्त इतकेच म्हणायचे आहे की,"माझा आपल्यावर विश्वास आहे"<br />
सुलतान म्हणाला," जर हीच परिक्षा असेल तर सुफी होण्याची सुरवात तर खुप सोपी आहे."<br />
परिक्षेला प्रारंभ झाला.<br />
सुफी संत म्हणाला,"मी विश्वाहून मोठा आहे"<br />
सुलतान म्हणाला,"माझा आपल्यावर विश्वास आहे"<br />
"मी खोटा आहे"<br />
सुलतान म्हणाला,"माझा आपल्यावर विश्वास आहे"<br />
"जेव्हा तू जन्मलास तेव्हा मी तिथे उपस्थीत होतो"<br />
सुलतान म्हणाला,"माझा आपल्यावर विश्वास आहे"<br />
"आणि तुझे वडिल एक सामान्य शेतकरी होते"<br />
"खोटे आहे! खोटे आहे" सुलतान ओरडला.<br />
सुफी संतांनी त्याच्याकडे दुखी नजरेने पाहीले आणि म्हणाले," आपण इतके बेहोश आहात की एक क्षणभरसुध्दा आपले मन मध्ये आणल्याशिवाय फक्त ’ माझा आपल्यावर विश्वास आहे" असं म्हणायचे आहे हे विसलात, आणि म्हणूनच आपल्याला कोणीही दिक्षा देऊ शकणार नाही"<br />
सुफी लोकांचे कार्यक्षेत्र प्रज्ञा आहे. ते तुम्हाला मार्ग दाखवू शकतात, जो त्यांनी जाणला आहे. परंतू ते तर्क-वितर्क करत बसत नाहीत. ते तुम्हाला कोणताही नियम, सिध्दांत देत नाहीत. ते निष्णात वैद्य आहेत. ते औषध देतात. जसा रोग तसे औषध. आणि ते औषधच तुमचे डोळे उघडते.<br />
- ओशो (जो बोलें तो हरीकथा)<br />
visit www.oshoworld.comप्रदीप पोवार. Pradeep Powarhttp://www.blogger.com/profile/01020998895630109402noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-64876545831877935762011-01-06T15:32:00.001+05:302011-09-28T16:51:09.840+05:30३८. यशाचे रहस्य - सम्यक जीवनऒशो-<br />
एकदा हसीदियम आपल्या लवाजम्यासह बसलेली होती, हातात चिलीम घेऊन रबाई इजरायल तिथे येऊन बसला...<br />
एखादा संत हातात पाईप घेउन आलेला असा विचार तुम्ही कधी केला आहे का? हसीद म्हणतात साधारण जीवनालाच दिव्यरुप द्यायचे आहे, पवित्र बनवायचे आहे. तुम्ही चिलीम ओढतानासुध्दा ती देवाची प्रार्थना करत असल्यासारखी ओढाल किंवा प्रार्थनासुध्दा चुकीच्या पध्दतीने कराल. तुम्ही मंदिरात जाऊनही प्रार्थनेपासून वंचीत राहू शकता.<br />
तेव्हा रबाई स्नेहपुर्ण वातावरणात बसलेला पाहून त्यांनी विचारले, "प्रिय रबाई, आम्हाला सांग की आम्ही ईश्वराची सेवा कशी करावी बरे?"<br />
दृढ मैत्रीच्या ठिकाणीच असे प्रश्न आपण विचारू शकतो, नाही का? गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये अशीच दृढ मैत्री असते.<br />
रबाई या प्रश्नावर चकीत झाला आणि म्हणाला," मला काय माहीत?"<br />
पण त्यानंतर त्याने एक कथा सांगितली ती अशी.....<br />
सगळे शिष्य एकत्रीत जमले व लक्षपुर्वक ऐकू लागले. वातावरण स्नेहपुर्ण व तणावरहीत होते. कथाकथनाचे हेच वैशिष्ठ्य असते की ऐकणारा लक्षपुर्वक ऐकतो पण त्याच्यावर तणाव येत नाही. आतमध्ये सजगता असते की आता पुढे काय होणार पण गंभीरता नसते. या तणावरहीत सजगतेमुळे तुम्ही ध्यानात उतरू शकता.<br />
रबाई: " एका राजाचे दोन मित्र असतात आणि दोघेही एका गुन्ह्यात अपराधी सिध्द झालेले असतात. राजाचे दोघांवरही प्रेम असते त्यामुळे तो त्यांच्यावर दया दाखवू इच्छीत होता. परंतु राजा त्या दोघांना शिक्षेशिवाय सोडूही शकत नव्हता. न्यायासमोर सगळे समान असतात.<br />
त्याने निकाल ऐकवला की एका खोल दरीवर रस्सी बांधली जावी व दोघे एकापाठोपाठ त्या रस्सीवरुन चालतील. जो दरी पार करेल त्याला जीवदान मिळेल.<br />
राजाच्या हुकुमाची लगेचच अम्मलबजावणी केली जाते.<br />
पहिला मित्र दरी सुरक्षीतपणे पार करतो.<br />
दुसर-या मित्राने आपल्या जागेवरुनच त्याला ओरडून विचारले," माझ्या मित्रा मला सांग की तू ही दरी कशी पार केलीस?"<br />
पहिला जोराने ओरडून त्याला म्हणाला, " मला एवढेच माहीत आहे की जेव्हा जेव्हा एका बाजूला माझा तोल जात होता तेव्हा तेव्हा मी दुस-या बाजूला झुकत होतो."<br />
कथा संपली.<br />
सामन्यपणे दोनप्रकारचे लोक असतात. पहिला सरळ पार झाला. दुसरा विचारू इच्छीतो की कसं पोहोचायचं? खोल दरीवर बांधलेला दोर, खतरा आहे. कांही रित, पध्दत, टेकनिक ? ...<br />
पहिला सरळ चालत गेला खुप श्रध्दावान मनुष्य असणार तो. तो यासाठी थांबला नाही की प्रथम दुसरा पोहचू देत, मग पाहू. त्याने जीवनात एकच गोष्ट शिकली असेल, शिकण्याची एकच गोष्ट- स्वानुभव. कारण दुस-याला चालताना पाहून आपण रस्सीवरुन चालू शकत नाही.<br />
आणि हा दुसरा मनुष्य म्हणजे गर्दीचा प्रतिनिधी आहे. हा आपल्या पूर्वज्ञानावर अवलंबून आहे. हा आपल्या भुतकाळावर अवलंबून आहे.<br />
पोहोचल्यावरसुध्दा पहिला म्हणाला की मलाही माहीत नाही की मी कसा पोहोचलो ते. फक्त एवढेच म्हणाला की जेव्हा जेव्हा एका बाजूला माझा तोल जात होता तेव्हा तेव्हा मी दुस-या बाजूला झुकत होतो.<br />
या कथेद्वारे रबाई सांगत आहे की मध्य साधा.<br />
सम्यक रहा.<br />
न जादा त्याग ना जादा भोग.<br />
त्याने एक सुंदर कथा निवडली. ना त्याने ईश्वराच्या गोष्टी केल्या ना ईश्वरसेवेच्या.<br />
त्याने प्रश्नाचे उत्तर सरळ सरळ दिले नाही, कदाचीत शिष्यच आपला प्रश्न विसरले असतील.<br />
- ओशो (दि आर्ट ऑफ डाईंग)<br />
visit www.oshoworld.comप्रदीप पोवार. Pradeep Powarhttp://www.blogger.com/profile/01020998895630109402noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-31363462831626147252011-01-05T12:44:00.001+05:302011-09-28T16:51:00.475+05:30३७. कथा - सांगू तरी कोणाला? ऐकतो कोण?साधू-संतांनी सांगितलेल्या किंवा पुस्तकातून वाचलेल्या छोट्या छोट्या कथा मला खुप आवडतात. त्या इतरांना सांगून सांगता सांगता त्यातील मर्म जाणण्याचा प्रयत्न मी करतो. कथा ऐकण्यातून जसा आनंद मिळतो, खुप शिकण्यास मिळते तसे सांगतानाही मिळते. ओशोंनी कथांचा खुप चांगला आणि परिणामकारक वापर आपल्या प्रवचनांमध्ये केलेला आहे. आपल्या कथांबद्दल ते एके ठिकाणी म्हणतात -<br />
कथाकथनाच्याद्वारे त्या गोष्टी सांगितल्या जाऊ शकतात ज्या गोष्टी सरळ सरळ सांगितल्या जाऊ शकत नाहीत. कथा सांगणे म्हणजे हाताच्या बोटांनी चंद्राकडे केलेला इशारा. बोटाला विसरा व चंद्राकडे पहा. बोटाला पकडून राहू नका, बोटाचे दोष काढू नका. कथेला पकडा तिचा आत्मा शोधा.<br />
कथेमध्ये हेच सौंदर्य आहे. जेव्हा तुम्ही कथा एकत असता तेव्हा तुम्ही ती ध्यानपुर्वक ऐकता कारण तुमची उत्सुकता जागविली जाते. "पुढे काय होणार?" हे ऐकण्य़ासाठी तुमचे कान टवकारले जातात. तुम्ही गुंग होता, आतूर होता, ग्रहणशील होता. तुम्ही आपेक्षेने भरुन जाता, "पुढे काय होणार?". कथा रहस्यमय वातावरण निर्माण करते. ती शिखराकडे जात असते आणि अचानक कथेचा गाभा समोर येतो. कथेचा निष्कर्ष समोर येतो. अशाप्रकारे अचानक निष्कर्षापर्यंत पोहोचता तेव्हा तुम्ही एकदम उद्यपित होता आणि कथेचा निष्कर्ष तुमच्या ह्र्दयापर्यंत पोहोचतो.<br />
सत्य, आध्यात्म यांच्याविषयी काही सांगणे सोपे नाही. त्यासाठी कथा, कविता आणि कांही इतर मार्ग शोधावे लागतात म्हणजेच ऐकणारा ऐकता ऐकता उत्कंठीत होईल, ग्रहणशील होईल आणि जे होणार आहे त्यासाठी प्रतिक्षारत होईल.<br />
आणि फक्त मीच (ओशो) नाही की जो कथांचा वापर करतो तर असे खुप पुर्वीपासून होत आले आहे. बुध्द, चांगत्सू, ख्रिस्त या सर्वांनी कथांचा वापर ध्यानविधीसारखा केला आहे. युगायुगांपासून कथांचा वापर उपयोगी ठरलेला आहे आणि भविष्यातही तो ठरेल.<br />
कथा म्हणजे केवळ चुटका नाही. कथा तुमचे केवळ मनोरंजन करत नाही तर ती मनोभंजन करते. कथेच्या आत एक संदेश दडलेला असतो तो तुम्हाला शोधायचा आहे. कधी कधी कथेचे अंतरंग समजण्यासाठी पुर्ण जीवन लागेल. पण कथेचे अंतरंग उघडता उघडता तुम्ही रुपांतरीत व्हाल.<br />
- ओशो ( दि सोक्रेट ऑफ सिक्रेटस)प्रदीप पोवार. Pradeep Powarhttp://www.blogger.com/profile/01020998895630109402noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-52032794204884769662010-11-13T13:30:00.000+05:302011-09-28T16:50:51.527+05:30३६. शाळेतला एक प्रसंगमी इयत्ता आठवीत शिकत होतो तेव्हाची गोष्ट.<br />
उद्यापासून वार्षिक क्रिडामहोत्सव सुरु होणार म्हणून सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले होते.<br />
आमच्या शाळेचे राष्ट्रीय खेळ ( भारतात वर्डफेमस या चालीवर) खो-खो, कबड्डी, रिले २०० मी.- ४०० मी., लांब उडी, उंच उडी, धावणे, भाला फेक, गोळा फेक इ. इ.<br />
यावर्षी कबड्डीत नसेना का पण खो-खो मध्ये आमची टीम चांगली होती व आम्हीच पहिला नंबर मिळवू असा उघड दावा आम्ही करत होतो.<br />
तसा खो-खो हा गेम त्याचे नियम ३-८, साखळी इ, डाव आम्हा सर्वांनाच माहीत होते पण खो-खो च्या फायनल टीममध्ये स्थान मिळवण्या इतके प्राविण्य माझ्याकडे नव्हते. कबड्डीच्या फायनल टिममधून खेळण्यासाठी चांगली तब्येत हे मेन क्वालिफिकेशन, त्यातही आम्ही नापास. राहता राहीले वैयक्तिक खेळ धावणे इ. पण धावणे, लांब उडी, उंच उडी यांना खेळ कसे म्हणायचे. फार झालेतर त्यांची स्पर्धा असे म्हणता येइल. या विभागात इ. १० च्या मुलांच्या समोर आमचा टिकाव कसा लागणार ? या सर्व कारणांनी म्हणा किंवा ’किलींग इंस्टींक्ट’, जिंकण्याची भावना इत्यादींचा अभाव म्हणा शेवटपर्यंत कोणत्याच खेळात माझे नाव राहीले नाही. त्यामुळे स्पर्धेचे कोणतेच बर्डन माझ्यावर नव्हते. एकूण काय मी खुपच खुषीत होतो.<br />
जोशी सरांचा इतिहासाचा तास सुरु असतानाच अचानक पी.टी. च्या मदारे सरांची एंट्री वर्गात झाली.<br />
उद्याच्या दिवसाबद्दल काही माहीती मिळणार म्हणून सगळेजन कान टवकारून ऐकू लागले. मदारे सरांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाइलमध्ये फर्मावले<br />
"हे बघा, सर्वांना एक सुसना आहे, (सरांना सुचना असा उच्चार जमत नाही ते एकतर सुसना म्हणतात किंवा चुचना तरी म्हणतात) ज्या कोणी उद्याच्या स्पर्धेत भाग घेतला नसेल त्यांनी उभे रहायचे आहे".<br />
असं म्हंटल्याबरोबर मी उभा राहीलो. पण पहातो तर काय सगळ्या वर्गात मी एकटाच उभा होतो. मला काही कळेना काहितरी चुकल्या चुकल्या सारखे वाटू लागले. मी एकटाच? म्हंजे सगळ्या वर्गात मी एकटाच असा होतो? सगळा वर्ग माझ्याकडे कुचेष्टेने पाहू लागला. त्यांच्या नजरेत "हा पहा बावळट" असा भाव होता.<br />
मदारे सरांनी माझे नाव लिहून घेतले व त्यांची त्यांनीच माझी स्वयंसेवक म्हणून निवडपण करून टाकली.<br />
<br />
सर गेले. शाळा सुटली.<br />
<br />
मला हे स्वयंसेवक वगैरे कांहीही व्हायचे नव्हते. मला फक्त क्रिडामहोत्सवाचा आनंद माझ्यापध्दतीने घ्यायचा होता. पण आता ते कसे काय शक्य होणार?<br />
आणि मला हे कळत नव्हते की स्वयंसेवक म्हणून काम करण्यास मी तयार आहे की नाही? हा प्रश्न मला न विचारताच माझी डायरेक्ट नेमणूक करणे बरोबर आहे का?<br />
मग स्वयंसेवक ह्या शब्दाचा अर्थ काय होतो?<br />
<br />
दुसरी गोष्ट अशी की मी सोडून बाकी सर्वांनी खेळात भाग घेतला होता असे मला तरी वाटत नव्हते. कारण सुन्या घोटुगडेला दहा फुटावरचे दिसत नव्हते तो काय धावण्याच्या स्पर्धेत भाग घेणार? असे बरेचजन होते जे पी.टी.च्या तासाला नेहमी बाजूला बसलेले असायचे. आणि मुली त्या कोणत्या स्पर्धेत भाग घेणार होत्या? पण कोणीच कसे उभे राहीले नाही? आणि सरांना पण ही शंका का आली नाही? माझ्या डोक्यात विचारांचे काहूर माजले. मला आता उद्याच्या कार्यक्रमात रस वाटेनासा झाला. उद्या शाळेला दांडी मारावी असा पण विचार करुन पाहीला परंतु माझे नाव लिहून घेतल्यामूळे हा विचारही कांही कामाचा नव्हता.<br />
मी ज्याला त्याला विचारत सुटलो, खुप चौकशी केली की कोणी कशात भाग घेतला तेव्हा काहिंनी खेळांची नावे सांगितली काहीं खरे काहीं खोटे, तर काहींनी सरळ सरळ नाही म्हणून सांगितले.<br />
मी खरोखरच बावळट होतो. बाकी सर्वांना खोटे बोलता येत होते मला ते जमले नाही. पण खरे बोलन्याची शिक्षाही मिळेल असे वाटले नव्हते. ते स्पर्धेच्या दिवशी कळाले.<br />
दुसरा दिवस उजाडला मी शाळेत पोहचलो.<br />
सुरवातीला झेंडा वंदन , राष्ट्र्गीत इ. कार्यक्रम झाल्यावर इतर स्वयंसेवकांसोबत माझ्यानावाची अनाऊंसमेन्ट झाली.<br />
आम्हाला इतरांपासून वेगळे ओळखता यावे यासाठी आमच्या सर्वांच्या खिशाला लालरंगाचा रिबनचा बँड बांधण्यात आला.<br />
आतापर्यंत फक्त वर्गापूरती असलेली बातमी सर्वांना माहीत झाल्यामूळे आमची बढती झाली व आमच्या बावळटपणाला सार्वजनीक मान्यता मिळाली.<br />
ग्राउंडवर सगळेजण आमची कुचेष्टा करु लागला. जो-तो आम्हाला काही ना काही कामे लावू लागला. पडेल ते काम करणे आमचे नेमून दिलेले कर्तव्यच होते ना. कोण चाकपिठच्या रेषा मारण्यास सांगे तर कोणी ग्राउंडवर पाणी मारण्यास, कोणाला पिण्यास पाणी हवे तर कोणाची कपडे सांभाळावी लागत. कर्तव्यात कसुर करणे बावळटांना कधी जमणार?...<br />
कामात टाळाटाळ करताच मुले सरांकडे तक्रार करत व सर आमचे कान उपटत, " नालायकांनो स्वयंसेवक आहात आणि कामे करत नाही?". "मग स्वयंसेवक कशाला झालात?" इ.<br />
गल्लीतील आमचे इतर वर्गातील सोबतीही माझी टर उडवू लागेले. जणूकांही ’स्वयंसेवक’ म्हणजे एकप्रकारचा जोकरच.<br />
मला आता रडू येण्याचे बाकी होते. काय करावे काही सुचत नव्हते. सर्वांनी माझी चेष्टामस्करी करुन आपली मौज करून घेतली.<br />
पळून जाणे एवढाच आता मार्ग राहीला होता.<br />
दुपारी जेवणासाठी घरी गेल्यावर एका शुभचिंतक मित्राने मला तो खिशावरचा बँड काढुन ठेवण्यास सांगितले.<br />
तो म्हणाला आता तू स्वयंसेवक नाहीस. तेव्हा मला खुपच धीर वाटला. मी त्याच्याच सोबतीने शाळेत पोहोचलो. हळूहळू वातावरणाचा अंदाज घेत गर्दीत मिसळून गेलो.<br />
काही मुलांनी मला विचारले पण मी साफ इन्कार केला. त्यांना मी आता स्वयंसेवक म्हणून काम करणे बंद केल्याचे सांगितले. तरीही आत कोठेतरी भितीही वाटत होती. सरांना माहीत झाल्यास सर रागावतील असे वाटत होते.<br />
आश्चर्य म्हणजे दुपारनंतर ग्राउंडवर एकही स्वयंसेवक हजर नव्हता. सर्व कामे खेळाडू व प्रेक्षक मिळून मिसळून खेळीमेळीने स्वत:च्या स्वत: करत होते. स्वयंसेवक हजर नाहीत ही गोष्ट सरांच्या ध्यानात येउनही सरांनी तिकडे दुर्लक्षच केले.<br />
पूढचे अडीच दिवस नेमून दिलेल्या एकाही स्वयंसेवकाशिवाय सर्व खेळ अगदी सुव्यवस्थितपणे नियोजनबध्दपणे पार पडले.<br />
मला बेडकीला दगड मारुन खेळणा-या मुलांची आठवन झाली. त्यादिवशी ती मुलें बेडकीला दगड मारण्याचा खेळ सोडून मलाच दगड मारत आहेत असं मला वाटत होतं.<br />
या गोष्टीला आता पंधरा सोळा वर्षे झाली तरीही मी कधी कधी यावर खुप विचार करतो की या सर्वातून काय साध्य झाले?<br />
पुढे कितीतरी दिवस मला ते प्रसंग मनाला टोचत होते. मनातील घृणा कमी होत नव्हती. त्यानंतर इतर कारणांसाठी शाळेत झालेले माझ्या सत्काराचे प्रसंगही आले पण त्याप्रसंगातही माझे हातपाय लटलट कापत असत.<br />
स्वयंसेवक काय किंवा सरळमार्गी माणूस काय तो खुपदा चेष्टेचाच विषय असतो. त्यामूळे आपण सरळमार्गी राहणे ही आपली चॉइस असावी, असं मला वाटतं.<br />
कांही शिक्षकांच्याकडून अजानतेपणी झालेल्या अविचारी वर्तनामुळे किंवा अदुरद्रुष्टीमुळे संवेदनशील मुले नाउमेद होतात.<br />
आज मनात कुणाविषयी राग द्वेष उरला नसला तरी हा प्रसंग कांही केल्या विसरता येत नाहीप्रदीप पोवार. Pradeep Powarhttp://www.blogger.com/profile/01020998895630109402noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-37439491080038624152010-11-03T16:11:00.003+05:302011-09-28T16:50:25.341+05:30३५. मला भेटलेली माणसं - भाग-५ - गुंडबाकांही लोकांना आतला कप्पाच नसतो. म्हणजे एखादी गोष्ट कितीही खाजगी असो, गुप्त असो त्यांच्या मनात लपून राहू शकत नाही. आपला फायदा होवूदे की नुकसान या लोकांना आपल्या मनातला कोणताही विचार लपवून ठेवता येत नाही. आपल्याला लोक हसतील किंवा नावे ठेवतील याची या लोकांना तमा नसते. आपल्या जीवनात जे कांही घडले ते दुस-याला सांगितल्याशिवाय या लोकांना चैनच पडत नाही. अशा लोकांचे जीवन म्हणजे एखादे खुले पुस्तकच, कोणीही या आणि वाचा.<br />
अशाप्रकारचे जीवन जगण्य़ासाठी तेवढेच मोठ्ठे मन असावे लागते. देवाने या लोकांनाही ’देढ हात कलीजा’ दिलेला असला पाहीजे, त्याशिवाय अशाप्रकारचे आपल्याबाबतीत घडलेले प्रसंग ही लोकं जणू दुस-याचे असल्यासारखे सांगू शकली नसती.<br />
त्या लोकांपैकीच एक नाव म्हणजे गुंडबा.<br />
गुंडबाचे पुर्ण नाव गुंडोपंत असे असले तरी गावाच्या रितीप्रमाणे ते गुंडबा असे झाले आहे.<br />
हा प्रसंग खुप वर्षापुर्वी घडला असून जवळजवळ सर्व गावाला हा माहीत आहे. पहिल्यांदा तो कसा, कोणी आणि कोणाला सांगितला हे माहीत नाही पण आज तो सगळ्यांपर्यंत पोहोचला आहे<br />
दिवस उन्हाळ्याचे होते. गुंडबाचे लग्न होऊन आता दहा-बारा वर्षे होत आली होती. गुंडबाच्या घरी लहान थोर अशी जवळ-जवळ वीसएक मानूस होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी गुंडबाला घरात खाली झोपण्यासाठी जागाच उरत नसे. तो घरातच पोटमाळ्यावर झोपत असे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने त्याच्या अंगावर चड्डीशिवाय दुसरा कपडा नव्हता. उकाड्याने हैरान झाल्याने त्याला झोप येत नव्हती. त्यातच त्याला खालच्या खोलीत झोपलेल्या आपल्या बायकोची आठवण झाली. त्याला उकाडा आणि बायकोचा विरह अनावर होऊ लागला. त्याने खाली जावून आपल्या बायकोला हळूच जागे करून वरती घेऊन यावे किंवा जमलेच तर तिथेच कार्यक्रम आवरुन यावे असा विचार केला.<br />
मागच्यावेळेसारखं खाली गेल्यावर काढलेली चड्डीची नाडी शोधायला वेळ लागू नये म्हणून त्याने वरच ती काढून ठेवली आणि नागव्यानेच तो शिडीवरुन उतरु लागला.<br />
त्याच्या हालचालीने गोठ्यातील जनावरे उठून उभी राहीली आणि त्या आवाजाने गुंडबाची म्हातारी जागी झाली. म्हातारीला पहिल्यांदा बोका किंवा मांजर आले असे वाटले. तिने हुश हुश शू शू असे करुन पाहीले तिच्या आवाजामुळे आणखी कुणाकुणाला जाग आली.<br />
अंगावर एकही कपडा नसलेल्या गुंडबाला धोक्याची जाणिव झाली तसे त्याने सगळ्यांना मोठ्या आवाजात दम भरला ," लाईट लावायचे काम नाही, मी जनावरांना वैरण टाकायला उठलोय, कोण लाईट लावेल त्याच्या ..... " त्याच्या या धमकावण्यामुळे कोणी लाईट लावण्य़ाच्या भानगडीत पडले नाही. अशाप्रकारे अंगावर आलेला बाका प्रसंग त्याने कसातरी टाळला.<br />
<br />
खरंतर हा प्रसंग दुस-या कुणाला माहीत व्हायची शक्यताच नव्हती पण मग गुंडबा तो कसला?<br />
<br />
असाच तो एकदा गोव्याला गेला होता, फिरायला.<br />
बदलीसाठी अंडरवेअर न्यायला विसरल्यामुळे, त्याला अंडरवेअर खरेदी करायची होती. बाकीच्यांना सोडून एकटाच खरेदीला बाहेर पडला. शोधता शोधता त्याला एके ठिकाणी स्टॉलवर खुपशा वेगवेगळ्य़ा डिझाइनमधल्या अंडरवेअर ठेवलेल्या दिसल्या. त्याला आनंद झाला. तो त्या दुकानदाराला म्हणाला," एक चड्डी द्या. "<br />
" बोला मामा, कसली देऊ"<br />
गुंडबाला त्या नाडीच्या चड्डीचा कंटाळा आला होता त्यामुळे त्याला नवीन प्रकारची चड्डी हवी होती पण त्याप्रकारच्या चड्डीला नेमके काय म्हणावे हे त्याला माहीत नव्हते.<br />
" ती मधनं बाहेर येते बघा ती दाखवा"<br />
त्या दुकानदाराने हसून त्याला त्याप्रकारची चड्डी दाखविली. एक पसंत पडल्यावर तो दरासाठी घासाघिस करु लागला.<br />
" ते नव्हं, ही चड्डी टिकावू हाय नव्हं? आम्ही काय कवा असली वापरल्याली नाही तवा ... "<br />
" बिनधास्त वापरा की मामा, अजिबात फाटनार नाही."<br />
" पर एवढी महाग हाय त्यामानानं टिकल तरी का?"<br />
गुंडबाचे तुणतुणे सुरुच होते.<br />
आता तिथे गर्दी सुरु झाली होती. त्या दुकानदाराने चड्डी हाताने ओढून तानवून दाखविली तरी गुंडबाचे धाडस होईना.<br />
" म्हणजे अंगात घातल्यावर टिकल नव्हं?"<br />
" मामा, चड्डीची गॅरंटी मी देतो. ही चड्डी घालून घालून एकवेळ तुमची .... फाटेल पण चड्डी फाटणार नाही, मग तर झालं."<br />
त्यावर गुंडबाने ती चड्डी निम्म्या किमतीत खरेदी केली आणि उड्या मारत परत येऊन घडलेला प्रसंग सर्वांना सांगितला अगदी शेवटच्या ’गॅरंटी स्लोगन’सह.<br />
<br />
गुंडबाची शेती आहे त्यात ऊस होता. कारखान्याने आपला ऊस लवकर तोडून न्यावा म्हणून गुंडबाने ऊसाला आग लावायचे ठरवले.<br />
एकेदिवशी भल्या पहाटे जावून त्या ऊसाच्या चारी बाजूने रॉकेल डिझेल ओतले आणि पेटवून दिले. ऊस लवकर पेटावा म्हणून एका बाजूने पेटवून न थांबता दुस-या बाजूनेही पेटवून दिले. असं करता करता ऊसाला सगळ्याच बाजूनी आग लागली गुंडबा मध्येच राहीला. सगळीकडे आग लागलेली पाहून आतल्या आत सैरावैरा धावत सुटला. त्याला बाहेर पडायला जागाच नव्हती. शेवटी त्याने विहीरीत उडी टाकली आणि पाण्यातच पडून राहीला.<br />
नंतर लोकं त्याला शोधत होती तर हा विहीरीच्या पाण्यात. पाण्यात राहूनच त्यानं घडलेली गम्मत लोकांना सांगितली. बाहेर ये म्हटल्यावर यायला तयार नाही. त्याच्या अंगावर कपडेच शिल्लक नव्हती. आग जवळ येईल तशी त्याने एक एक अंगवस्त्र आगित दान केले होते. शेवटी कुणीतरी टॉवेल दिला आणि तो टॉवेल लावूनच तो बाहेर आला.<br />
असा हा गुंडबा आजही तसाच नवनवीन गमती जमती करतो आणि त्या लोकांनाही सांगतो अगदी इमानदारीने.प्रदीप पोवार. Pradeep Powarhttp://www.blogger.com/profile/01020998895630109402noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-73793855434381189772010-11-02T17:29:00.000+05:302011-09-28T16:49:53.882+05:30३४. मला भेटलेली माणसं - भाग-४ - गण्या"आमचं गण्या sss शानं, म्हंणतयं.." अशी सुरवात केल्याबरोबर आपल्याला प्रा. कोष्टींची आठवण होईल.<br />
पण आमच्या गल्लीत पण एक गण्या राहतो आणि तो प्रा. कोष्टींच्या गण्याचा साढ्भाउ शोभेल असाच आहे.<br />
त्याच्या नाना करामतीमूळे तो जिथे असेल तिथे त्याचंच राज्य असतं. जमलेले लोक आपलंच बोलणं ऐकायला आले आहेत असा त्याचा गोड गैरसमज झालेला होता. त्यामूळे गण्य़ा हजर असला की गप्पांचा फड उभा राहत असे. <br />
ही गोष्ट जरा जूनी, काही वर्षापूर्वीची आहे. पूर्वी म्हणजे कोल्हापूर एफएम रेडीओ सूरू होण्यापूर्वी आमच्याकडे सांगली आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकले जात होते तेंव्हाची.<br />
सांगली आकाशवाणीवर काही ठरावीकच जाहीराती लागत असत. पैकी "मगदूम चहा"ची जाहीरात जरा वेगळीच होती. त्यावेळी आम्हाला जाहीरातीसुध्दा ऐकायला आवडत होत्या. पण "मगदूम चहा"ची जाहीरात अजून लक्षात राहीली त्याला कारण म्हणजे आमचं गण्या.<br />
तर आमचं हे गण्या रेडिओला लागलेली सगळी गाणी त्या गायकासोबतच अगदी तालासूरात म्हणायचं. गायकपण ह्योच गायीकापण ह्योच आणि म्युझीक पण ह्योच द्यायचा. तोंडाने पिटिक-पिटिक , झुम-चाक-झुम असं ह्याच म्युझिक. गण्याला सगळी गाणी तोंडपाठ आणि सगळ्या जाहीरातीपण.<br />
गण्याला ही "मगदूम चहा"ची जाहीरात खुपच आवडली होती. साधारणपणे पूढील प्रमाणे ती आम्ही ऐकत असू.<br />
"सखू, च्या टाक पावण्यास्नी" एक प्रौढ पूरुषाचा जाडाभरडा आवाज.<br />
" जी" - सखूचा नम्र आवाज<br />
"नगं" दूसरा एक प्रौढ पूरुषाचा आवाज<br />
"अहो सुवासनीनं कुक्कवाला आणि मर्दानं चहाला नगं म्हणू नये!"<br />
" पण, आम्ही नेहमी मगदूमचा कडक चहाचं पितो?"<br />
" आणि आम्ही काय उन पाणी पितो काय? आमीबी आमच्या आबाआज्यापासून मगदूमचा कडक चहाचं पितो!"<br />
" मग, होवून जाउदे, डब्बल"<br />
तर अशी ही जाहीरात गण्यानं आम्हाला शेकडोवेळा ऐकवीली असेल.<br />
एवढ्यानं थांबेल तो गण्या कसला? काही दिवसांनी त्यानं या जाहीरातीची एकापाठोपाठ दोन विडंबन तयार करून ऐकवीली. ती अशी.<br />
"सखू, च्यात टाक पावण्यास्नी" एक प्रौढ पूरुषाचा जाडाभरडा आवाज.<br />
" जी" - सखूचा नम्र आवाज<br />
"नगं" दूसरा एक प्रौढ पूरुषाचा आवाज<br />
"अहो सुवासनीनं न्हायाला आणि मर्दानं पवायला नगं म्हणू नये!"<br />
(न्हायाला- नहायला म्हणजे अंघोळ करायला आणि पवायला म्हणजे पोहण्याला)<br />
" पण आम्हाला पोहायला येत नाही?"<br />
असं म्हणत म्हणतच गण्या समोरच्या माणसाकडे हात पुढे करुन टाळी मागायचा व ती त्याला हमकास मिळायची. मग गण्या यापाठोपाठ त्याची दूसरी जाहीरातही ऐकवायचा.<br />
"सखू, आत घे पावण्यास्नी" एक प्रौढ पूरुषाचा जाडाभरडा आवाज.<br />
" जी" - सखूचा नम्र आवाज<br />
"नगं" दूसरा एक प्रौढ पूरुषाचा आवाज<br />
"अहो ----- नं पावण्याला आणि मर्दानं -----ला नगं म्हणू नये!"* (* समजून घ्या)<br />
" पण, आम्ही नेहमी डिलक्सचा निरोध वापरतो?"<br />
"आणि आम्ही काय फाटके फूगे वापरतो काय? आमीबी आमच्या आबाआज्यापासून डिलक्सचाच निरोधचं वापरतो!"<br />
" मग, होवून जाउदे, डब्बल"<br />
-----<br />
मग आहे की नाही आमचं गण्या इरसाल? मगदूम चहावाल्यांनी किंवा डिलक्सवाल्यांनी ही जाहीरात ऐकली नाही म्हणजे बरं.प्रदीप पोवार. Pradeep Powarhttp://www.blogger.com/profile/01020998895630109402noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-32769523351316292262010-10-31T13:57:00.006+05:302011-09-28T16:49:44.081+05:30३३. मला भेटलेली माणसं - भाग-३-गोकुळ पंडीतत्यादिवशी बसमध्ये जेमतेम गर्दी होती.<br />
त्याने उठून त्याबाईला जागा दिली आणि तिथेच बाकाला रेलून उभा राहीला.<br />
त्याची ही नेहमीची स्टाईल होती. खरंतर तो कागलमध्ये म्हणजे अगदी पहिल्या स्टॉपवर नेहमी ठरावीक जागा हेरून बसत असे. त्यानंतर अगदी दुस-या किंवा तिस-या स्टॉपवर जरी कोण बाई चढली तरी तो उठून लगेच आपली जागा द्यायचा आणि तिथेच बाकाला रेलून उभा रहायचा. नंतर जागा झाली की शेजारी बसायचा. त्यानेच जागा दिलेली असल्यामूळे ती स्त्री अगोदरच त्याच्या उपकाराखाली असते त्यामूळे ती त्याला "नीट उभा रहा" असं फणका-याने म्हणत नाही. मग तोही त्या गोष्टीचा पुरेपूर फायदा घेत मिळेल तसा ’चान्स’ घ्यायचा.<br />
लवकरच ही गोष्ट माझ्या लक्षात आली. त्याचा हा नेहमीचाच उद्योग असल्यामूळे तो कधीतरी बसमधल्या लोकांचा मार खाणार हा अंदाज मी बांधून होतो. त्यादिवशी मीही लोकांच्यात सामील होऊन त्याला मारावे काय? असा विचार माझ्या मनात येऊन गेला. पण दुस-या क्षणी माझ्या लक्षात आले की साधारण सहा फूट तीन इंच उंच आणि एकशे दहा ते पंधरा किलो वजनाच्या या पोत्याला बसमधल्या सगळ्या लोकांनी मिळून एकदम जरी मारले तरी त्याच्यावर काय परीणाम होणार नव्हता.<br />
एक दिवस तो बसमध्ये लवकर येऊन बसला होता. मी त्याच्या जवळ जाऊन बसलो. तो उठून दुसरीकडे बसला. नंतर एक मुलगी बसमध्ये चढली, मी तिला माझी जागा दिली आणि मी त्याच्या जवळ जाऊन बसलो. त्याला हे थोडे खटकले पण तो याबाबतीत काय करु शकत नव्हता. त्यादिवशी त्याच्याकडे पाहिल्यावर मला काजोलच्या दुश्मन चित्रपटातला गोकूळ पंडित हा पोष्ट्मन आठवला.<br />
एके दिवशी सकाळी आमची नेहमीची बस कागलमध्ये नटून-थटून उभी होती. बसला फूलांच्या माळा लावलेल्या होत्या, आतमध्ये रंगी-बेरंगी कागदी झिरमुळ्या लावलेल्या होत्या, सुंदर-सुंदर चित्रे लावलेली होती. बसमध्ये नविन म्युझिक सिस्टीमही बसवलेली होती. मी कंडक्टरला विचारले तर तो म्हणाला, "आज ही १८८२ क्रमांकाची बस कागलला सुरु होऊन एक वर्ष झाले म्हणे."<br />
" मग, हे डेकोरेशन कोणी केले आणि ती सिस्टिम कुणी बसविली?"<br />
" हे सगळं मनोजचं काम."<br />
" कोण मनोज ?"<br />
" तो नाही का तो जाड्याला नेहमी याच बसमध्ये असतो की तो..."<br />
माझ्या लक्षात आलं की त्याचंच नाव मनोज. माझ्या मनातली त्याच्याबद्दलची उत्सूकता वाढली.<br />
थोड्यावेळाने ड्रायव्हरबरोबर चहा घेऊन तो आला. मी त्याला विचारले," काय मनोज आज काय खुष आहेस वाटतं? कुठं जोराचा मटका लागला काय?"<br />
तो जरा बावरला, म्हणाला," नाही, नाही, आपली एक इच्छा होती ती पुर्ण केली. आपण नेहमी या बसने प्रवास करतो, ऐकायला गाणी आणि सजवलेली गाडी असली की कसं बरं वाटतं."<br />
या निमित्तानं मी त्याच्याशी ओळख करुन घेतली. त्यादिवशी तो स्वत: माझ्याजवळ बसला. मी त्याला काय करतोस असे विचारले तर म्हणाला की मी उद्यमनगरात स्पेअरपार्टच्या दुकानात नोकरीला आहे. त्याच्याजवळ नेहमी ’मुंबई चौफेर’ किंवा ’पुण्यनगरी’ असले पेपर असत त्याचे कारण विचारले तर म्हणाला टाईमपासला शब्दकोडे सोडवतो. मी पाहीले तर एवढ्या सकाळीही त्याच्यातले कोडे पुर्ण सोडवलेले होते. माझ्यामूळे तो आता माझ्या इतर मित्रांच्यात मिसळू लागला. दररोज गप्पा-टप्पा, थट्टा-मस्करी सुरु झाली. तो सर्वात अगोदर येत असल्याने सगळ्यांच्यासाठी जागा धरुन ठेवत असे. यामध्ये पुढे पुढे बसमधल्या नेहमीच्या मुली व स्त्रीया ही सामील झाल्या. आता मनोजने बसमधला त्याचा नेहमीचा उद्योग पुर्णपणे सोडला होता. कधी कधी मी त्याला पुर्वीच्या त्याच्या उद्योगाबद्दल छेडत असे तेव्हा हसत हसत तो विषय टाळत असे.<br />
<br />
मी ती बस बदलली व दुस-या मार्गावरच्या बसने प्रवास करू लागलो. कांही दिवसांच्या अंतराने तो पुन्हा मला दुस-या बसमध्ये भेटू लागला. मी त्याला विचारले तर म्हणाला, "मी ती नोकरी सोडली, मी आता वीजबीले वाटायचं काम करतो."<br />
" मग हा उद्योग तूला आवडला असेल. बिले द्यायला दुपारच्या वेळीच जात असशील."<br />
" होय, त्यावेळी घरी बहूदा बायाच असतात. खुप ठीकाणी चहा प्यायला लागतो राव!"<br />
" आणि तू नाही म्हणतच नसशील"<br />
" नाही कसं म्हणायचं, एवढा आग्रह करत्यात म्हटल्यावर ..."<br />
मी त्याच्याविषय़ी विचार करू लागलो.<br />
एक दिवस त्याने माझी ओळख एका ठिकठाक दिसणा-या महिलेची ओळख करुन दिली. ही डॉक्टरांकडे नर्स म्हणून काम करते एवढेच सांगितले आणि मी त्याचा मित्र आहे आणि मोठ्या ऑफिसात साहेब आहेत अशी माझी ओळख सांगितली. या प्रसंगात मी अवघडून गेलो होतो.<br />
नंतर मी त्याच्याबरोबर सविस्तर बोललो तेव्हा समजले की ती सध्या एकटीच राहते आणि तिलाही कोणीतरी आपले असावे असे वाटते. हा आठवड्यातून एक-दोन वेळा तिच्या रूमवर जातो. जाताना मटन, स्वत:साठी एक तुंब्या व तिच्यासाठी गजरा न्यायला विसरत नाही. कधी एकत्र सिनेमाला जातात तर कधी बाजारात फिरून येतात. सध्या तो खुप खुष दिसत होता आणि नेहमीपेक्षा नीटनेटका पण रहात होता. मी त्याला म्हटले की तू तिथे एकटाच असतोस ना? तर म्हणाला," मी असताना तर तिथं दुसरं कोणी नसलं म्हणजे झालं. स्वत:च्या बायकोबद्दल तर कुठं खात्रीने सांगता येतं?" असं म्हणून तो हसू लागला.<br />
त्यानंतर त्याची माझी भेट ब-याच कालावधीनंतर झाली. मधल्या काळात ती नर्सबाई बसमध्ये दिसली होती मी ओळख दाखवायचे टाळले तरी तिने भावोजी म्हणून हाक मारलीच. मी तिला बसायला जागा दिली आणि पुढे जावून बसलो.<br />
त्याला मी तिच्याबद्दल विचारले तेव्हा तो एकदम चिंताग्रस्त झाला. म्हणाला," साहेब, वीस-बावीस हजार रुपये खर्च केले पण तीचा रोग हटत नाही. कसला रोग झालाय कुणाला माहीत. तिला मटण खाऊ नको असं डॉक्टरांनी सांगितले आहे, त्यामूळे मीही मटन सोडले आहे. आता मी तिच्या घरी जात नाही, आम्ही फक्त सिनेमाला जातॊ आणि बाजार करतो. परवा दिवाळीला नवी साडी घेऊन दिली."<br />
मी त्याला असं भावविवश होताना पहिल्यांदाच पाहीलं होतं.<br />
मी त्याला विचारले," तुमच्या घरी कोण कोण असतं?"<br />
"साहेब, बाकीच्यांना सांगू नका, खुप दिवसांनी मी कुणाला तरी हे सांगत आहे, मी अनाथ आहे, पडेल ती कामं करुन मोठा झालो अंदाजानेच लिहायला वाचायला शिकलो आणि मी कुठली नोकरीही करत नाही, मटका गोळा करतो. लहान असल्यापासून जवळचं असं कोण नव्हतंच साहेब. मग कुठलं लग्न आणि कुठली बायको. बसमध्ये असलो की घरी असल्यासारखं वाटतं तुम्ही सगळेजण भेटत होता माझे दिवस कसे झपाट्याने जात होते. कधी दुसरा दिवस उजडेल आणि कधी तुम्ही भेटता असं होईल. त्यातूनच जयाची ओळख झाली आतातरी जगण्याचे काहीतरी निमित्त सापडेल असं वाटलं होतं पण . . . जाऊ दे." त्यानं एक लांब उसासा टाकला.<br />
थोड्यावेळाने म्हणाला," मग साहेब, तुमचे कसं? घरी कोण कोण असतं?"<br />
" तू आमच्या घरीच ये एक दिवस"<br />
मी त्याला माझ्या घरी येण्यासाठी पत्ता दिला. त्याचे डोळे भरुन आले.<br />
तो येतो येतो म्हणाला पण आजपर्यंत आला नाही.प्रदीप पोवार. Pradeep Powarhttp://www.blogger.com/profile/01020998895630109402noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-59468809826900043612010-10-29T15:48:00.002+05:302011-09-28T16:49:31.620+05:30३२. मला भेटलेली माणसं - भाग-२ - पकादादापकादा ही एक अजब वल्ली आहे.<br />
त्याचे नाव प्रकाश असं असले तरी त्याला आम्ही पकादा असंच म्हणतो.<br />
एखाद्याच्या नावाला दादा लागण्यामागे त्या व्यक्तीचे लहानांच्यात वावरणे कारणीभूत असावे.<br />
हे लोक आपल्यापेक्षा वयाने मोठ्या लोकांशी जरा फटकूनच असतात. त्यामानाने लहानांच्यात जास्त रमतात. लहान मुले त्यांना दादा, काका असे संबोधन जोडतात आणि तेच त्यांच्या नावाला चिकटून राहते. (स्वत:ला दादा, बापू म्हणवून घेणा-यांचे हे गुपित असते. लहान असल्यापासूनच ही लोकं आपल्यापेक्षा लहानांच्यात वावरतात म्हणजे मग ते दादा वगैरे होतात. नाहीतर मग मोठ्या मुलांत वावरले की मग चिंट्या, पिंट्या इत्यादी नावे चिकटतात.)<br />
पण पकादाचे लहानांच्यात वावरणे हे त्याचे निरागसपण आहे. मोठी लोकं त्याची चेष्टा करतात त्याची टर उडवतात त्यामुळे तो त्यांच्या नादाला जास्त लागत नाही.<br />
वडील आर्मीतून रिटायर होऊन आले आणि पकादाचे लग्न झाले. लग्नानंतर पोटापाण्य़ासाठी पकादाने अनेकप्रकारचे उद्योग केले. कधी एम.आय.डी.सी. ला जाऊन कारखान्यात नोकरी केली तर कधी वॉचमन म्हणून कुठेतरी उभा राहीला. कधी कुठल्या रंगा-याच्या हाताखाली इमारती रंगवायचे काम केले तर कधी गवंड्याच्या हाताखाली दगडे उचलली. काम कोणतेही असो ते नेकीने करणे हाच त्याचा गुण आणि कामातल्या खाचाखोची माहीत नसणे ही त्याच्यातली उणीव. ज्यांच्याकडे त्याने काम केले त्या सर्वांनी त्याला कसे कसे फसवले ते फक्त त्याच्या तोंडूनच ऐकावे. ते ऐकताना आपल्याला वाटेल की हा कुणा दुस-या पकाचीच गोष्ट सांगतो आहे इतकी त्रयस्तता. दहा ठिकाणी फसला तरी आत्ताच्या ठिकाणी मी कसा सुखी आहे, काम कसे सोपे आहे, मालक किंवा साहेब कसे चांगले आहेत हेच तो भेटलेल्याला सांगतो. एवढेच नाही तर आपण जास्तीचा पगार कसा मिळवतो याची गुपिते तो हळू आवाजात सांगतो. पण हाय ! काही दिवसांनी पुन्हा ’येरे माझ्या मागल्या’, त्याच मालकाने मला कसे फसविले ते त्याच्या तोंडून ऐकावे लागते.<br />
पकादाने एकदा आमच्या शाळेजवळ पानटपरी सुरु केली होती. तिथे पकादाने दुकान उघडणेची व बंद होण्याची वेळ तसेच जेवण्याच्या सुट्टीची वेळ आपल्या ग्राहकांच्या सोईसाठी लिहून ठेवली होती. ती अशी - उघडणेची वेळ सकाळी ११.०० वा. जेवणाची सुट्टी- दु. १ ते ३.३० व बंद करणेची वेळ साय़ं. ५.१० वा. या वेळा निवडण्यामागचे त्याचे लॉजिक एवढेच की शाळेचे टायमिंग व आपले टायमिंग एकच असावे. शाळा भरली की दुकान सुरु, शाळा सुटली की दुकान बंद. आता तुम्हीच विचार करा मुले वर्गात गेली दुकान सुरु. शाळा सुटली की दुकान बंद मग ते चालणार कसे? पण याचे पकादाला काही नाही, ’नियम म्हणजे नियम’. दुकान म्हणजे एक ड्यूटीच होती मग त्याला काळवेळ पाहीजेच की- असं त्याचें म्हणणं.<br />
बरे कोणी गुटखा उदार मागीतला की तो लिहिलेली पाटी दाखवत असे "आज रोख, उद्या उदार" आणि वर त्या गि-हायिकाला सांगत असे ’दोस्ती हमसे करो धंदेसे नही’. गुटखा खाणार हे घे असं म्हणून आपणच एक पूडी सोडून त्याला अर्धी व आपण अर्धी खात असे, पण उधार नाही म्हणजे नाही. भले मग तो मनुष्य दिवसातून पाचसहा वेळा का येईना. गुटखा खाऊन जा पण उधार मिळणार नाही. दिवसाच्या एकूण खपातला निम्मी पानं, तंबाखू, गुटखा याच मार्गाने जात होता. हा बिझीनेस त्याला फार मानवला नाही. लवकरच त्याला आपले दुकान गुंडळावे लागले.<br />
एकदा हा एम.आय. डी. सी. तून रात्री वेळाने घरी येत होता. रात्रीच्या वेळी गावाकडे जाण्यासाठी वाहणे कमीच असतात त्यामुळे तो कागलच्या नाक्यावर वाट पहात थांबला होता. एक बाचणीला जाणारा टू-व्हीलरवाला आला आणि त्याने पकादाला लिफ्ट दिली. थोड्यावेळाने पकादाच्या लक्षात आले की गाडी रस्त्यावरून इकडे तिकडे झोले खात जात आहे आणि पुढच्या मानसाने थोडीशी लावलेली आहे. त्यातच निम्मे अंतर पार झाल्यावर गाडीचे मागचे चाक पंक्चर असल्याचे कळले. मग काय पकादाने तिथून ती गाडी ढकलत ढकलत गावात आणली. रात्री १ ते १.३० च्या दरम्यान दादू कुंभाराला उठवून ते पंक्चर काढायला लावले त्याचे पैसे त्यानेच भागविले हे वेगळे सांगायला नकॊ. त्यामानसाला जेवणाविषयी विचारले आणि मगच त्याला मार्गस्थ केले. बरे पकादाला गाडीही चालविता येत नाही. पण आपल्यासाठी गाडी थांबविणा-यासाठी एवढेतरी करणे हे त्याला आपले कर्तव्यच वाटले.<br />
पकादाला सिनेमाची खुप आवड आहे आणि त्याचा आवडता नट आहे एक- मिथून चक्रवर्ती आणि नंबर दोन - दादा कोंडके. त्याला या दोघांचे चित्रपट व त्याचे डॉयलागही पाठ आहेत. पकादा या दोघांची मिमिक्री खुप चांगली करतो. "ज्याच्याजवळ आय (आई) हाय, त्याच्याजवळ सगळ हाय" हा दादा कोंडकेंचा डॉयलाग त्याचा फेवरीट आहे. गणपतीच्या स्टेजवर तो बेफाम नाचतो, कधी मिथून बनून डिस्को डान्स करतो तर कधी उषा नाईक बनून लावणीवर नाचतो.<br />
पकादासारख्या लोकांना हे दादा कोंडके किंवा मिथून चक्रवर्ती टाईपचेच चित्रपट आवडतात. कारण त्यातला नायक हा त्यांच्यासारखाच एकवचनी, खरे बोलणारा, सरळमार्गी असतो. जसे दादा कोंडकेचे पात्र हे स्वत:ला सेल्फ कॉन्फिडंट समजत असते, इतरांची खिल्ली उडवत असते पण आपल्याला त्याचा बावळटपणा प्रत्तेक ठिकाणी दिसून येतो. त्याचप्रकारे हे लोकही स्वत:ला चालू समजत असतात पण त्यांना सर्वजन फसवत असतात. त्यांनी स्वत:ला चालू समजणे किंवा तसे दाखविन्याचा प्रयत्न करणे हेच त्यांच्या निरागसतेचे प्रतिक आहे. कारण खरा चालू मनुष्य कधीही स्वत:ला चालू म्हणवून घेत नाही व तसे दाखवतही नाही.<br />
असे जरी असले तरीही ज्याप्रकारे या चित्रपटातला हिरो त्याच्या चांगुलपणामुळे, बावळटपणामुळे तर कधी धांदरटपणामुळे सर्व संकटांवर मात करतो किंवा त्याच्यावरील सर्व संकटे आपोआप दूर होतात त्याचप्रकारे पकादासारख्या लोकांचे जीवन अनंत अडचणीतूनही पुढे पुढे सरकत असते. पकादाला दोन मुले आहेत व ती आता कर्ती-सवरती झाली आहेत. पण पकादा तोच आहे हसत हसत बोलनारा, आपल्या गप्पांनी वातावरण नेहमी ताजे ठेवणारा, नेहमी स्वत:कडे लहानपण घेणारा अगदी तस्साच. आंधळ्याच्या गाई देव राखी असं म्हणतात ते कांही खोटं नाहीप्रदीप पोवार. Pradeep Powarhttp://www.blogger.com/profile/01020998895630109402noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-8789272076170597722010-10-27T16:02:00.002+05:302011-09-28T16:49:19.001+05:30३१. मला भेटलेली माणसं - भाग-१ - चोरके.एम.टीच्या बसमध्ये तो चढला आणि माझ्या नजरेत लगेचच भरला.<br />
खलीसारखा राकट चेहरा, कानावर घनदाट केस, डोक्यावरचेही केस घनदाट आणि तितकेच जाडजूड, हात हातोड्यासारखे असा तो आत येताच गर्दीतही लोकांनी त्याला वाट दिली पण तो सगळ्यांना ढकलीत ढकलीतच मागच्यादाराने चढला आणि पुढच्या दारापर्यंत गेला. काहीवेळ चूळबूळ करुन पुढच्याच स्टॉपवर उतरून गर्दीत नाहीसा झाला.<br />
काही दिवसानंतर मी त्याला विसरण्याच्या जवळपास होतो तोपर्यंत तो पुन्हा मला दिसला. त्यादिवशीही त्याने तोच पट्यापट्याचा लाल ढगळ शर्ट घ्यातला होता. चढताना तो गर्दित तसाच मागच्यासारखा चढला पण आज त्यादिवशीइतकी गर्दी नव्हती. सर्वात पुढच्या सीटवर एक आजीबाई बसल्या होत्या जवळच्या सीटवर त्यांची बास्केट होती. ती बास्केट उचलून त्याने आजीबाईच्या हातात दिली आणि तो तेथे बसला. पण त्याच्याकडे पाहिल्यावर त्याला कुणीतरी जुलुमाने बसविले आहे किंवा त्याच्या नको त्याठिकाणी बेंड आले आहे असेच वाटले असते. जेव्हा आजीबाई उतरू लागल्या तेव्हा तोही पाठोपाठ उतरला. बसल्यानंतर तो आजीबाईंकडे पाहत स्वत:शीच बोलल्यासारखा कांहीतरी बडबड करत होता त्यावरुन तो विक्षिप्त असावा असे मला वाटले.<br />
नेहमी त्याच त्या मार्गावरुन प्रवास केल्यामुळे बसचे कंडक्टरलोक मला ओळखत होते. मी कंडक्टरला त्याच्याबद्दल विचारले तेव्हा मला शॉकच बसला. कंडक्टर म्हणाला तुम्हाला म्हणून सांगतो साहेब तो एक सराईत खिसेकापू आहे. त्याचे फोटो सगळ्या पोलीसस्टेशनमध्ये आहेत. मी कंडक्टरला विचारले मग तूम्ही त्याला बसमध्ये कसे काय घेता? त्याच्याबद्दल पोलीसांना का सांगत नाही? तर तो म्हणाला साहेब त्याचा काही उपयोग नाही पोलीसलोक त्याला घेउन जातात आणि तिस-या दिवशी हे महाशय पुन्हा बसमध्ये हजर असतात. आम्ही फक्त आमचे पैसे सांभाळतो.<br />
एक दिवस हे महाशय बसमध्ये एकटेच गाणे गुणगुणत बसले होते. मी सरळ जाऊन त्याच्याशेजारी बसलो आणि त्याच्या मांडीवर थाप मारून त्याला विचारले," काय रे बरेच दिवस कुठे दिसला नाहीस, आत होतास काय?"<br />
" नाही, जरा परगावी गेलो होतो."<br />
" कुठं?"<br />
" आषाढ वारीला, पंढरपूरला?"<br />
" इतके दिवस?"<br />
" तिथून तुळजापूरला, तिकडे दसरा सण मोठा असतो ना ! परवाच परत आलो"<br />
त्याचे बोलणे खरे मानावे की खोटे हे माझ्या लक्षात येईना.<br />
" का? सगळं करून भागलो आणि देवमार्गाला लागलो असं झालयं काय?"<br />
" होय, जसा पांडूरंग तुम्हाला पावतो तसा आम्हालाबी पावतो" असं म्हणून तो हसू लागला.<br />
त्यानंतर कंडक्टर आला व त्याने तिकीट विचारले तेव्हा त्याने आपला वनडे पास दाखविला. मला कंडक्टरने काही विचारले नाही पण तो एक मिस्कील हास्य करीत गेला ते त्याने कदाचीत पाहीले असेल. कारण त्याने मला नंतर विचारले," साहेब तुम्ही आता कुठे असता? बरेच दिवसांनी भेट झाली." मी त्याला सांगितले की मी आता ड्रेसात नसतो. " तरीच, नाहीतर आपली नजर आणि मेमरी एकदम फिट्ट आहे. एकदा मानसाला बघितले की त्याची कुंडलीच छापतो आपण. "<br />
मी आश्चर्य वाटल्याचे दाखविन्यासाठी म्हणालो," म्हणजे, मी नाही समजलॊ?"<br />
"साहेब तुमच्या पाकीटात आत्ता शंभराच्या पाच नोटा आहेत की नाही?"<br />
खरेच माझ्या पाकीटात शंभराच्या पाच नोटा होत्या.<br />
" पण मी बसमध्ये पाकीट उघडले नाही मग तुला कसे कळले?"<br />
" थोड्यावेळापुर्वी तुम्ही पाचशेची मोड घेतली होती ना मी तिथेच होतो."<br />
आत्ता माझ्या डोक्यात प्रकाश पडला.<br />
" आपला अभ्यासच आहे तसा साहेब, बरं एक शंभर रुपये द्या की कालपासून काय कमाई झाली नाही. सकाळपासून काय खाल्यालं पण नाही."<br />
मला जरा हे वेगळंच प्रकरण वाटू लागले, अगदी कादंबरीतल्यासारखं. तो एकदम बिछडेहूये दोस्तासारखं बोलू लागला.<br />
" बघा साहेब मी उपकार विसरनार नाही?"<br />
" अरे मग, तुला पैश्याची काय कमी आहे, सध्या दिवाळी सुरु आहे लोकांच्याकडे पैसा आलाय, मग तुझी चांदीच झाली असेल, नाही का?"<br />
" कसली चांदी आणि कसलं सोनं, हा उद्योग घाईगडबडीचा नाही साहेब, त्याला खुप दम लागतो. प्रत्तेक गोष्ट दमानं घ्यायला लागती. कुठं गडबड झाली की लोकांचा मार ठरेलेलाच असतो. म्हणून म्हणतो साहेब पन्नास तरी द्या."<br />
मला काय करायचे समजेना. सरळ सरळ नाही म्हणणं म्हणजे केव्हातरी खिशाला भोक पडलेले दिसणार. मी त्याला शंभराची नोट आहे, सुट्टे नाहीत, असं सांगून टाळण्याच प्रयत्न केला पण त्याने शंभराची नोट घेउन आपल्याजवळचे पन्नास रुपये परत दिले. मग मी त्याला विचारले अरे मग तुझ्याकडे पन्नास होते की तेवढे पुरेसे नव्हते का? तेव्हा त्यानं सांगितलं ," साहेब पन्नास रुपयात नाश्तापाणी करायला मी काय हातगाडीवर जाणार नाही मी एसटी स्टॅंण्डवरच्या हॉटेलात जाऊनच नाश्ता करणार, कारण तिथूनच ब-याचवेळा माझी भवानी होते."<br />
मी डोक्यावर हात मारुन घेतला. मी कधी त्या हॉटेलात जाऊन काही खाल्ल्याचे मला आठवत नाही, कारण ते खुपच महाग आहे आणि फक्त आडले नडले लोकच तिथे जातात. पण त्याचे लॉजीक बरोबर होते त्या हॉटेलात जाऊन टेहळणी करायला आणि सावज हेरायला खुप चांगली जागा होती.<br />
लवकरच स्टॅण्ड आले आणि तो नेहमीच्या स्टाईलने उतरला, इतरांना ढकलत, शिव्या खात.<br />
नंतर माझे मलाच सगळं आश्चर्य वाटू लागले. एक अट्टल चोर दिसतो काय, मी स्वत:हून त्याच्याजवळ जाऊन बसतो काय? तोही अगदी घरच्यासारखा माझ्याबरोबर बोलतो काय? सारेच अकल्पित. हा कसला चोर म्हणावा? जो मनात काहींच लपवत नाही. जणू आपल्या बायकोला किंवा मित्राला आपली गुपिते सांगावी तसे सगळे सांगून मोकळा.<br />
त्यानंतर कागलचा उरुस सुरु होता, तेव्हा एक दिवस तो हायवेला थांबून कोल्हापूरला जाण्यासाठी लिफ्ट मागत होता. मी त्यादिवशी बाईकने कोल्हापूरला जात होतो. त्याला पाहून गाडी बाजूला घेतली आणि म्हटले, " काय रे, इथे काय करतोस?".<br />
" पोटापाण्याचा उद्योग"<br />
" चल, मी तुला कोल्हापूरात सोडतो"<br />
" तुम्ही जावा साहेब, उगाच गरिबाच्या पोटावर पाय आणू नका, मी येईन दुस-या कोणाच्यातरी गाडीवरून." आणि पाठोपाठ येणा-या एका मध्यमवयीन काकाच्या गाडीवर बसला. मी मनातल्या मनात म्हटले ’बिचारा काका, काकाजवळ पेट्रोलपुरते तरी पैसे उरले म्हणजे बरे.’<br />
अशी माणसं भेटतात. तिही अपवादानेच. कारण भेटतो म्हटलं तरी त्याला भेटता येत नाही. ही मस्त कलंदर मानसं आपल्याच राज्यात गुंग असतात आणि सुखीही. आपल्या उद्योगाबद्दल ना अहंकार ना पश्चाताप. पोटापाण्यापुरता पैसा मिळाला की खुष. त्यापेक्षा अधिक मिळावा अशी त्यांची इच्छा नाही, आणि अधिक पैसे मिळाले तरी त्याचे करायचे काय ? ना घर ना संसार.प्रदीप पोवार. Pradeep Powarhttp://www.blogger.com/profile/01020998895630109402noreply@blogger.com5